Abdul Hakim : रेस्टॉरंटचे मालक अब्दुल हकीमने केला तुलसीमातेचा अपमान !
केवळ निषेध करून न थांबता संघटित होऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सरकारला भाग पाडायला हवे !
केवळ निषेध करून न थांबता संघटित होऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सरकारला भाग पाडायला हवे !
देशाचे एकनिष्ठ नागरिक म्हणून भारतियांनी राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी केली पाहिजे !
तुमची ब्राह्मणी भाषाच त्यांनी प्रमाण का मानावी ? ‘मराठीत इंग्रजी शब्द घुसडून मराठी भाषा विद्रूप करू; पण तुमची ब्राह्मणी भाषा वापरणार नाही’, हा त्यांचा बाणा. ही साम्यवादी विचारसरणी. देशाचे भवितव्य, अस्तित्व, देशाचे वैभव यांच्याशी त्यांना काही देण-घेण नाही.
काँग्रेसच्या काळात ज्या नक्षलग्रस्त संघटनांची नावे केंद्र सरकारला पाठवण्यात आली त्यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांचीही नावे आहेत. ही मंडळी आजही समाजात कार्यरत आहेत !
सामाजिक माध्यमांवरील हिंदु खात्यांवर कारवाई आणि हिंदु विरोधकांना अभय, म्हणजे ‘पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार’चा प्रकार !
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साम्यवाद्यांविषयी जे लिहून ठेवले आहे, ते किती समर्पक आहे, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे.
भारतीय नागरिकांनी ‘डीप स्टेट’ आणि साम्यवादी विचार यांच्या अपप्रवृत्तींपासून सतत सतर्क रहाणे आवश्यक आहे आणि हीच यापासून वाचायची गुरुकिल्ली आहे.
काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी अचानक १ जानेवारी २०१८ या दिवशी हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी लाखो लोक एकत्र आले आणि त्यानंतर काही घंट्यांतच संपूर्ण महाराष्ट्रात दंगल उसळली. त्यात जीवितहानी झाली, संपत्तीची हानी ….
केरळमधील हिंदुद्वेषी साम्यवादी आघाडी सरकारला जळी-स्थळी हिंदू दिसत असल्यानेच ती अशा प्रकारची कारवाई करत आहे !
सांस्कृतिक साम्यवादाचे आक्रमण थोपवण्यासाठी हिंदु मुलांना स्वधर्म आणि संस्कृती अधिक सबळपणे शिकवणे आवश्यक !