नामसंकीर्तन साधन पै सोपे ।

कलियुगात मात्र भगवत्प्राप्त्यर्थ वर उल्लेखलेली ३ साधने तोकडी पडू लागली. अर्थात् या साधनत्रयांनी देव मिळणे अशक्य झाले. साधनांचा प्रभाव न्यून झाला असे नाही; पण ही साधने करण्यासाठी जो अधिकार, जी पवित्रता, जी शुचिता, जी साधनांची उपलब्धता आवश्यक असावी लागते, ती न्यून पडू लागली आणि यामुळे कलियुगात या साधनांनी भगवत्प्राप्ती सुलभ राहिली नाही.

जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्रांत अहिंदूंचे वर्चस्व असतांना हिंदूंनी आपल्या हिंदु धर्माविषयीच आग्रही भूमिका का ठेवावी ?

बौद्धिक, आर्थिक, विज्ञान आणि लष्कर यांवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था श्रेष्ठ हिंदु धर्मामध्ये !

विश्वातील परमात्म्यास जाणा !

‘वर्णव्यवस्थेत विषमता आहे. वैषम्य नाही. प्रकृतीच वैषम्याच्या भेदावर उभी आहे. वैषम्य आहे; म्हणून तर भेद आहेत; म्हणून तर सृष्टी आहे; म्हणून तर जीवन आहे. जीवनात नित्य नूतनता, ताजेपणा आणि रस आहे.

देववाणी संस्कृत ही देशातील पहिल्या पसंतीची भाषा बनवायची आहे ! – राज्यपाल रमेश बैस

देशाचा वर्तमानकाळ आणि भविष्य संस्कृतविना शक्य नाही. संस्कृत ही जगातील अन्य भाषांची जननी आहे; मात्र शिक्षण, वैद्यकीय आणि अन्य क्षेत्रांत इंग्रजी भाषेचे वर्चस्व असण, हे दुर्दैवी आहे.

सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !  

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील उपलप मंगल कार्यालय या ठिकाणी १८ फेब्रुवारी या दिवशी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे आणि सौ. स्नेहा भोवर यांनी सांगितला.

धर्मशास्त्रांचा व्यापक प्रचार-प्रसार होण्यासाठी मंदिरांमध्ये धर्मग्रंथांची वाचनालये हवीत ! – नारायण देशपांडे

हिंदु संस्कृतीतील उच्च तत्त्वे सामान्य माणसांपर्यंत पोचवण्यासाठी रचनात्मक प्रयत्न करणे हेच मंदिरांचे सर्वश्रेष्ठ योगदान आहे. मंदिरांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, भारतीय संस्कृती, तसेच आपल्या धर्मशास्त्रांचा व्यापक प्रचार आणि प्रसार होण्यासाठी सामुदायिक प्रयत्न झाले पाहिजेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न करून घेतल्यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होणे

आजच्या लेखात ‘नोव्हेंबर २००३ पासून प.पू. डॉक्टरांनी शुद्धीकरण सत्संग घेण्याची मोहीम चालू केली. या सत्संगांत शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्याचा साधनेत जलद आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी झालेला लाभ येथे दिला आहे.

श्रीकृष्णाने साधिकेला सूक्ष्मातून सांगितलेले नामजप आणि भावप्रयोग करतांना साधिकेला केलेले मार्गदर्शन !

श्री जयंतच दिग्विजय प्राप्त करून देणार असल्याने कृष्णाने गुढीपाडव्याच्या दिवशी ‘श्री जयंताय नमः ।’ हा नामजप करण्यास सांगून त्यामागील कार्यकारणभाव सांगणे

Hindu Rashtra : भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे आता निश्‍चित ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

प.पू. गोविंददेव गिरि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली रामलला अयोध्येत विराजमान झाले आहेत. त्यामुळे भारत त्रेतायुगात जगत आहे. आता भारत हिंदु राष्ट्र होईल हे निश्‍चित !

अध्यात्माच्या संदर्भातील ग्रंथांचे  केवळ पारायण करू नये; तर वाचन कृतीत आणणे महत्त्वाचे !

अध्यात्म हे कृतीत आणणे महत्त्वाचे असते, उदा. पोहायचे कसे, याची कितीही माहिती वाचली, तरी प्रत्यक्षात पाण्यात उतरल्याशिवाय पोहणे शिकता येत नाही. त्याचप्रमाणे अध्यात्म कृतीत आणल्यावरच ते खरे आत्मसात होते.