Decrease In Tribal Population :  बांगलादेशी घुसखोर मुसलमानांमुळे झारखंडमधील आदिवासींच्या लोकसंख्येत १० टक्क्यांची घट !

ही स्थिती येईपर्यंत झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार झोपा काढत होते का ? आदिवासींच्या रक्षणाच्या बाता करणारे आता गप्प का आहेत ?

संपादकीय : हिंदू कधी जागे होणार ?

भारतातील लोकसंख्या नियंत्रित करणे किंवा वाढ होऊ न देणे, यासाठी समान नागरी कायदा करणे आवश्यक !

IAS Niyaz Khan : मुसलमानांच्या वाढती लोकसंख्यामुळे जगात निर्माण झाली आहे समस्या !

जे सत्य आहे, ते धाडसाने सांगणार्‍या नियाज खान यांना उद्या ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) करण्याची धमकी मिळाली, तर आश्‍चर्य वाटू नये !

India Muslim Population : वर्ष २०५० मध्‍ये भारत मुसलमानांच्‍या लोकसंख्‍येत पहिल्‍या क्रमांकावर असणार !

धर्मांध आणि जिहादी आतंकवादी भारतात वर्ष २०४७ पर्यंत इस्‍लामी राष्‍ट्र आणण्‍याच्‍या सिद्धतेत आहेत. ते लोकसंख्‍या जिहादद्वारेच साध्‍य होईल, असेच यातून लक्षात येते !

इस्लामी अर्थव्यवस्थेचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !

जोपर्यंत आपण धर्मांधांच्या १०० पावले पुढे जाणार नाही, तोपर्यंत ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’ यांसारख्या समस्यांशी झुंजत रहाणार आहोत. ज्या लोकांनी तलवारीच्या भीतीने मुसलमान पंथ स्वीकारला, ते आपलेच लोक होते.

हिंदूंच्या नाशासाठी आणि मुसलमानांच्या लाभासाठी कायद्यांचा वापर !

मुसलमान समाजाला कितीही विवाह करण्यास मोकळीक मिळाली. परिणामतः ‘हम पाँच हमारे पच्चीस’ या धोरणाचा अवलंब करून मुसलमानांना त्यांची लोकसंख्या वाढवण्यासाठी रान मोकळे मिळाले.

संपादकीय : लोकसंख्येचे परिणाम !

‘हिंदु राष्ट्र आल्यावर मुसलमानांचे आणि ख्रिस्त्यांचे काय होणार ?’, असा प्रश्न विचारणारे ‘धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंचे काय होत आहे ?’, यावर ते बोलत नाहीत ! चीनचे अनुकरण नाही, तर त्या धर्तीवर कठोर प्रयत्न होणे आवश्यक आहे. अन्यथा इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही.

Owaisi On Muslim Population : (म्हणे) ‘देशात मुसलमान लोक सर्वाधिक गर्भनिरोधकाचा वापर करतात !’ – असदुद्दीन ओवैसी

‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या वृत्तीचे ओवैसी ! वर्ष १९५० मध्ये देशात ९ टक्के असणारे मुसलमान आज १४ टक्क्यांहून अधिक, म्हणजे २० कोटी झाले आहे, तर हिंदू ८४ टक्क्यांवरून ७८ टक्क्यांवर आले आहेत. ही सरकारी आकडेवारी आहे. हे हिंदूंनी लक्षात ठेवावे !

संपादकीय : भारतात असे करा !

जिहाद्यांची झळ बसू लागल्यावर युरोपमधील देश त्याविरोधात कृती करतात; मात्र भारत याचा बळी ठरूनही निष्क्रीय आहे, हे लज्जास्पद !

‘लोकसंख्‍येचा विस्‍फोट’ हे देशातील अनेक समस्‍यांचे मूळ कारण ! – अधिवक्‍ता (श्री.) अश्‍विनी उपाध्‍याय, सर्वोच्‍च न्‍यायालय, नवी देहली

कोणत्‍याही सरकारने कितीही पायाभूत सोयीसुविधा निर्माण केल्‍या, तरी काही वर्षांनी त्‍या न्‍यून पडणार आहेत. यावर कठोर असा ‘लोकसंख्‍या नियंत्रण कायदा’ केल्‍यास देशातील ५० टक्‍के समस्‍या त्‍वरित संपतील !