बीड येथे १० सहस्र रुपयांची लाच घेणार्या पोलीस हवालदाराला अटक !
शेतकरी पुत्राला धमकी देणारा वादग्रस्त हवालदार !
शेतकरी पुत्राला धमकी देणारा वादग्रस्त हवालदार !
प्रारंभी आरोपींनी तक्रारदारांकडे १ लाख ८० सहस्र रुपयांची लाच मागितली होती; मात्र तडजोडीअंती त्यांनी ८० सहस्र रुपये मागितले.
भिवंडी येथील प्रभारी (तात्पुरता कार्यभार स्वीकारलेले) साहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितली होती.
शासकीय पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराचा कळस गाठणारा अंबड (जिल्हा जालना) येथील तहसीलदार विजय चव्हाण अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (‘एसीबी’च्या) जाळ्यात अडकला आहे.
नवीन इमारतीतील वीजमीटर जोडणीसाठी ठेकेदाराकडून लाचेची मागणी करणारे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र नारायण लोंढे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ जून या दिवशी अटक केली.
वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणार्या अशा लाचखोर डॉक्टरांना कठोरात कठोर शिक्षा केल्यासच भ्रष्टाचाराला थोडा तरी आळा बसेल !
सरकारी वेतन असतांनाही लाच घेणार्या भ्रष्ट अधिकार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !
अशांवर बडतर्फीची कारवाई व्हायला हवी !
कायद्याचे रक्षकच लाचखोर झाले, तर सामान्य जनतेने न्यायासाठी कुणाकडे पहायचे ? अशा लाचखोर अधिकार्यांना कठोर जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे, तरच इतरांवर जरब बसेल.
लाचेची मागणी केल्याने शिक्षण विभागाला कलंक ठरणार्या प्रभारी अधिकार्यांना बडतर्फच करायला हवे !