मुंबईत बेस्टच्या संपकाळात बसवर दगडफेक : गुन्हे नोंद !
संपाच्या कालावधीत काही आंदोलकांनी बसवर दगडफेक केली. या प्रकरणी धारावी, दहिसर, बांगूरनगर, दादर आदी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
संपाच्या कालावधीत काही आंदोलकांनी बसवर दगडफेक केली. या प्रकरणी धारावी, दहिसर, बांगूरनगर, दादर आदी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
‘बेस्ट’ बसच्या कामगारांनी त्यांच्या मागण्यांसाठी अचानक पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवासी यांचे अतोनात हाल झाले. संपाच्या काळात १० बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली.
वन कर्मचार्यांवर दगडफेक करण्यासाठी जाणीवपूर्वक अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दगडफेक करणार्या एका युवकाला अटक केली.
धारावी परिसरात रात्री ११ वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपी करण जाधव याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अद्याप तो पसार आहे.
केवळ गुन्हा नोंदवून नव्हे, तर संबंधितांना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसेल ! यासह पोलिसांनीही स्वतःचा धाक निर्माण करायला हवा !
काही दिवसांपूर्वी गुजरातच्या राजकोटमध्ये पोलिसांनी हिंदूंच्या कथित अवैध मंदिरांवर बुलडोझर फिरवला. त्या वेळी हिंदूंनी केवळ शाब्दिक विरोध केला. मुंबईतील घटनेतून मात्र धर्मांध मुसलमानांच्या लेखी कायदा-सुव्यवस्थेचे मूल्य शून्यच आहे, हेच लक्षात येते !
अशा घटना घडायला पुणे हे भारतात आहे कि बांगलादेश अथवा पाकिस्तानात ? अशा घटना पुढे घडू न देण्यासाठी पुणेकरांनी सक्षम हिंदूसंघटनासाठी पुढे सरसावले पाहिजे !
धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करून पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्याची मजल जाणारे कोण आहेत ? हे वेगळे सांगायला नको ! पोलीस अशांवर त्वरित कठोर कारवाई करणार का ?
बंगालमध्ये पोलिसांना अशा प्रकारच्या संघर्षाला अनेक ठिकाणी सामोरे जावे लागणार आहे. कारण अनेक वर्षांची ही गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी काही वेळ लागणारच आहे.
पोलिसांना अशा घटनांच्या वेळी आक्रमणकर्त्यांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला गेला पाहिजे, जेणेकरून पुन्हा कुणाला पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस होणार नाही !