विमानात आसनाखाली बाँब असल्याची खोटी माहिती देणार्या मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !
अल्पसंख्य असणारे मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य !
अल्पसंख्य असणारे मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य !
मालदीवच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे खासदार यांच्यात प्रचंड हाणामारी आणि गदारोळ झाला. राष्ट्रपती महंमद मोइज्जू यांच्या मंत्रीमंडळाला संसदेत मंजुरी मिळणार होती.
बाबरीच्या वेळीही मुसलमान पक्षाने असाच दावा केला होता; मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाने तेथे केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालावरूनच तेथे पूर्वी मंदिर होते, हे मान्य करत हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला होता, ही वस्तूस्थिती आहे !
‘हिंदूंचा अत्याधिक द्वेष करणे म्हणजे सांप्रदायिक सद्भाव’, अशी तमिळनाडू सरकारची व्याख्या असल्याने आणि जुबेर त्याचीच री ओढत असल्याने असे घडणे, यात काय आश्चर्य ?
या सोहळ्यामध्ये अडथळे आणण्यासाठी मद्रास आणि मुंबई उच्च न्यायालयांमध्ये विविध प्रकारच्या याचिका प्रविष्ट करण्यात आल्या. एकंदरीत पुरोगाम्यांचा हिंदुद्वेष उफाळून आला होता. सुदैवाने यावेळी त्यांना न्यायालयाकडून कुठलाही लाभ मिळाला नाही.
पराकोटीचा हिंदुद्वेष विरोधकांना खड्डयात घालणार ! ५०० वर्षांच्या संघर्षानंतर २२ जानेवारी या दिवशी भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण साजरा झाला. त्याचे मनापासून स्वागत करण्याऐवजी नेमाडे आणि इतर काही विघ्नसंतोषी मंडळी त्यात बिब्बा घालत आहेत.
हिंदूंच्या धार्मिक स्थळांना गेल्या ५०० वर्षांत मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केले आणि आजही पाकिस्तान, बांगलादेश या इस्लामी देशांमध्ये तेच केले जात आहे. त्याविषयी या इस्लामी संघटनेने तोंड उघडले पाहिजे !
वीरा जैन यांनी म्हटले की, एअर इंडियाने केवळ क्षमा मागितली आहे. तथापि हा धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे, याची एअर इंडियाला जाणीव नाही, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
देशातील प्रमुख श्रद्धास्थानांना नाकारणार्या काँग्रेसला आता जनतेने तिची जागा दाखवून द्यावी !
पाकिस्तानी नागरिकांनी म्हटले की, ते केवळ पैशांकडे पहात आहेत. त्यांनी मशीद आणि थडगे यांना पर्यटनाचे केंद्र बनवले आहे. त्यांच्यासाठी केवळ पैसेच सर्वकाही आहे. हे चांगले नाही. तर काहींनी भारताच्या प्रगतीचे कौतुकही केले आहे