MEA Spokesperson Randhir Jaiswal : सार्वजनिक टिपण्यांबद्दल सावध रहा अन्यथा दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो !

भारतासमवेतचे संबंध चांगले ठेवण्याचा बांगलादेशाचा कोणताही प्रयत्न नाही, उलट तो भारताला चिथावणीच देत आहे. असे असतांना भारत आत्मघाती गांधीगिरी का करत आहे ?, असाच प्रश्‍न राष्ट्रप्रेमींना पडला आहे !

Kedarnath Man Entered With Shoes : केदारनाथ येथे बूट घातलेल्या व्यक्तीने भुकुंट भैरवनाथ मंदिर केले अपवित्र !

या प्रकरणाची गंभीर नोंद घेत पोलिसांनी आरोपी व्यक्तीच्या, तसेच कंत्राटदार आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. धाममध्ये चालू असलेल्या पुनर्बांधणीच्या कामात गुंतलेल्या आस्थापनात काम करणारा तो मजूर आहे.

Ganga Maharani Temple Bareilly : बरेली (उत्तरप्रदेश) येथील २५० वर्षे जुन्या मंदिरावर मुसलमानाचे बेकायदेशीर नियंत्रण !

उत्तरप्रदेश सरकारने आता अशा मंदिरांच्या शोधासाठी स्वतंत्र विभागच स्थापन करावा, असेच हिंदूंना वाटते !

Bangladesh On 1971 War : (म्हणे) ‘वर्ष १९७१ चे युद्ध आमचा विजय होता, भारत केवळ मित्रदेश होता !’

अशा कृतघ्न बांगलादेशाला धडा शिकवणे आता क्रमप्राप्त झाले आहे. जर भारत इतके होऊनी गप्प रहात असेल, तर ती आत्मघाती गांधीगिरी होईल आणि त्याचे फळ भविष्यात भारताला भोगावे लागेल !

Ghaziabad Proposed DharmSansad : यति नरसिंहानंद यांच्या धर्मसंसदेविषयी माजी प्रशासकीय अधिकार्‍यांना पोटशूळ !

धर्मांधांचे खरे स्वरूप कुणी उघड केल्यावर संबंधितांवर तुटून पडणारी निधर्मीवाद्यांची टोळी हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी नेहमीच मूग गिळून गप्प बसतात, हे लक्षात घ्या !

Israel Close Dublin embassy : आयर्लंडने पॅलेस्टाईनला मान्यता दिल्याने इस्रायलने आयर्लंडमधील दूतावास केला बंद !

आयर्लंडने पॅलेस्टाईनला वेगळा देश म्हणून मान्यता दिल्यानंतर इस्रायलने आयर्लंडमधील त्याचा दूतावास बंद करण्याची घोषणा केली आहे. इस्रायलने मे महिन्यातच आयर्लंडमधून त्याच्या राजदूतांना परत बोलावले होते.

Bareilly Trishul Street Light Controversy : बरेली (उत्तरप्रदेश) येथील पथदिव्यांवर महापालिकेने लावले त्रिशूळ !

त्रिशूळ केवळ पथदिव्यांवर लावल्यावरच मुसलमानांना ती टोचायला लागली आहे, यातून त्रिशूळमध्ये किती शक्ति आहे, हे लक्षात येते ! सोयीनुसार सर्व धर्मांचा आदर करण्याची भाषा करणारे मुसलमान स्वतःच्या धर्माविषयीच्या वेळी मात्र सर्व सोयीसुविधा लाटण्यास आघाडीवर असतात !

मारकडवाडीच्या (जिल्हा सोलापूर) नावे पुरोगाम्यांचा घटनाद्रोह !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साम्यवाद्यांविषयी जे लिहून ठेवले आहे, ते किती समर्पक आहे, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे.

काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स

अशी मागणी करण्याची वेळ अधिवक्त्यांवर का येते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?

शक्तीपीठ महामार्ग रहित करण्यासाठी नागपूर-रत्नागिरी महामार्ग रोखणार !

‘रत्नागिरी-नागपूर शक्तीपीठ महामार्ग’ रहित करा आणि समर्थन करणार्‍या शेतकर्‍यांना किती मोबदला देणार आहे ? हे सरकारने घोषित केले पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी १८ डिसेंबर या दिवशी रत्नागिरी-नागपूर महामार्ग अंकली (तालुका मिरज) येथे रोखण्याचा निर्णय बाधित शेतकर्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला.