Hydro Power Project Sindhudurg : कुडाळ तालुक्यात आंजिवडे गावात अदानी आस्थापनाचा हायड्रो वीजनिर्मिती प्रकल्प होण्याची शक्यता

‘एवढा मोठा प्रकल्प येथे प्रस्तावित असतांना आणि त्यासाठी कार्यवाहीही चालू असतांना एवढी गुप्तता पाळण्याची आवश्यकता काय ?’, असा प्रश्‍न आता निर्माण होत आहे.

Shriram Mandir : तुमच्या छातीवर बसून श्रीराममंदिर उभारले, हिंमत असेल तर २२ जानेवारीला अयोध्येत या !

काही जण आम्हाला ‘अयोध्येतील श्रीराममंदिर तुमची खासगी मालमत्ता आहे का ?’ असे विचारत आहेत. हे तेच लोक आहेत, जे आम्हाला ‘मंदिर वही बनाएंगे, पर तारीख नही बताएंगे’,  असे म्हणत खिजवत होते.

गोवा : ध्वनीप्रदूषणावरून मांद्रे येथे स्थानिकांनी ‘पार्टी’ बंद पाडली !

मांद्रे येथील नागरिकांचे अभिनंदन ! नागरिकांना ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

Boycott Sunburn : गोवा – ‘सनबर्न’ला रात्री १० वाजेपर्यंत अनुमती !

अशी माहिती गोवा सरकारने कृती आराखड्याद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे.

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील साखरपेठ परिसरातील हिंदूंची घरे बळकावण्याचे ‘वक्फ’चे षड्यंत्र ! – आमदार प्रसाद लाड, भाजप

या अन्यायाच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आवश्यक !

नरसंहाराच्या विरोधात सहस्रो बलुची नागरिक रस्त्यावर !

‘भारताला हिंस्र ठरवणार्‍या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना पाकचा हा नरसंहार हिंस्र वाटत नाही का ?’ अशी विचारणा भारताने या संघटनांना करणे आवश्यक !

ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा सीलबंद अहवाल वाराणसी जिल्हा न्यायालयात सादर !

ज्ञानवापीच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा सीलबंद अहवाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात सादर केला. अहवाल सादर करतांना हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्यासह सर्व पक्षकार न्यायालयात उपस्थित होते.

(म्हणे) ‘दक्षिण आशियातील एका देशाला पारंपरिक शस्त्रास्त्रांचा अत्यंत सहजपणे पुरवठा !’ – महंमद उस्मान इकबाल जादून, पाकिस्तान

पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारताने आक्रमक संरक्षणनीती आखली. आता त्यामुळे पाकचे पित्त खवळत असेल, तर त्यात काय आश्‍चर्य !

साईबाबांचे दर्शन घेतल्याने अभिनेते शाहरूख खान यांना धर्मांधांकडून शिवीगाळ !

हाच आहे का अशांचा सर्वधर्मसमभाव ? कित्येक हिंदू दर्ग्यात जाऊन चादर चढवतात, त्या वेळी हिंदू त्यांच्या विरोधात बोलत नाहीत; मात्र धर्मांधांना कुठला मुसलमान हिंदूंच्या मंदिरात गेलेला चालत नाही ! यातून ‘सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनीच पाळायचा’, असेच झाले आहे.

काँग्रेसच्या आमदाराकडून म्हैसुरू विमानतळाला टिपू सुलतानचे नाव देण्याची मागणी !

काँग्रेसला मत देऊन तिला सत्तेवर बसवलेल्या कर्नाटकातील हिंदूंना हे मान्य आहे का ?