हलाल जिहादविषयी मान्यवर काय म्हणतात ?
मुसलमानांच्या सोयीनुसार ‘हलाल’ आणि ‘हराम’ या संकल्पना पालटल्या जाणे !
मुसलमानांच्या सोयीनुसार ‘हलाल’ आणि ‘हराम’ या संकल्पना पालटल्या जाणे !
मुसलमान बाहेर कुठेही गेला, तरी ‘हलाल’ची मागणी करतो आणि त्याच्या या मागणीला बहुसंख्य हिंदू विरोध करत नसल्याने हळूहळू त्यांनाही हलाल मांसच खावे लागते. हा इस्लामीकरणाचाच एक प्रकार आहे.
उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. ब्रजेश पाठक यांनी भारत शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांना पत्र लिहून ‘कोणताही कायदेशीर अधिकार नसतांनाही त्रयस्थ खासगी संस्था ‘हलाल प्रमाणपत्र’ देत असल्याने त्यांच्या विरोधात चौकशी करून कारवाई करावी’, अशी मागणी केली.
मेवातमधील हिंदूंना होत असलेला त्रास कुणाला समजू दिला जात नाही आणि आणखी ज्या गोष्टी घडत आहेत, त्याही त्रासदायकच आहेत. त्यामुळे याला ‘ही आहे भारताच्या इस्लामीकरणाची एक झलक !’, असेच म्हणावेसे वाटते.
‘हलाल जिहाद’ हे आर्थिक स्तरावरील युद्ध आहे. ‘हलाल अर्थव्यवस्थे’तून उभ्या रहाणार्या प्रचंड धनशक्तीमुळे जगभरात ज्या प्रकारे आतंकवाद्यांना साहाय्य केले जात आहे, तसेच भारतात आतंकवाद्यांचे जसे खटले लढवले जात आहेत…
इस्लामी धर्मग्रंथांमध्ये मांस वगळता अन्य क्षेत्रांसाठी ‘हलाल’ संकल्पना स्पष्टपणे मांडलेली नाही. त्यामुळे ती स्थानिक स्थितीनुसार ठरवली जात आहे आणि त्याद्वारे ‘हलाल’ संकल्पनेचा विस्तार केला जात आहे.
‘हलाल’ मांसाच्या संदर्भात पशूहत्या करणारा मुसलमान असण्याची पहिलीच अट असल्यामुळे मुसलमान नसलेल्या व्यक्तीने केलेल्या पशूहत्येला ‘हलाल’ मानले जात नाही, तसेच मुसलमान नसलेल्या व्यक्तीने जरी ‘बिस्मिल्लाह’चा..
धार्मिकतेचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम’ या संदर्भातील संशोधन आणि अभ्यास लोकांसमोर मांडला जावा, जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था सुदृढ व्हावी, हा या विशेषांकाचा उद्देश आहे.
गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर असे आक्रमण करण्याचे धर्मांध मुसलमानांचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
आणखी किती घटना घडल्यावर देशपातळीवर लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा केला जाणार आहे ?