मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांमध्ये अक्षरे जोडून न लिहिण्यामागील आध्यात्मिक कारणे अन् इंग्रजीतील ‘कर्सिव’ या लेखनपद्धतीत अक्षरे जोडून लिहिण्याचे होणारे दुष्परिणाम !
‘कुठल्याही लिखाणातून सूक्ष्म ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. तो व्यक्तीचे मन आणि बुद्धी येथपर्यंत कसा पोचतो ? लिखाण करतांना शब्दांमध्ये अंतर ठेवल्याने कोणते लाभ होतात ?