स्वतःमध्ये ‘संयम’ या गुणाची वृद्धी करून सुखी होऊया !

‘सध्याच्या कलियुगात तमोगुणाचा प्रभाव सर्वांत अधिक आहे. बहुतांश व्यक्तींत प्रसंगपरत्वे संयमाचा अभाव आढळतो. या लेखात ‘संयमाच्या अभावामुळे होणारी हानी, संयम वाढवण्यासाठी करायची उपाययोजना आणि संयम असण्याचे लाभ’, यांविषयी जाणून घेऊया.

Madras University Programme On Christianity : मद्रास विद्यापिठात ‘भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार कसा करायचा ?’ या विषयावर होणार व्याख्यान !

मद्रास विद्यापीठ हे सरकारी विद्यापीठ असूनही ते अशा प्रकारे ख्रिस्त्यांच्या प्रचारासाठी कार्य करत असणे संतापजनक आहे. कार्यक्रम आयोजित करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई होण्यासाठी आता हिंदूंनी तमिळनाडू सरकारवर दबाव आणला पाहिजे !

आध्यात्मिक अधिष्ठानामुळेच सृजनशील मनाचा विकास शक्य ! – रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी उद्योग समूह

उद्योग आणि शिक्षण यांनी हातात हात घालून काम केले, तर पुढे जाता येईल. विज्ञापन केल्याने उद्योगाला चालना मिळते. बुद्ध्यांक आणि संवेदनशीलता या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितकेच आध्यात्मिक अंगही महत्त्वाचे आहे.

‘साधकांनी सुख-सोयींमध्ये न अडकता केवळ साधनेला प्राधान्य द्यायला हवे’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका प्रसंगाद्वारे केलेले मार्गदर्शन !

‘‘साधकांचे ध्येय ‘ईश्वरप्राप्ती’ हे आहे. त्यामुळे सोयीसुविधेच्या सूत्राला फारसे महत्त्व नाही.’’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

DK Shivakumar Deputy CM Karnataka : आपण आपल्या धर्माचे रक्षण केले पाहिजे !

डी.के. शिवकुमार हिंदु धर्माचे रक्षण कसे आणि कधीपासून करणार आहेत, हे त्यांनी घोषित करावे. यासाठी ते काय काय करणार आहेत, तेही हिंदूंना सांगावे !

Rajasthan Governor Haribhau Bagade : जे हिंदू घाबरले होते, ते इतर धर्मात गेले !

जे अन्य धर्मांत गेलेले हिंदू आहेत, त्यांना परत हिंदु धर्मांत आणण्यासाठी केंद्र आणि भाजप शासित राज्यांनी प्रयत्न केले पाहिजेत ! छत्रपती शिवाजी महाराजांनी शुद्धीकरणाचे महत्त्व दाखवून दिले आहेच. त्यावर वाटचाल करण्याची आता वेळ आली आहे !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध प्रसंगांत सांगितलेली काही अनमोल सूत्रे

वर्ष २००८ मध्‍ये एकदा बोलतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले म्‍हणाले, ‘‘सनातनचा इतिहास हा अनिष्‍ट शक्‍तींचा आहे. नंतरच्‍या पिढ्यांना याचे महत्त्व समजेल.’’

Prayagraj Kumbh Parva 2025 : शास्त्र समजून गंगास्नान करणे आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

‘शास्त्र धर्मप्रचार सभा’ या संघटनेने आयोजित केलेल्या माघ-मेळा वार्षिक अधिवेशनात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘गंगानदीचे माहात्म्य आणि गंगा नदीत स्नान कसे करावे ?’, याविषयी मार्गदर्शन केले.

HH Swami Kshamaparananda Saraswati Jharkhand : सरकार, तसेच मेळा अधिकारी यांनी सनातनच्या धर्मशिक्षणविषयक प्रदर्शनाचा प्रसार करावा !

सनातनचे धर्मशिक्षण प्रदर्शन पाहून एक आशा निर्माण झाली आहे. या सुंदर प्रदर्शनाचा सरकार, तसेच मेळा अधिकारी यांनी अधिकाधिक प्रसार करावा. सरकारने या प्रदर्शनाचा प्रसार केल्यास हा कुंभ एक ‘परिवर्तनाचा कुंभ’ होईल. हे प्रदर्शन पुष्कळ चांगले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये ‘मंदिर व्यवस्थापन’ अभ्यासक्रम चालू !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘मंदिर व्यवस्थापन’ या विषयात पदव्युत्तर पदविका (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा) अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे. ६ महिने मुदतीच्या या अभ्यासक्रमातून व्यावसायिक पद्धतीने मंदिर व्यवस्थापनाची कौशल्ये, मंदिर व्यवस्थापनाचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलू या विषयीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.