संपादकीय : लोकसंख्यावाढीचे आव्हान !  

मिझोराममध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या अल्प होत असल्याने ‘बॅप्टिस्ट चर्च ऑफ मिझोराम’ने अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. केवळ ख्रिस्ती पंथाच्या रक्षणासाठी हा सल्ला देण्यात आला. ‘ख्रिस्ती अल्प होऊ लागले, तर त्याचा समाज, धर्म आणि चर्च …

Muslim Population In US : अमेरिकेत मुसलमानांची लोकसंख्या झाली दुप्पट !  

हे सर्वेक्षण ‘रिलिजस् लँडस्केप स्टडी’द्वारे केले गेले आहे. या सर्वेक्षणानुसार, गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत धार्मिक श्रद्धेत घट झाली होती; परंतु वर्ष २०२० पासून ती स्थिर झाली आहे.

Mizoram Church Urges SAVE RELIGION : (म्हणे) ‘ख्रिस्ती धर्म टिकून रहावा म्हणून अधिक मुले जन्माला घाला !’

जर एखाद्या हिंदुत्वनिष्ठ नेत्याने असे आवाहन हिंदूंना केले असते, तर एव्हाना संपूर्ण धर्मनिरपेक्षतावादी कंपूपासून पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवून त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट झाल्या असत्या. या घटनेत मात्र सर्वजण गप्प आहेत !

TDP MP 3rd Child Offer : महिलेला तिसरे अपत्य मुलगा झाल्यास गाय देणार आणि मुलगी झाल्यास ५० सहस्र रुपये देणार !

आंध्रप्रदेशातील तेलुगु देसम् पक्षाच्या खासदाराची घोषणा ! हे साहाय्य हिंदु महिलांना देणार  कि अन्य धर्मियांना ?, हेही खासदारांनी तेस्पष्ट करणे आवश्यक आहे; कारण अधिक अपत्ये कोण जन्माला घालतात, हे वेगळे सांगायला नको !

प्रत्येक हिंदु दांपत्याने २ ते ३ अपत्ये जन्माला घालावीत ! – विहिंप

आज लोकसंख्येच्या असंतुलनामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आहे. हे असंतुलन अनेक समस्यांना जन्म देणारे ठरत आहे. विलंबाने विवाह करणे आणि ‘करिअर’च्या (उज्ज्वल भविष्याच्या) भ्रामक कल्पनेमुळेही हिंदु दांपत्यांना मुले कमी होत आहेत. यासह हिंदूंची घटती लोकसंख्या देशासमोरसुद्धा मोठी  समस्या आहे.

JNU Report On Delhi Muslim Population : देहलीत बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांमुळे मुसलमानांच्या लोकसंख्येत वाढ

देहलीच नाही, तर संपूर्ण देशात ही स्थिती होत आहे. जर आताच काही केले नाही, तर भारताचा उद्या पाकिस्तान आणि बांगलादेश झाल्याखेरीज रहाणार नाही.

Kerala Muslims Population : केरळमध्ये मुसलमानांची वाढ हिंदूंपेक्षा ५ पटींनी अधिक ! – सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज’

यातून पुढील ३०-४० वर्षांत केरळ बहुसंख्य मुसलमान असणारे राज्य ठरेल, असेच दिसून येते. असे झाल्यावर केरळचे काश्मीर झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! ही स्थिती येण्यापूर्वी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक झाले आहे !

येणार्‍या काळात ४० सहस्र मंदिरे इस्लामी अतिक्रमणापासून कायदेशीर मार्गाने मुक्त करू ! – हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह 

जे लोक अयोध्या येथे श्रीराममंदिर होणार नाही, असे म्हणत होते त्यांच्या डोळ्यांसमोरच आज भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाली आहे. हे मंदिर निर्माण होण्यासाठी २ सहस्रांपेक्षा अधिक श्रीरामभक्तांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली, हे आपण विसरता कामा नये….

Hindu Population 2050 : वर्ष २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्येत हिंदू तिसर्‍या क्रमांकावर पोचणार !

याचा अर्थ पुढील २५ वर्षांत भारतात हिंदूंच्या लोकसंख्येची टक्केवारी जवळपास ५ टक्क्यांनी उणावणार, तर मुसलमानांची तेवढ्याच प्रमाणात वाढण्याची शक्यता ! यातून भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होते !

UK Most Popular Baby Name : ‘मुहम्मद’ बनले ब्रिटनमधील सर्वांत लोकप्रिय नाव !

ब्रिटनमध्ये गेल्या २० वर्षांत मुसलमानांच्या लोकसंख्येत दुपटीहून होत असलेल्या वाढीचा परिणाम ! भारतातही असे होतच असणार, यात शंका नाही !