Karnataka Muslim Population : कर्नाटकात वर्ष १९८४ ते २०१५ या काळात मुसलमानांची संख्या ९४ टक्क्यांनी वाढली !
मुसलमान ३९ लाखांवरून ७७ लाख झाले
हिंदु लिंगायतांच्या लोकसंख्येत केवळ १० टक्क्यांची वाढ
मुसलमान ३९ लाखांवरून ७७ लाख झाले
हिंदु लिंगायतांच्या लोकसंख्येत केवळ १० टक्क्यांची वाढ
‘प्यू रिसर्च’च्या या दाव्याला खरे मानले, तर भविष्यासाठी ही धोक्याची घंटा आहे, हेच खरे !
मिझोराममध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या अल्प होत असल्याने ‘बॅप्टिस्ट चर्च ऑफ मिझोराम’ने अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. केवळ ख्रिस्ती पंथाच्या रक्षणासाठी हा सल्ला देण्यात आला. ‘ख्रिस्ती अल्प होऊ लागले, तर त्याचा समाज, धर्म आणि चर्च …
हे सर्वेक्षण ‘रिलिजस् लँडस्केप स्टडी’द्वारे केले गेले आहे. या सर्वेक्षणानुसार, गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत धार्मिक श्रद्धेत घट झाली होती; परंतु वर्ष २०२० पासून ती स्थिर झाली आहे.
जर एखाद्या हिंदुत्वनिष्ठ नेत्याने असे आवाहन हिंदूंना केले असते, तर एव्हाना संपूर्ण धर्मनिरपेक्षतावादी कंपूपासून पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवून त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट झाल्या असत्या. या घटनेत मात्र सर्वजण गप्प आहेत !
आंध्रप्रदेशातील तेलुगु देसम् पक्षाच्या खासदाराची घोषणा ! हे साहाय्य हिंदु महिलांना देणार कि अन्य धर्मियांना ?, हेही खासदारांनी तेस्पष्ट करणे आवश्यक आहे; कारण अधिक अपत्ये कोण जन्माला घालतात, हे वेगळे सांगायला नको !
आज लोकसंख्येच्या असंतुलनामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आहे. हे असंतुलन अनेक समस्यांना जन्म देणारे ठरत आहे. विलंबाने विवाह करणे आणि ‘करिअर’च्या (उज्ज्वल भविष्याच्या) भ्रामक कल्पनेमुळेही हिंदु दांपत्यांना मुले कमी होत आहेत. यासह हिंदूंची घटती लोकसंख्या देशासमोरसुद्धा मोठी समस्या आहे.
देहलीच नाही, तर संपूर्ण देशात ही स्थिती होत आहे. जर आताच काही केले नाही, तर भारताचा उद्या पाकिस्तान आणि बांगलादेश झाल्याखेरीज रहाणार नाही.
यातून पुढील ३०-४० वर्षांत केरळ बहुसंख्य मुसलमान असणारे राज्य ठरेल, असेच दिसून येते. असे झाल्यावर केरळचे काश्मीर झाल्यास आश्चर्य वाटू नये ! ही स्थिती येण्यापूर्वी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक झाले आहे !
जे लोक अयोध्या येथे श्रीराममंदिर होणार नाही, असे म्हणत होते त्यांच्या डोळ्यांसमोरच आज भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाली आहे. हे मंदिर निर्माण होण्यासाठी २ सहस्रांपेक्षा अधिक श्रीरामभक्तांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली, हे आपण विसरता कामा नये….