भारतीय अर्थव्यवस्थेला समाप्त करण्यासाठी हलाल व्यवस्था एक षड्यंत्र ! – अमोल कुलकर्णी, सनातन संस्था
सनातन संस्थेच्या वतीने ७ ऑगस्ट या दिवशी ससेनगर येथे व्यापारी-उद्योजक यांसाठी ‘हलाल जिहाद’ या विषयावर बैठक झाली.
सनातन संस्थेच्या वतीने ७ ऑगस्ट या दिवशी ससेनगर येथे व्यापारी-उद्योजक यांसाठी ‘हलाल जिहाद’ या विषयावर बैठक झाली.
केवळ मुसलमानांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी ‘हलाल’ खाद्यपदार्थ विकणे, हे हिंदूंच्या धार्मिक भावनांना दुर्लक्षित करण्याचा प्रकार होय.
३१ जुलै २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हलाल प्रमाणपत्रा’साठी शुल्क आकारणी, भारतात ‘हलाल प्रमाणपत्र’ देणार्या संस्था, ‘हलाल प्रमाणपत्रा’ची निरर्थकता, ‘हलाल अर्थव्यवस्थे’चे दुष्परिणाम आणि ‘हलाल अर्थव्यवस्था’ अन् ‘जिहादी आतंकवाद’ यांचा संबंध आदी सूत्रे वाचली. आज याचा अंतिम भाग येथे देत आहोत.
राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल या हिंदूची जिहाद्यांनी केलेली नृशंस हत्या ही साधारण घटना नसून या देशाच्या सार्वभौमत्वासह येथील सभ्य समाज, राज्यघटना आणि लोकशाही यांवरच आक्रमण आहे.
याआधी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘हलाल’ पद्धतीनुसार पशूहत्येचे नियम, ‘हलाल’ चळवळीचा उद्देश, ‘हलाल अर्थव्यवस्था’ : स्वरूप, विस्तार आणि प्रचार अन् ‘हलाल प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी मुस्लिम निरीक्षक नेमणे आवश्यक आदी सूत्रे वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
या वेळी त्यांना ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून चालू असलेल्या षड्यंत्राची माहिती देण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा आणि इतरांमध्ये जागृती करण्याचा निश्चय केला.
म्हापसा (गोवा) येथे ‘हिंदु-राष्ट्र’ संघटन बैठकीत ‘हलाल प्रमाणपत्र’ अनिवार्य केल्याने उद्भवणार्या समस्यांविषयी हिंदूंचे प्रबोधन !
जगाचा विनाश करू पहाणाऱ्या जिहाद्यांच्या हातात जर ही अर्थव्यवस्था गेली, तर…? जगात सर्वांत शीघ्र गतीने वाढणारी इस्लामी शरीयतवर आधारित ‘हलाल अर्थव्यवस्था’ ! या अर्थव्यवस्थेचा ‘स्थानिक व्यापारी, उद्योजक यांना, तसेच अंतिमतः राष्ट्राला काय धोका संभवतो ?’, याचा विचार करण्यासाठी हा लेखप्रपंच …
ओडिशा सुरक्षा सेनेचे अध्यक्ष अभिषेक जोशी यांचे पंतप्रधानांना पत्र !
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या सत्रानंतर ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’, या हिंदु जनजागृती समितीच्या मराठी आणि हिंदी या भाषांतील ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले.