शिक्षक नसल्याने १२९ शाळा बंद होण्याची स्थिती निर्माण करणार्‍या उत्तरदायींना शिक्षा करा !

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १२९ शाळा शिक्षक नसल्याने बंद होणार आहेत, तर अन्य ५०० हून अधिक मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्ये १-२ शिक्षकच कार्यरत राहिले आहेत. यांमुळे जिल्ह्यात शाळांची परिस्थिती बिकट झाली आहे.

प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

व्यक्तीमत्त्व विकास आणि कौशल्य यांवर आधारित प्रशिक्षणासाठी प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

सिद्धरामय्या यांच्या विरोधात लिखाण करणारा सरकारी शाळेतील शिक्षक निलंबित !

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून राजकारण्यांच्या विरोधात कुणीही काहीही बोललेले चालत नाही; पण हिंदूंच्या देवतांच्या विरोधात बोलून देवतांचा अवमान केलेला मात्र चालतो ! हे चित्र पालटायला हवे !

देहलीतील शाळेत हिंदु मुलांच्या मनगटावरील लाल दोरे कापणार्‍या शिक्षकांचे आंदोलनानंतर निलंबन !

अशा प्रकारची कृती करणार्‍यांना आता कठोर शिक्षा करण्याचा कायदा केला पाहिजे, तरच अशा घटनांवर चाप बसेल !

महराष्ट्रात बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र घोटाळा उघड !

७०० जणांना बनावट प्रमाणपत्र देईपर्यंत याचा सुगावा न लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडे कुठली व्यवस्था आहे का ?

खासगी शिकवणी घेणार्‍यांच्या विरोधात ‘दुहेरी शिक्षकविरोधी लढा कृती समिती’ याचिका प्रविष्ट करणार !

कोल्हापूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जे शिक्षक कार्यरत आहेत, ते सेवा-अटी यांचा भंग करून खासगी शिकवण्या घेतात. शासनाचा २६ एप्रिल २००० च्या परिपत्रकानुसार शाळेत शिकवणार्‍या शिक्षकास खासगी शिकवणी घेण्यास शासनाने अटकाव केला आहे.

पटसंख्येच्या नावे शासनाने ५ सहस्र शाळा समायोजन करून बंद करू नये ! – श्रीपाद जोशी, मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे संयोजक

२० पटसंख्येपेक्षा अल्प विद्यार्थी संख्या असणार्‍या शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन (अन्य व्यवस्था करून) करून अल्प पटसंख्येच्या शाळा बंद करणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे; पण ‘ही गंभीर गोष्ट असून पटसंख्येच्या नावावर शासनाने ५ सहस्र शाळा समायोजन करून बंद करू नये’, अशी मागणी..

शिक्षिकेला अटकेपासून दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार !

पूर्वप्राथमिक शाळेतील मुलाला अयोग्य वागणूक दिल्याचे प्रकरण

विद्यार्थ्यांकडून ३० वेळा लिहायला लावले ‘मी पैसे आणायला विसरणार नाही’ हे वाक्य !

विद्यार्थ्यांवर पैशासाठी दबाव टाकून त्यांच्या बालमनाचा विचारही न करणारे शिक्षक असणार्‍या अशा शाळा विद्यार्थ्यांना काय घडवणार ?

छत्रपती संभाजीनगर येथील बामू विद्यापिठातील प्राध्‍यापकाने केला विद्यार्थिनीवर बलात्‍कार !

असे वासनांध प्राध्‍यापक विद्यार्थ्‍यांना काय घडवत असणार ? अशा प्राध्‍यापकांना बडतर्फ करून कठोर शिक्षाच करायला हवी !