संपादकीय : भारतात असे करा !

जिहाद्यांची झळ बसू लागल्यावर युरोपमधील देश त्याविरोधात कृती करतात; मात्र भारत याचा बळी ठरूनही निष्क्रीय आहे, हे लज्जास्पद !

‘लोकसंख्‍येचा विस्‍फोट’ हे देशातील अनेक समस्‍यांचे मूळ कारण ! – अधिवक्‍ता (श्री.) अश्‍विनी उपाध्‍याय, सर्वोच्‍च न्‍यायालय, नवी देहली

कोणत्‍याही सरकारने कितीही पायाभूत सोयीसुविधा निर्माण केल्‍या, तरी काही वर्षांनी त्‍या न्‍यून पडणार आहेत. यावर कठोर असा ‘लोकसंख्‍या नियंत्रण कायदा’ केल्‍यास देशातील ५० टक्‍के समस्‍या त्‍वरित संपतील !

वर्ष २०२३ च्या अखेरीस देशातील मुसलमानांची लोकसंख्या अनुमाने २० कोटी होईल ! – मंत्री स्मृती इराणी

वर्ष २०२३ च्या अखेरीस देशातील मुसलमानांची लोकसंख्या अनुमाने २० कोटी होईल, असे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले. तृणमूल काँग्रेसच्या खासदार माला रॉय यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.

भारतातील इस्लामी अर्थव्यवस्था समजून घेऊन त्याविरोधात लढा दिला पाहिजे ! – ऋषी वशिष्ठ, अर्थशास्त्रज्ञ, देहली

कुठल्याही प्रकारची मोहीम राबवण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी धनाची आवश्यकता असते. धनाच्या माध्यमातून संघर्ष चालू केला जाऊ शकतो, त्याला पाठिंबा दिला जाऊ शकतो. हिंदूंनी ‘डिजिटल’ अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून ती उभारली पाहिजे.

देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा करणे अपरिहार्य ! – योगऋषी रामदेवबाबा

लोकसंख्या नियंत्रण कायदा केला, तर तो हिंदूच पाळतील आणि ‘आम्ही ५ आणि आमचे २५’ म्हणणारे त्याचे उल्लंघनच करत रहातील, हेही तितकेच खरे आहे ! त्यामुळे याचा विचारही आता करण्याची आवश्यकता आहे की, हा कायदा कुणासाठी केला पाहिजे !

भारताने लोकसंख्‍या वाढीच्‍या संधीचा ‘महासत्ते’च्‍या दृष्‍टीने लाभ घ्‍यायला हवा !

शेवटी जगातील सर्वाधिक लोकसंख्‍या भारतासाठी संधी कि समस्‍या ? हे भारत पुढच्‍या २५ वर्षांत तरुण लोकसंख्‍येला कसा हाताळतो ? यावर विसंबून रहाणार आहे.

हरिद्वारचे वाढते इस्लामीकरण थांबवा !

हरिद्वार हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हरिद्वार जिल्ह्यातील मुसलमानांची लोकसंख्या प्रत्येक १० वर्षांनी ४० टक्क्यांनी वाढत आहे, असे वृत्त ‘पांचजन्य’ या नियतकालिकाने प्रसिद्ध केले आहे.

होय, लोकसंख्येचा राज्यघटनेला धोका आहे !

भारत मुसलमानबहुल झाल्यास ‘सेक्युलर’ राहील का ? याचा तथाकथित ‘सेक्युलर’वाद्यांनी विचार करावा !

चीन बनला वृद्धांचा देश !

सध्या चीनची लोकसंख्या वृद्ध होत आहे. त्याचे चीन आणि त्यांची अर्थव्यवस्था यांवर काय परिणाम होणार आहेत, याविषयी (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेले हे विश्लेषण . . .