भारतासमवेतच्या सीमावादात ब्रिटनला मध्यस्थ बनवू इच्छित नाही ! – Balen Shah
मुळात नेपाळने भारताशी जाणीवपूर्वक सीमावाद निर्माण केला आहे. त्याने हा खोटा दावा स्वतःहून मागे घेतला पाहिजे !
मुळात नेपाळने भारताशी जाणीवपूर्वक सीमावाद निर्माण केला आहे. त्याने हा खोटा दावा स्वतःहून मागे घेतला पाहिजे !
नेपाळला चीनने भीक घातलेली नाही, याचा विचार नेपाळने केला पाहिजे ! यातून स्पष्ट होते की, नेपाळचा या जागेवरील दावा खोटा आहे, हे चीनने मान्य केले आहे !
या पाळत ठेवणार्या प्रणालीचा डेटा (माहिती) चीनच्या सर्व्हर किंवा नेटवर्कमधून जात असेल, तर भारतीय सीमा क्षेत्राशी संबंधित संवेदनशील माहितीच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, सीमेसंदर्भातील सर्व सूत्रांवर चर्चा आणि निराकरण करण्यासाठी भारत अन् नेपाळ यांच्यात आधीपासूनच द्विपक्षीय यंत्रणा अस्तित्वात आहेत. सीमेचा प्रश्न दोन्ही देशांमधील विषय असून त्यात कोणत्याही तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही.
नेपाळच्या पंतप्रधानांची संसदेत स्वीकृती
शहा यांना संपूर्ण नेपाळमधून विरोध
मन्ना मलिक वर्ष २०१२ पासून गुन्हेगारी जगतात सक्रीय असून त्याच्यावर हत्या, दरोडा, दरोड्याची पूर्वसिद्धता करणे, प्राणघातक आक्रमण करणे आणि वर्ष २०१४ मधील ‘गँगस्टर अॅक्ट’, अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
भारतद्वेषाचे धोरण नेपाळच्या प्रगतीला पोषक नाही, हे तेथील राज्यकर्त्यांना कळेल तो सुदिन !
नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करू पहाणार्या एका चिनी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी अटक केली. झोउ हुआन (वय ४१ वर्षे) असे त्याचे नाव असून तो चीनमधील हुनान प्रांतातील रहिवासी आहे.
नेपाळमध्ये कोणतेही सरकार आले, तरी ते भारताच्या विरोधातच असणार, हे यातून परत स्पष्ट होते !
आता छोट्यातील छोटे देशही अमेरिकेला तिची जागा दाखवू लागले आहेत. ही परिस्थिती ओढवून घेण्यास डॉनल्ड ट्रम्प यांचा पराकोटीचा अहंकार आणि विक्षिप्त वागणे कारणीभूत आहे, हे अमेरिकेच्या लक्षात येईल तो सुदिन !