इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात ५० ठिकाणी सहस्रो लोकांचे आंदोलन
जानेवारी महिन्यात ‘पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद’ संघटनेने इलाद कात्झीर नावाच्या इस्रायली ओलिसाची हत्या केली होती. ५ एप्रिलला त्याचा मृतदेह सापडला.
जानेवारी महिन्यात ‘पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद’ संघटनेने इलाद कात्झीर नावाच्या इस्रायली ओलिसाची हत्या केली होती. ५ एप्रिलला त्याचा मृतदेह सापडला.
लवकरच वातानुकूलित यंत्रणाही बसवण्यात येणार
मुळात वक्फ कायदाच रहित करण्याची आवश्यकता आहे. देशात सर्वाधिक भूमी कह्यात असणार्यांमध्ये वक्फ बोर्ड तिसर्या क्रमांकावर आहे. वक्फ कायद्यातील तरतुदींचा विचार करता पुढील काही दिवसांत बोर्ड या संदर्भात पहिल्या क्रमांकावर आला, तर आश्चर्य वाटू नये !
आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘अब की बार ४०० पार’ खासदार निवडून द्यायचे आहेत, ही वर्धापनदिनाची खरी भेट ठरेल- रवींद्र चव्हाण
देशातील ९ प्रमुख शहरांमध्ये गेल्या १० वर्षांत झाडी आणि जलस्रोत अल्प झाले. जयपूर, कर्णावती, नागपूर, पुणे आणि चेन्नई या शहरांचा ८० टक्के भाग ‘उष्णता केंद्रे’ बनली आहेत.
चीनने येथील भारताची अनुमाने ४ सहस्र चौरस कि.मी. कुरण भूमी बळकावली आहे. पश्मिनी मेंढपाळ मोर्चात सहभागी होतील, ते चीनने बळकावलेले कुरण कुठे आहे हे सांगतील.
पूर्वी ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ साम्यवादी विचारसरणी असलेल्या लोकांच्या कह्यात असल्यामुळे शिक्षणक्षेत्राची अपरिमित हानी झाली.
भिंतींमध्ये सिमेंट भरले किंवा खिळे मारले जाणे, हे काम ५० ते ७० वर्षांपूर्वी केले असावे, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे.
केंद्र सरकारने पालटले जन्म प्रमाणपत्राचे नियम
हिंदूंवरील आघातांच्या विरोधात केवळ बजरंग दल आणि विहिंप यांनीच नाही, तर जिल्ह्यातील सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून विरोध केला पाहिजे. हिंदूसंघटन झाल्यासच हिंदूंवरील असे अन्याय थांबू शकतात, हे हिंदूंनी जाणावे !