तिरंगा यात्रेत सहभागी झाल्यावरून राष्ट्रघातकी मुसलमानांनी हिंदूच्या घरावर केली दगडफेक !
हरदोई (उत्तरप्रदेश) येथील घटना
हिंदु युवतीची छेडछाड !
हरदोई (उत्तरप्रदेश) येथील घटना
हिंदु युवतीची छेडछाड !
हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीच्या वेळी धर्मांध हिंदूंवर आक्रमणे करतात आणि स्वतःच्या धार्मिक मिरवणुकीच्या वेळी हिंदूंवर आक्रमणे करतात ! ‘देशात मुसलमान असुरक्षित आहे’, असे म्हणणारे आता कुठे आहेत ?
मुसलमानबहुल भागात धर्मांध आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर नेहमीच आक्रमणे होतात, हे आता नवीन राहिलेले नाही; मात्र याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडत नाहीत !
भारत में अल्पसंख्यक नहीं, हिन्दू असुरक्षित !
उत्तरप्रदेशच्या येथील परगंवा गावामध्ये कावड यात्रेकरूंचा रस्ता रोखण्याची, त्यांच्यावर घाणेरडे पाणी, तसेच दगड फेकण्याची घटना २९ जुलै या दिवशी घडली. यात मुसलमान महिला आघाडीवर होत्या.
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने कुणाचा उद्रेक होत असेल, तर याचा विचार राज्य आणि केंद्र सरकार यांनी करणे आवश्यक आहे. श्रद्धास्थानांच्या निंदेच्या प्रकरणी भारतात कोणताही कठोर कायदा नाही.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध
जेथे हिंदू अल्पसंख्य असतात तेथे त्यांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागते, हे निधर्मीवादी हिंदूंना कधी कळणार ?
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्याने हिंदूंनाच आरोपी ठरवले जात आहे. केंद्र सरकारने अशा घटनांमध्ये हस्तक्षेप करून हिंदूंना न्याय देण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असेच हिंदूंना वाटते !
सर्व राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा. तसेच दंगलखोरांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही मंचने केली आहे.