US Terminates TPS For Nepal : अमेरिकेकडून नेपाळी लोकांसाठीचे तात्पुरते संरक्षण रहित
७ सहस्र ५०० नेपाळींना अमेरिका सोडावी लागणार !
७ सहस्र ५०० नेपाळींना अमेरिका सोडावी लागणार !
राजेशाहीच्या बाजूने चालू असलेल्या चळवळीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप !
योगी आदित्यनाथ सरकारने भारत-नेपाळ सीमेवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली आहे. येथील भूमीवर अतिक्रमण करून बांधलेल्या ८९ इमारती पाडण्यात आल्या आहेत. नेपाळ सीमेवरील मदरशांवरही कारवाई करण्यात आली आहे.
केवळ आतंकवाद्यांचीच नव्हे, तर त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करणार्या काश्मिरी मुसलमानांचीही घरे अशी उद्ध्वस्त करण्यासह त्यांना भारतातून हाकलून लावले पाहिजे !
भारत-नेपाळ सीमेवर मोठ्या प्रमाणात मुसलमानांची लोकसंख्या वाढली आहे आणि ते आता त्यांचे उपद्रव मूल्य दाखवू लागले आहेत. याविरोधात आता भारताने कठोर कारवाई केली पाहिजे !
केंद्रीय सांख्यिकी विभागाच्या मते, वर्ष २०२१ मधील जनगणनेनुसार, नेपाळमध्ये २ कोटी ८० लाख हिंदू होते, जे त्या देशातील एकूण लोकसंख्येच्या ८०.६ टक्के आहे.
नेपाळ सरकारने माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांची सुरक्षा अल्प करण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळमध्ये राजेशाहीच्या मागणीसाठी हिंसाचार उफाळला असतांना हा निर्णय घेण्यात आला आहे.
आंदोलकांनी सरकारला एका आठवड्याची मुदत दिली आहे. जर त्यांच्या मागण्यांवर कारवाई झाली नाही, तर मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलन होईल.
२८ मार्च या दिवशी राजेशाही समर्थक आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे समर्थक यांनी शक्तीप्रदर्शन करण्याची योजना आखली आहे.
एकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या हिंदूबहुल नेपाळमधून मुसलमान भारतात येतात आणि देशविरोधी कारवाया करतात, हे दोन्ही देशांतील हिंदूंना लज्जास्पद !