९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी ९ ऑगस्टला कारसेवा करण्याच्या संतांच्या घोषणेचे प्रकरण
मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी ९ ऑगस्टला कारसेवा करण्याच्या संतांच्या घोषणेचे प्रकरण
हिंदु मुली, युवती आणि महिला यांच्याकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धर्मांध मुसलमानांचे दुःसाहस होणार नाही, यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आणि ते धर्माचरण करत नसल्याने त्यांना धर्माविषयी ज्ञान अन् अभिमान नसल्यानेच ते असे कृत्य करत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणी शासनकर्त्यांचे हिंदु राष्ट्रच हवे !
मंदिराच्या दानाच्या चोर्यांची प्रकरण पुढे येत असल्याने आता देशातील सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे आणि अन्य मंदिरेही केवळ आणि केवळ भक्तांच्याच नियंत्रण आणण्याला पर्याय नाही, हे स्पष्ट होते ! सरकारकडून हे कार्य होणार नसल्याचे हिंदूंनी यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक झाले आहे !
भारतातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांविषयी असा अपप्रचार करून हिंदूंच्या मंदिरांची अपकीर्ती करण्याचे हे षड्यंत्र तर नसेल ना ?, याचीही चौकशी होणे आवश्यक !
श्रीरामामंदिराच्या नावावर न्यास स्थापन करून पैसे गोळा करणार्या संस्थांची चौकशी करण्याचीही केली मागणी
पाकिस्तानकडून भारताच्या विरोधात कुरापती काढणे चालू असतांना भारत ‘ऑपरेशन सिंदूर-२’ करण्यासाठी कोणत्या घटनेची वाट पहात आहे ?
अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
राज्यात भाजपचे सरकार असूनही तेथील धर्मांध मुसलमान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या हत्या करतात, याचा अर्थ त्यांना सरकारचे काहीच भय राहिलेले नाही. अशांच्या मुसक्या आवळणे काळाची आवश्यकता !
या पाळत ठेवणार्या प्रणालीचा डेटा (माहिती) चीनच्या सर्व्हर किंवा नेटवर्कमधून जात असेल, तर भारतीय सीमा क्षेत्राशी संबंधित संवेदनशील माहितीच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.