शिक्षकी पेशाचे अधःपतन !
देशभरातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि महत्त्वाकांक्षा ज्या ‘नीट’ परीक्षेवर अवलंबून आहेत, त्यात झालेला महाघोटाळा केवळ एक आर्थिक गुन्हा नसून आपल्या संपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक व्यवस्थेला लागलेली भयंकर कीड आहे.
देशभरातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि महत्त्वाकांक्षा ज्या ‘नीट’ परीक्षेवर अवलंबून आहेत, त्यात झालेला महाघोटाळा केवळ एक आर्थिक गुन्हा नसून आपल्या संपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक व्यवस्थेला लागलेली भयंकर कीड आहे.
केंद्र सरकारच्या वर्ष २०२७ च्या जनगणनेच्या कामासाठी नियुक्ती करूनही कामावर उपस्थित न राहून प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोणी काळभोर परिसरातील ५ शिक्षकांवर गुन्हा नोंद केला आहे.
बाळकृष्ण अय्या यांनी हार न मानता स्वत: ४० फूट खोल विहीर खोदली. अखेर कठीण खडकात पाण्याचा झरा सापडला आणि परिसरातील पाणीटंचाई दूर करण्याचा मार्ग खुला झाला.
कॉन्व्हेंट शाळा आणि मदरसे यांना आता या देशात बंदीच घालण्याची वेळ आली आहे !
जनगणना सरकारी किंवा स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी करू शकतात. खासगी विनाअनुदानित शाळा प्रशासनाच्या व्याख्येत येत नसल्याने सरकारला त्या शिक्षकांवर अशी सक्ती करण्याचा अधिकार नाही.
‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण आणि त्यानंतर ४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ सर्वसाधारण सभा तहकूब करावी, असा प्रस्ताव विरोधकांनी केला. या प्रस्तावाला गणेश बीडकर यांनी विरोध करून मतदानाने हा प्रस्ताव फेटाळून लावला.
असे आणखी किती वर्षे चालणार ? सरकार अशा शाळांवर प्रशासक का नेमत नाही ? किंवा अशा शाळांची नोंदणी रहित का करत नाही ? देशपातळीवर या संदर्भात नियम का लागू करत नाही ?
येथील धरणगावच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नंदलाल मराठे याने इयत्ता चौथीत शिकणार्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केले.
मुलांना इंग्रजी बालगीते अर्थात् ‘नर्सरी राइम्स’ना सध्या ‘नॉन्सेन्स राइम्स’ म्हणजेच ‘विक्षिप्त निरर्थिका’ असे म्हटले जाते. तसे का म्हणू नये ? त्यांत तर्कसंगत वा रूपकात्मक विवरण नसतेच ! सद्यःस्थितीत पुढारलेपण स्वतःत आणण्यासाठी ‘जॉनी जॉनी’ बोलता बोलता कल्पनाशक्ती वाढवणारा ‘चांदोबा’ आता हरवला आहे.
देशभरातील सुमारे १४ लाख शाळांमध्ये सुमारे १ कोटी १ लाख शिक्षक कार्यरत आहेत. विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तरात सुधारणा होऊनही ग्रामीण आणि मागास भागांत शिक्षकांची मोठी कमतरता अन् त्यांच्या नोकरी सोडण्याचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे.