दैनिक ‘सनातन प्रभात’ने चित्रपट, नाटके, विज्ञापने आदींमधील श्रद्धास्थानांच्या अवमानाविषयी हिंदूंना जागृत केले !

सद्यःस्थितीत हिंदू जागृत होत आहेत. अनेक ठिकाणी देवता, संत आणि अन्य श्रद्धास्थानांच्या अवमानाविरोधात हिंदू कायदेशीर लढा देत आहेत. सामाजिक माध्यमांवर वैचारिक प्रतिवाद करायला लागले आहेत. हिंदूंमधील हा धर्माभिमान, म्हणजे एक प्रकारे ‘सनातन प्रभात’च्या वैचारिक लढ्याचा विजय होय.

नागपूर दंगलीनंतर तरी ‘फ्रंटफूट’वर या (पुढे पाऊल टाका) !

नागपूर येथे १७ मार्चला औरंगजेबाच्या कबरीच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. या प्रतिकृतीसह कुराणातील काही आयते जाळल्याचा कांगावा करत मुसलमानांनी दंगल घडवली.

जागतिक कीर्तीच्या चित्रकार म्हणून मिरवणार्‍या म.फि. हुसेन याचा हिंदुद्रोहीपणा उघड केला !

जागतिक कीर्तीच्या नावलौकिकतेच्या आडून भारतमाता आणि हिंदूंच्या देवता यांची नग्न, बिभत्स अन् विकृत चित्रे काढणार्‍या म.फि. हुसेन यांचा हिंदुद्रोहीपणा दैनिक ‘सनातन प्रभात’ने उघड केला. म.फि. हुसेन हा इतका विकृत ….

25th Anniversary Sanatan Prabhat : ‘सनातन प्रभात’च्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्राच्या ध्येयपूर्तीपर्यंत लढा चालू राहील !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात वाचक-धर्मप्रेमी यांचा निर्धार !

मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या आणि राष्ट्रपुरुषांचा इतिहास दडपणार्‍या ‘एन्.सी.ई.आर्.टी.’चा हिंदुद्रोह उघड केला ! 

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची पत्रकारिता समाजाभिमुख आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक क्षेत्रांतील अपप्रवृत्तींच्या विरोधात ‘सनातन प्रभात’ने सातत्याने आवाज उठवला.

‘सनातन प्रभात’ – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड लढणारा योद्धा ! 

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त हिंदु राष्ट्राची संकल्पना ‘सनातन प्रभात’ने हिंदु समाजापर्यंत कशी पोचवली आणि तिचा काय परिणाम झाला ? हे या लेखाद्वारे समजून घेऊ !

कथित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला चाप लावून मोठी धर्महानी रोखली !

पत्रकारितेच्या माध्यमातून हिंदु धर्माविरोधातील मोठ्या आघाताच्या विरोधात दैनिक ‘सनातन प्रभात’ एका योद्ध्यासारखा पाय रोवून उभा राहिला. हिंदूंपर्यंत विषय पोचवणे

महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांच्या हिरवेकरणाचे षड्यंत्र केले उघड !

शिवकालीन गड-दुर्ग म्हणजे जिहादी धर्मांधांना पराभूत करून छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक आहे. या प्रतिकांतून हिंदूंना क्षात्र आणि धर्म तेज प्राप्त होते.

महाराष्ट्रातील बसस्थानकांची विदारक स्थिती दाखवून प्रशासनाला जागे केले !

‘सनातन प्रभात’मधील वृत्तमालिकेनंतर १ मे २०२३ या दिवशी एस्.टी. महामंडळाने ‘स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना’ची घोषणा केली.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गैरप्रकारांना वाचा फोडली !

समस्त महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूरचा श्री विठोबा आणि देवी श्री रुक्मिणी यांच्या मंदिराचे वर्ष १९८५ मध्ये सरकारीकरण झाले. तेव्हापासून देवतांच्या दागिन्यांचे मूल्यांकन होत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर …