बलिप्रतिपदेचे महत्त्व !
धर्मशास्त्र म्हणते की, बळीराज्यात धर्मशास्त्राद्वारे सांगितलेली निषिद्ध कर्मे करू नयेत, उदा. अभक्ष्यभक्षण (मांसाहार), अपेयपान (निषिद्ध पेय म्हणजे मद्यसेवन) आणि अगम्यागमन (वेश्यागमन) ही निषिद्ध कर्मे आहेत.
धर्मशास्त्र म्हणते की, बळीराज्यात धर्मशास्त्राद्वारे सांगितलेली निषिद्ध कर्मे करू नयेत, उदा. अभक्ष्यभक्षण (मांसाहार), अपेयपान (निषिद्ध पेय म्हणजे मद्यसेवन) आणि अगम्यागमन (वेश्यागमन) ही निषिद्ध कर्मे आहेत.
सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळी षड्यंत्रे रचली जात आहेत. अशी षड्यंत्रे रचणार्या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक आहे.
सद्य:स्थितीत भारतामध्ये ख्रिस्ती मिशनरी, कम्युनिस्ट, जिहादी आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी या शक्ती सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी एकत्र कार्यरत आहेत.
उदयनिधी यांच्या विरोधात आम्ही गप्प का आहोत ? जितेंद्र आव्हाड, प्रियांक खर्गे, निखिल वागळे हे सगळे उदयनिधींची ‘री’ ओढत आहेत, तरीही सनातन धर्मीय गप्प का?
सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्यांच्या विरोधात सध्या समविचारी संघटनांच्या वतीने जागृतीपर ‘सनातन धर्मरक्षण’ अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत जागृतीसमवेत धर्मविरोधी शक्तींचा लोकशाही मार्गाने विरोधही केला जाणार आहे.
यासाठी सनातनधर्मीय हिंदु समाजाने सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे.
महाराष्ट्रातील सनातनधर्मीय हिंदु समाजाने सजग होण्याची आणि लोकशाही मार्गाने या सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.
‘दैनिक लोकसत्ता’ ने ७ ऑक्टोबर या दिवशी ‘www.loksatta.com’ या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘सनातन संस्थेच्या कथित सदस्याच्या घर-गोडाऊनमधून २० बाँब जप्त, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर’ हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
भारतातील संघटित हिंदूंनी राज्यघटनेच्या मार्गाने हिंदु राष्ट्राची मागणी चिकाटीने लावून धरल्यास ती शासनकर्त्यांना मान्य करावीच लागेल. त्यासाठी तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत असाल, तेथील हिंदूंचे संघटन करा !
वर्ष २०१३ मध्ये तथाकथित विवेकवादी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्यानंतर सनातन संस्थेवर आरोप करण्यात आले.