विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालक यांचे योगदान महत्त्वाचे ! – डॉ. ऋचा औरंगाबादकर
विद्यार्थ्यांनी ध्येयावर लक्ष केंद्रित करून आनंदाने अभ्यास करावा. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक जण कोणत्यातरी क्षेत्रात हुशार असतो, ते क्षेत्र प्रत्येकाने ओळखावे.
विद्यार्थ्यांनी ध्येयावर लक्ष केंद्रित करून आनंदाने अभ्यास करावा. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक जण कोणत्यातरी क्षेत्रात हुशार असतो, ते क्षेत्र प्रत्येकाने ओळखावे.
नागपूर येथील एका मदरशात (मुसलमानांचे धार्मिक स्थळ) १० अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक अत्याचार करणार्या अताय रसूल उर्फ तानिफ (वय २६ वर्षे) या शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शिक्षकासमवेतच जाण्याच्या युवतीच्या हट्टामुळे सर्वच अवाक्
वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा परीक्षाकेंद्रावरील इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे सूत्रधार हे उंबर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय राठोड हेच असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
तत्कालीन प्राचार्य श्री. अमर जाधव यांनी या अवैध कृत्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला असता रमेजा यांच्या पतीने त्यांना जिवे मारण्याची आणि अंगावर ट्रक घालण्याची धमकी दिली अन् त्यांना संस्थेतून हाकलून लावले.
शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची श्रद्धा, संस्कृती आणि नैतिक मूल्ये यांवर आघात होत असल्याच्या तक्रारी अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
जून महिना उजाडला की, नव्या शैक्षणिक वर्षाची चाहूल लागते. घराघरांत मुलांच्या शाळा प्रवेशाची लगबग चालू होते. आपल्या पाल्याला कोणत्या शाळेत प्रवेश द्यावा, हा प्रत्येक पालकासमोरील महत्त्वाचा प्रश्न असतो.
मुबशिरा असे तिचे नाव असून ती कैथक्कड-पय्यांकी बिस्मिल्ला रोड येथील रहिवासी यू. अब्दुल रहमान आणि यू. एम्. फातिमा यांची कन्या होती.
शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणार्या अशा शिक्षकांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
देशभरातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि महत्त्वाकांक्षा ज्या ‘नीट’ परीक्षेवर अवलंबून आहेत, त्यात झालेला महाघोटाळा केवळ एक आर्थिक गुन्हा नसून आपल्या संपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक व्यवस्थेला लागलेली भयंकर कीड आहे.