मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांमध्ये अक्षरे जोडून न लिहिण्यामागील आध्यात्मिक कारणे अन् इंग्रजीतील ‘कर्सिव’ या लेखनपद्धतीत अक्षरे जोडून लिहिण्याचे होणारे दुष्परिणाम !

‘कुठल्याही लिखाणातून सूक्ष्म ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. तो व्यक्तीचे मन आणि बुद्धी येथपर्यंत कसा पोचतो ? लिखाण करतांना शब्दांमध्ये अंतर ठेवल्याने कोणते लाभ होतात ?

कर्नाटक विधान परिषदेच्या माजी सदस्या डॉ. एस्.आर्. लीला : हिंदु संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य करणार्‍या आधुनिक रणरागिणी !

डॉ. एस्.आर्. लीला यांनी साहित्य, व्याख्याने आणि सामाजिक कार्य यांद्वारे भारतीय संस्कृती, हिंदु धर्म अन् मंदिरे यांचे संरक्षण आणि संवर्धन यांच्यासाठी प्रेरणादायी कार्य केले आहे.

India’s First Hindu Village : छतरपूर (मध्यप्रदेश) येथे देशातील पहिले ‘हिंदु गाव’ स्थापन होणार !

राजकीय पक्ष आणि नेते नाही, तर संतच हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष निर्माण करू शकतात, हेच यावरून लक्षात येते !

विदेशींचे ‘संस्कृत’प्रेम !

भारतात संस्कृतला ‘देवभाषा’ मानले जाते; पण सध्याच्या परिस्थितीत तिला देवभाषेचा मान मिळतो का ? हा प्रश्नच आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांना संस्कृत भाषा उत्तम प्रकार बोलता येते किंवा त्या भाषेचे अगदी थोडेच जाणकार आहेत.

‘भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला संबंध, भाषा सात्त्विक होण्यासाठी आवश्यक असलेले घटक अन् संस्कृत भाषेची निर्मिती’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्‍लेषण !

‘संस्कृत भाषा ऋषींच्या माध्यमातून सर्वप्रथम पृथ्वीवर साकार झाली. त्यापूर्वी श्री सरस्वतीचे ६ गण आणि भगवान शिवाचे ६ गण एकत्र आले अन् त्यांनी देवलोकातील संस्कृत भाषेचे रूपांतर पृथ्वीला अनुरूप अशा संस्कृत भाषेत केले.

‘भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला संबंध, भाषा सात्त्विक होण्यासाठी आवश्यक असलेले घटक अन् संस्कृत भाषेची निर्मिती’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !

जेव्हा ‘विसर्ग’ हा गण प्रथम दैवी प्रेरणेने ‘ज’ आणि ‘ल’ ही दोन अक्षरे एकत्र करतो अन् त्यांतून ‘जल’ हा शब्द सिद्ध करतो, तेव्हा तो ‘जल म्हणजे काय ? जलाची निर्मिती कशी झाली ?’, याचा विचार करतो.

‘भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला संबंध, भाषा सात्त्विक होण्यासाठी आवश्यक असलेले घटक अन् संस्कृत भाषेची निर्मिती’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण ! 

भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी संबंध असतो का ? याविषयी श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानातील काही सूत्रे आपण १६.२.२०२५ या दिवशी पाहिली. त्यापुढील सूत्रे येथे दिली आहेत.

‘भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला संबंध, भाषा सात्त्विक होण्यासाठी आवश्यक असलेले घटक अन् संस्कृत भाषेची निर्मिती’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !

संस्कृत भाषा पृथ्वीवर ऋषिमुनींच्या माध्यमातून अवतरित झाली आहे. पृथ्वीवरील आणि देवलोकांतील संस्कृत भाषा यांत भिन्नता आहे.

वेद, संस्कृत पठणातून मानसिक आजारांवर उपाययोजनेचा अभ्यास व्हावा ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

रत्नागिरीत तीन दिवसीय क्षेत्रिय वैदिक संमेलनाचे शानदार उद्घाटन ! या संमेलनाला महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधून अनुमाने १०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.

स्‍वभाषाभिमान जोपासा आणि सात्त्विक मराठी भाषेतील चैतन्‍य ग्रहण करा !

देवभाषा संस्‍कृत ही सर्वाधिक सात्त्विक भाषा आहे. सध्‍या आपल्‍याकडे संस्‍कृत ही दैनंदिन व्‍यवहाराची भाषा नाही; परंतु संस्‍कृतपासून निर्मिती झालेली मराठी ही आपली दैनंदिन व्‍यवहाराची भाषा आहे.