जिहादी माफिया… वक्फ बोर्ड आणि भ्रष्टाचार…
‘वक्फ बोर्डाविषयी आता मुसलमान समुदायच हा विचार करतो आहे की, वक्फ बोर्डाचे काम माफियाप्रमाणे चालते आणि हे बोर्ड नाही, तर भ्रष्टाचाराचा अड्डा आहे’.
‘वक्फ बोर्डाविषयी आता मुसलमान समुदायच हा विचार करतो आहे की, वक्फ बोर्डाचे काम माफियाप्रमाणे चालते आणि हे बोर्ड नाही, तर भ्रष्टाचाराचा अड्डा आहे’.
गुन्ह्यांच्या नोंदींमध्ये घट होणे, याचा अर्थ भ्रष्टाचार अल्प झाला, असे म्हणता येणार नाही. विविध समाजघटकांमध्ये भ्रष्टाचारी राजकारणी अथवा प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्याविषयी भय असते. त्यामुळेही प्रत्येक वेळीच गुन्हा नोंद होतो, असेही नाही.
बस्तर येथील प्रसिद्ध पत्रकार मुकेश चंद्राकर (वय ३३ वर्षे) १ जानेवारी या दिवशी बेपत्ता झाले होते. त्यानंतर ३ जानेवारीला त्यांचा मृतदेह नाल्यामध्ये आढळून आला.
भूमीसंदर्भातील जुन्या वादातून तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे.
सुधारणा वर्ष आणि तिसरे महायुद्ध या दोन्ही पार्श्वभूमीवर भारताने स्वयंपूर्ण होऊन जगाचे नेतृत्व करावे !
इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती सिद्ध होत असेपर्यंत प्रशासन झोपा काढत होते का ? अशा भ्रष्टाचार्यांवर समाजात ‘छी थू’ होईल, अशी कठोर कारवाई करायला हवी, तरच त्यावर चाप बसेल.
हिंदूंनी आपण ‘कोणत्या जातीचे आहोत, यापेक्षा आपण केवळ हिंदूच आहोत’, ही खूणगाठ मनात बांधल्यास अनेक गोष्टी पालटतात, निवडणुकीचे निकालही पालटतात हे आपण नुकतेच पाहिले आहे.
दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत आणि त्यांना मुसलमानांचे लांगूलचालन करून मते मिळवायची आहेत. दोन्ही पक्ष कट्टर मुसलमानधार्जिणे आहेत. हे हिंदूंनी लक्षात घ्यावे आणि त्यांना दूर ठेवावे !
गेंड्याच्या कातडीच्या सरकारांना न्यायालयांनी कितीही फटकारले, तरी त्यांच्यावर कधीही आणि काहीही परिणाम होत नसतो ! त्यांच्यावर कडक कारवाई करणेच आवश्यक असते. असे जेव्हा होईल, तेव्हाच जनतेला खर्या अर्थाने कायद्याचे राज्य मिळेल !
जॉर्ज सोरोस आणि काँग्रेस पक्ष हे भारतविरोधी समीकरण स्पष्ट झाले आहे . बांगलादेशात जे घडले, तेच भारतात घडावे, यासाठी ‘डीप स्टेट’ प्रयत्नशील आहे.