राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार यांचा प्रश्न
मुंबई – यापूर्वीही आतंकवाद्यांनी आक्रमणे केली. पुलवामा येथेही आतंकवादी आक्रमण झाले होते. तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही. आजच का होत आहे ? घडले ते वाईट आहे. याला सक्तीने तोंड द्यावे लागेल; पण त्या निमित्ताने धार्मिक अडसर येण्याचे काम करू नये, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार यांनी केले. ‘पहलगाम येथील आक्रमण म्हणजे धर्मविरोधी लढाई वाटते का ?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते बोलत होते.
🗣️ "There have been terrorist attacks before—why bring religion into it now?" – Sharad Pawar
Really, Mr. Pawar? 🤔
Religious discourse has been central to India’s politics for decades.
When your camp pushed the "saffron terror" narrative, were you not mixing religion &… pic.twitter.com/8XkZdwBizc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2025
संपादकीय भूमिका
|