इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात ५० ठिकाणी सहस्रो लोकांचे आंदोलन

जानेवारी महिन्यात ‘पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद’ संघटनेने  इलाद कात्झीर नावाच्या इस्रायली ओलिसाची हत्या केली होती. ५ एप्रिलला त्याचा मृतदेह सापडला.

Cooler For Ram Lalla : श्री रामलल्लाला उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी गर्भगृहात बसवण्यात आला कुलर !

लवकरच वातानुकूलित यंत्रणाही बसवण्यात येणार

Surat Municipal Corporation : सूरत महापालिकेचे मुख्यालय वक्फ मालमत्ता नाही !

मुळात वक्फ कायदाच रहित करण्याची आवश्यकता आहे. देशात सर्वाधिक भूमी कह्यात असणार्‍यांमध्ये वक्फ बोर्ड तिसर्‍या क्रमांकावर आहे. वक्फ कायद्यातील तरतुदींचा विचार करता पुढील काही दिवसांत बोर्ड या संदर्भात पहिल्या क्रमांकावर आला, तर आश्‍चर्य वाटू नये !

४०० पेक्षा अधिक खासदार निवडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यायची वर्धापनदिनाची भेट ! – मंत्री रवींद्र चव्हाण

आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘अब की बार ४०० पार’ खासदार निवडून द्यायचे आहेत, ही वर्धापनदिनाची खरी भेट ठरेल- रवींद्र चव्हाण

Nature’s Havoc Hotspots : देशातील ८ राज्यांत उष्णतेची लाट !

देशातील ९ प्रमुख शहरांमध्ये गेल्या १० वर्षांत झाडी आणि जलस्रोत अल्प झाले. जयपूर, कर्णावती, नागपूर, पुणे आणि चेन्नई या शहरांचा ८० टक्के भाग ‘उष्णता केंद्रे’ बनली आहेत.

Sonam Wangchuk Leh:सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक ७ एप्रिलला लेह येथे काढणार मोर्चा !

चीनने येथील भारताची अनुमाने ४ सहस्र चौरस कि.मी. कुरण भूमी बळकावली आहे. पश्मिनी मेंढपाळ मोर्चात सहभागी होतील, ते चीनने बळकावलेले कुरण कुठे आहे हे सांगतील.

Babri NCERT Book:बाबरी ढाचा पाडण्याच्या घटनेऐवजी श्रीराममंदिर आंदोलनाविषयीची माहिती !

पूर्वी ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ साम्यवादी विचारसरणी असलेल्या लोकांच्या कह्यात असल्यामुळे शिक्षणक्षेत्राची अपरिमित हानी झाली.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या दगडी भिंतींना मोठ्या भेगा !

भिंतींमध्ये सिमेंट भरले किंवा खिळे मारले जाणे, हे काम ५० ते ७० वर्षांपूर्वी केले असावे, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे.

Birth Registration Rule : मुलाच्या जन्माची नोंदणी करतांना पालकांना त्यांचा धर्म सांगावा लागणार !

केंद्र सरकारने पालटले जन्म प्रमाणपत्राचे नियम

Externment Notice To Bajrang Dal : बजरंग दलाच्या दक्षिण कन्नड (कर्नाटक) जिल्हा संचालकाला हद्दपारीची नोटीस !

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात केवळ बजरंग दल आणि विहिंप यांनीच नाही, तर जिल्ह्यातील सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून विरोध केला पाहिजे. हिंदूसंघटन झाल्यासच हिंदूंवरील असे अन्याय थांबू शकतात, हे हिंदूंनी जाणावे !