आमची औषधे संशोधनावर आधारित आहेत ! – योगऋषी रामदेवबाबा
सर्वोच्च न्यायालयासमोर रुग्णांची परेड करण्यासही सिद्ध !
सर्वोच्च न्यायालयासमोर रुग्णांची परेड करण्यासही सिद्ध !
सर्वोच्च न्यायालयाची पतंजलीला चेतावणी !
जे सनातनला शिव्या देत आहेत, त्या सर्वांचा वर्ष २०२४ मध्ये (वर्ष २०२४ मध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत) अंत होणार आहे, अशी प्रतिक्रिया योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.
देशाच्या कुस्तीपटूंनी जंतरमंतरमध्ये बसून कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांवर गैरवर्तन आणि व्यभिचार यांचा आरोप करणे ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे.
लोकसंख्या नियंत्रण कायदा केला, तर तो हिंदूच पाळतील आणि ‘आम्ही ५ आणि आमचे २५’ म्हणणारे त्याचे उल्लंघनच करत रहातील, हेही तितकेच खरे आहे ! त्यामुळे याचा विचारही आता करण्याची आवश्यकता आहे की, हा कायदा कुणासाठी केला पाहिजे !
मठ-मंदिरांमुळे गोव्याची ओळख ही ‘दक्षिण काशी’ अशी आहे. आता उत्तर काशी ते दक्षिण काशी गोवा अंतर अडीच घंट्यांत कापले जाईल. दोन्ही राज्य सरकारांच्या करारानुसार पर्यटनवृद्धीला चालना मिळणार आहे.
योग हा राष्ट्रातच नव्हे, तर जगभरात जाईल आणि योगधर्मासमवेतच सनातन धर्माची प्रतिष्ठा संपूर्ण जगात वाढेल. माता-भगिनींना आवाहन करतो की, प्रतिकुल परिस्थितीत, आपत्ती किंवा गंभीर संकटात स्वधर्मापासून डगमगू नका, संयम ठेवा, योग आत्मसात करा, सर्व अडथळे दूर होतील.
बरेच लोक म्हणतात की, मी भाजपचा समर्थक आहे; मात्र हे चुकीचे आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नव्हे, तर सनातन धर्माचा समर्थक आहे. जो सनातन धर्म आणि हिंदु राष्ट्र यांवषियी बोलेल, मी त्याचे समर्थन करीन, असे वक्तव्य योगऋषी रामदेवबाबा यांनी केले.
रामदेवबाबा पुढे म्हणाले की, ज्या आकांक्षेने लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याचे काम चालू झाले आहे.
योगऋषी रामदेवबाबा यांनी येत्या २२ मार्च ते ३० मार्च (श्रीरामनवमी) या कालावधीत संन्यास महोत्सवाचे आयोजन केले आहे. यात ज्यांना संन्यासी व्हायचे आहे, ते अर्ज करू शकणार आहेत.