Global Firepower Index 2025 : भारतीय सैन्य जगात चौथ्या, तर पाकचे सैन्य १२ व्या स्थानी !
असे असूनही पाकपुरस्कृत आतंकवादी गेली ३५ वर्षे भारतीय सैन्याला डोकेदुखी ठरले आहेत आणि काश्मीर अशांतच राहिला आहे ! संख्येपेक्षा उपद्रव मूल्य किती आहे, याकडेही पहाणे आवश्यक आहे. भारताचे उपद्रव मूल्य शून्य आहे, असेच म्हणावे लागले !