छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही ! – आमदार संजय गायकवाड, शिवसेना

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही ! – आमदार संजय गायकवाड, शिवसेना

साम्यवादी विचारसरणीचे दिवंगत नेते कॉ. गोविंद पानसरे यांनी ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता ?’, या पुस्तकाच्या वादग्रस्त शीर्षकावरून येथील शिवसेनेचे आमदार श्री. संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना तीव्र शब्दांत फटकारले.

पुतनामावशीचा पान्हा… !

पुतनामावशीचा पान्हा… !

महाराष्ट्रातील गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांचे जे पानिपत झाले, त्यामुळे हे पक्ष जितके निराश झाले नसतील, इतकी त्यांची साम्यवादी यंत्रणा (इकोसिस्टम) चवताळली आहे.

हिंदु धर्म संपवण्याच्या ‘फॅक्टर्‍या’ (कारखाने) !

हिंदु धर्म संपवण्याच्या ‘फॅक्टर्‍या’ (कारखाने) !

सहस्रो मोठी आस्थापने ख्रिस्तीकरण आणि इस्लामीकरण यांच्या जाळ्यात अडकल्या आहेत अन् त्यातून सुटण्याचा मार्ग सध्या तरी उपलब्ध नाही. एक तर ही आस्थापने बंद करावी लागतील किंवा काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अन्य पर्याय नाही.

2011 Keralam Bomb Attack : माकपच्या १० कार्यकर्त्यांना २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

2011 Keralam Bomb Attack : माकपच्या १० कार्यकर्त्यांना २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बाँबस्फोट घडवणारे कार्यकर्ते असणार्‍या माकपवर बंदी घातली पाहिजे ! यासाठी देशातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सरकारवर संघटित होऊन दबाव आणला पाहिजे !

बंगालच्या दंगली, साम्यवादी आणि मतदानातून पालट !

बंगालच्या दंगली, साम्यवादी आणि मतदानातून पालट !

‘इस्लामवादी आणि साम्यवादी या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत’, हे लक्षात घ्या अन् मतदान करा.

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील हिंसाचारागे पाकिस्तान आणि साम्यवादी संघटना यांचा हात !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील हिंसाचारागे पाकिस्तान आणि साम्यवादी संघटना यांचा हात !

साम्यवादी संघटनांची राष्ट्रघातकी पार्श्वभूमी पहाता अशा सर्व संघटनांवर बंदीच घातली पाहिजे !

वारकरी आणि ‘पवार’करी

वारकरी आणि ‘पवार’करी

‘विठ्ठल’ या लोकदैवताचे विष्णु हे वैदिकीकरण असल्याचे लेखक रा.चि. ढेरे, लेखिका दुर्गा भागवत वगैरे म्हणत असले, तरी ते तसे नाही; कारण त्यांचा हा सिद्धांत आर्य आक्रमणावर पूर्णपणे बेतलेला नसला, तरी साम्यवाद आणि समाजवाद यांनी पेरलेल्या वर्ग विभागणीत अन् वर्गसंघर्षात आहे.

… आणि नक्षलवादाचा अंत !

… आणि नक्षलवादाचा अंत !

देशात नक्षलवादाचा प्रश्न केवळ कायदा सुव्यवस्था अथवा विकासाचा अनुशेष असा नव्हता, तर तो विचारसरणीचा संघर्ष होता, ‘नक्षलवाद हा गरिबी किंवा विकासाच्या अभावामुळे नव्हे, तर ठरवून पसरवलेल्या साम्यवादी विचारसरणीचा परिणाम होता.’

चीनमधील चिमण्यांच्या वंशविच्छेदाचा परिणाम आणि त्यासंबंधी अन्य बोध

चीनमधील चिमण्यांच्या वंशविच्छेदाचा परिणाम आणि त्यासंबंधी अन्य बोध

कुठे चिमण्यांची हत्या करण्यास सांगणारा साम्यवाद आणि निसर्गाशी जुळवून घेण्यास सांगणारा हिंदु धर्म कुठे ? चिमण्यांना मारल्याने धान्य वाचेल, हे एकप्रकारे विज्ञानाच्या आधारे केलेले अनुमान होते. नंतर टोळ वाढले आणि पिके नष्ट झाली, हे विज्ञानाने निरीक्षणातून सिद्ध झालेले सत्य !

इराणवरील आक्रमण… भारताची धोरणे आणि त्याने घ्यावयाचा बोध !

इराणवरील आक्रमण… भारताची धोरणे आणि त्याने घ्यावयाचा बोध !

१७ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘इराणमध्ये सत्तापालट होऊ न शकल्याने करण्यात आले प्रत्यक्ष आक्रमण, चीनला आवर घालण्यासाठी आणि त्याच्या प्रतिमेला तडे घालण्यासाठी डीप स्टेटची योजना, तसेच इराणवरील आक्रमणाचे एक कारण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.