Swiss Referendum : लोकसंख्या आणि स्थलांतर यांवरील निर्बंध आणण्याचा प्रस्ताव स्विस नागरिकांनी बहुमताने फेटाळला !
उजव्या विचारसरणीच्या ‘स्विस पीपल्स पार्टी’पुरस्कृत या प्रस्तावाच्या विरोधात ५५ टक्के मतदारांनी मतदान केल्याने तो फेटाळण्यात आला.
उजव्या विचारसरणीच्या ‘स्विस पीपल्स पार्टी’पुरस्कृत या प्रस्तावाच्या विरोधात ५५ टक्के मतदारांनी मतदान केल्याने तो फेटाळण्यात आला.
यापूर्वी ५ जून या दिवशी शहा यांनी ‘बंगाल, त्रिपुरा आणि बिहार या राज्यांतील लोकसंख्याशास्त्रीय पालट खपवून घेतले जाणार नाही’, असे स्पष्ट केले होते. देशाच्या सीमांच्या सुरक्षेतील त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक पावले उचलत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
असा आदेश देण्याची वेळ का येते ? प्रगणक त्यांचे दायित्व का पार पाडत नाहीत ? प्रशासनाने प्रगणकांना जनगणनेच्या कामाच्या गुणवत्तेविषयी आधीच सूचित केले नाही का ?
काही दशकांपूर्वी भारतियांमध्ये ‘परदेशात जाऊन स्थायिक व्हायचे’, अशी एक भ्रामक धारणा होती. विशेषतः इंग्लंड, अमेरिका, कॅनडा किंवा युरोपातील देश, म्हणजे यशाचे शिखर, असा मतप्रवाह होता. पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक सुखसोयी या अस्थायी गोष्टी शाश्वत यशाच्या मापदंड बनल्या.
घुसखोरीमुळे देशाच्या अनेक भागांत लोकसंख्येची रचना पालटत असून हे सुरक्षेसाठी मोठे आव्हान असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
विषय एवढ्यावर संपत नाही. स्वत:चे घर सुरक्षित करणे हे प्राधान्याचे असते, हे मान्य; परंतु शेजारील घरात असलेल्या आपल्या कुटुंबियांचे काय ?
लोकसंख्यावाढीचा वेग गोव्यात मंदावल्याचे स्पष्ट
भारताची लोकसंख्या वाढत असली, तरी हिंदूंची लोकसंख्या घटत असून देशातून हिंदू नामशेष होण्यापूर्वी हिंदु राष्ट्र स्थापन करा !
जे काम योगी आदित्यनाथ इतक्या स्पष्टपणे सांगू आणि करू शकतात, ते अन्य सरकारे का करू शकत नाहीत ?
‘राजकारणाने इस्लामचा विचार केला पाहिजे’, यावर योगी आदित्यनाथ यांनी दिलेला भर हा एक ऐतिहासिक टप्पा होता. यापूर्वी केवळ योगी श्री अरबिंदो यांनीच ‘राजकारणाने इस्लामचा सामना करावा’, याचा पुरस्कार केला होता.