25th Anniversary Sanatan Prabhat : ‘सनातन प्रभात’च्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्राच्या ध्येयपूर्तीपर्यंत लढा चालू राहील !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात वाचक-धर्मप्रेमी यांचा निर्धार !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात वाचक-धर्मप्रेमी यांचा निर्धार !
समस्त महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूरचा श्री विठोबा आणि देवी श्री रुक्मिणी यांच्या मंदिराचे वर्ष १९८५ मध्ये सरकारीकरण झाले. तेव्हापासून देवतांच्या दागिन्यांचे मूल्यांकन होत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर …
हिंदु राष्ट्र ही राजकीय संकल्पना नसून ती एक आध्यात्मिक संकल्पना आहे. हिंदुत्व, तसेच हिंदु राष्ट्र यांविषयीच्या आध्यात्मिक संकल्पना सुस्पष्ट करून त्याविषयी जागृती करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ गेल्या २५ वर्षांपासून करत आहे.
‘सनातन प्रभात’वरील विश्वासामुळे ८ लाखांहून अधिक वाचकसंख्या लाभलेले, हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असलेले ‘सनातन प्रभात’ हे केवळ एक नियतकालिक राहिले नसून आता त्याने समस्त हिंदूंसाठी एक ‘विश्वासार्ह प्रसिद्धीमाध्यम’ म्हणून गरुडझेप घेतली आहे !
आज ‘सनातन प्रभात’चा ब्राह्म-क्षात्रतेजाचा दृष्टीकोन विकसित झालेला वाचकवर्गच सनातन धर्माची शक्ती बनला आहे. ‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली ही धर्मशक्ती धर्मसंस्थापनेच्या कार्याला बळ देईल आणि लवकरच हिंदु राष्ट्र स्थापन करील !’
हिंदु समाजावर होणार्या अन्यायाला वाचा फोडणार पत्र म्हणजेच ‘सनातन प्रभात’ होय. देशात असो वा विदेशात हिंदूंवर जिथे आक्रमण होते, तिथे हिंदूंची बाजू मांडणारे पत्र म्हणजेच सनातन प्रभात होय.
या महोत्सवात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी चांगल्या प्रकारे वार्तांकन केले. या वार्तांकनामुळे आयुर्वेद महोत्सव सर्वांपर्यंत पोचण्यास साहाय्य झाले.
गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणांविषयी माहिती देऊन, त्या संदर्भातील लढा देणार्यांनाही प्रेरणा देते. सर्व हिंदुत्वनिष्ठांना आपले वाटणारे, देव, देश, धर्म टिकवण्यासाठी निर्भिडपणे आवाज उठवणारे एकमेव दैनिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ होय !