बांगलादेशाने भारताचा चुकीचा नकाशा दाखवला !
बांगलादेशाने ही चूक जाणीवपूर्वक केली असल्याने भारताने त्याला योग्य शब्दांत जाणीव करून दिली पाहिजे; म्हणजे तो परत अशी चूक करण्याचे धाडस करणार नाही !
बांगलादेशाने ही चूक जाणीवपूर्वक केली असल्याने भारताने त्याला योग्य शब्दांत जाणीव करून दिली पाहिजे; म्हणजे तो परत अशी चूक करण्याचे धाडस करणार नाही !
‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ म्हणजे एन्.सी.ई.आर्.टी.कडून शालेय पाठ्यक्रम पुस्तकातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास सांगणारा ‘अटक ते कटक’ असा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्यात आला.
अशांना सरकारने धडा शिकवला पाहिजे. परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवर नेपाळ सरकारकडे लेखी जाब विचारावा !
भारत सरकार बांगलादेशाच्या संदर्भात निष्क्रीय असल्याने त्याचे धाडस प्रतिदिन वाढत आहे, हेच या घटनेतून लक्षात येते !
देशाच्या नकाशाचे विकृतीकरण करणार्या आस्थापनावर सरकारने तात्काळ बंदी घातली पाहिजे !
विदेशी आस्थापने हेतूपुरस्सर भारताचे चुकीचे मानचित्र प्रसारित करून देशाची राष्ट्रीय अस्मिता दुखावतात ! अशा आस्थापनांवर सरकारने कारवाई करणे आवश्यक !
नकाशाच्या विकृतीकरणाविषयी भारताकडून एकाही देशावर कधी कठोर कारवाई झालेली नाही. त्यामुळेच कुणीही उठतो आणि भारताचा अशा प्रकारे अपमान करतो. सरकारने ही प्रतिमा पालटण्याची आवश्यकता आहे !
असे असूनही पाकपुरस्कृत आतंकवादी गेली ३५ वर्षे भारतीय सैन्याला डोकेदुखी ठरले आहेत आणि काश्मीर अशांतच राहिला आहे ! संख्येपेक्षा उपद्रव मूल्य किती आहे, याकडेही पहाणे आवश्यक आहे. भारताचे उपद्रव मूल्य शून्य आहे, असेच म्हणावे लागले !
मानचिन्हाच्या माध्यमातून मुद्दामहून भारताचा अवमान करणार्यांवर तातडीने कठोर कारवाई करायला हवी ! अशा भारतद्वेष्ट्या समितीवर बंदी का घातली जाऊ नये ?
भारतासमवेतचे संबंध चांगले ठेवण्याचा बांगलादेशाचा कोणताही प्रयत्न नाही, उलट तो भारताला चिथावणीच देत आहे. असे असतांना भारत आत्मघाती गांधीगिरी का करत आहे ?, असाच प्रश्न राष्ट्रप्रेमींना पडला आहे !