‘विविध भाषांतील शब्दांच्या उच्चारांनुसार त्यांचे लिखाण (स्पेलिंग) असणे किंवा नसणे’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !

मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांत शब्द जसे उच्चारले जातात, तसेच ते लिहिले जातात. यांचा व्यक्तीवर सूक्ष्मातून कोणता परिणाम होतो ?’, यासंदर्भात ईश्वरी कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे. 

संस्कृत व्याकरणाची सोप्या भाषेत ओळख करून देणारा ग्रंथ ‘भाषाङ्कुरः’ !

‘भाषाङ्कुरः’ हा ग्रंथ जागतिक स्तरावर पोचावा, त्यास प्रादेशिक स्तरावरही त्याचा प्रसार व्हावा म्हणून इंग्रजी आणि मराठी या २ भाषांमध्ये तो लिहिला आहे. यात एकूण ६४ पाठ आहेत.

उडुपी (कर्नाटक) येथील विद्यार्थी करत आहेत पौरोहित्यात ‘करिअर’ !

परदेशात बनणार पुरोहित !
संस्कृतसह तीन भाषांत प्रशिक्षण !

भाजपचा हिंदी, हिंदू आणि हिंदु राष्ट्र असा विचार ! – हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस

काँग्रेसला पूर्वीपासून हिंदू आणि हिंदु राष्ट्र यांविषयी वावडे आहे. त्यांना धर्मांधच जवळचे वाटतात आणि हिंदु हे शत्रू ! त्यामुळे बहुसंख्य हिंदूंच्या भारतात काँग्रेसचे अस्तित्व संपत आले आहे.

मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांमध्ये शब्द जोडून न लिहिण्यामागील आध्यात्मिक कारणे अन् इंग्रजीतील ‘कर्सिव’ या लेखनपद्धतीत अक्षरे जोडून लिहिण्याचे दुष्परिणाम !

‘कर्सिव (अक्षरे जोडून वळणदार पद्धतीने सलग लिहिणे)’ लिखाणाच्या पद्धतीमुळे व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांवर कोणता परिणाम होतो ?’, यांविषयी सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांमध्ये अक्षरे जोडून न लिहिण्यामागील आध्यात्मिक कारणे अन् इंग्रजीतील ‘कर्सिव’ या लेखनपद्धतीत अक्षरे जोडून लिहिण्याचे होणारे दुष्परिणाम !

‘कुठल्याही लिखाणातून सूक्ष्म ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. तो व्यक्तीचे मन आणि बुद्धी येथपर्यंत कसा पोचतो ? लिखाण करतांना शब्दांमध्ये अंतर ठेवल्याने कोणते लाभ होतात ?

कर्नाटक विधान परिषदेच्या माजी सदस्या डॉ. एस्.आर्. लीला : हिंदु संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य करणार्‍या आधुनिक रणरागिणी !

डॉ. एस्.आर्. लीला यांनी साहित्य, व्याख्याने आणि सामाजिक कार्य यांद्वारे भारतीय संस्कृती, हिंदु धर्म अन् मंदिरे यांचे संरक्षण आणि संवर्धन यांच्यासाठी प्रेरणादायी कार्य केले आहे.

India’s First Hindu Village : छतरपूर (मध्यप्रदेश) येथे देशातील पहिले ‘हिंदु गाव’ स्थापन होणार !

राजकीय पक्ष आणि नेते नाही, तर संतच हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष निर्माण करू शकतात, हेच यावरून लक्षात येते !

विदेशींचे ‘संस्कृत’प्रेम !

भारतात संस्कृतला ‘देवभाषा’ मानले जाते; पण सध्याच्या परिस्थितीत तिला देवभाषेचा मान मिळतो का ? हा प्रश्नच आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांना संस्कृत भाषा उत्तम प्रकार बोलता येते किंवा त्या भाषेचे अगदी थोडेच जाणकार आहेत.

‘भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला संबंध, भाषा सात्त्विक होण्यासाठी आवश्यक असलेले घटक अन् संस्कृत भाषेची निर्मिती’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्‍लेषण !

‘संस्कृत भाषा ऋषींच्या माध्यमातून सर्वप्रथम पृथ्वीवर साकार झाली. त्यापूर्वी श्री सरस्वतीचे ६ गण आणि भगवान शिवाचे ६ गण एकत्र आले अन् त्यांनी देवलोकातील संस्कृत भाषेचे रूपांतर पृथ्वीला अनुरूप अशा संस्कृत भाषेत केले.