Brain Stroke Risk By Air & Noise Pollution : हवा आणि ध्वनी प्रदूषण यांमुळे मस्तिष्काघाताचा (‘ब्रेन स्ट्रोक’चा) धोका वाढतो !

भारतासाठीही चेतावणी : जगातील १०० प्रदूषित शहरांपैकी ७४ शहरे भारतात !

पाली (रायगड) येथे काळ्या आणि हिरव्या पाण्याचा पुरवठा !  

नदीतील वाळू उपशामुळे येथील नागरिक आणि जीवसृष्टी यांचे आरोग्य संकटात आहे. याच नदीकाठावर महिला धुणी-भांडीही करतात. नदीत टाकलेले निर्माल्य कुजते. यांमुळेही पाणी दूषित होत असल्याचा आरोप केला जात आहे.  

इंद्रायणी प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न करून २ दशके झाले, तरीही प्रदूषण आहे तसेच ! – इंद्रायणी सेवा फाऊंडेशन

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कधी जाग येणार ? आतातरी प्रशासन नदी प्रदूषण कायमस्वरूपी थांबवण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना राबवणार का ?

सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पासाठी (एस्.टी.पी.) सर्वंकष धोरण सिद्ध होणार ! – पुणे महानगरपालिका

सोसायट्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भातील सर्वंकष धोरण आखण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे

SC judge Justice Vikram Nath : मुलांना प्रदूषित वातावरणात वाढवणे अस्वीकार्य ! – सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाथ

देहलीतील प्रदूषणाची पातळी प्रतिदिन वाढत आहे. आपल्या मुलांना अशा वातावरणात वाढणे अस्वीकार्य आहे, जिथे त्यांना बाहेर खेळण्यासाठीदेखील मुखपट्टी (मास्क) घालावी लागते आणि लहान वयातच श्वसनाच्या आजारांची काळजी करावी लागते.

राज्यातील ८० टक्के वाहने पर्यावरणपूरक करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

वाहने पर्यावरणपूरक करणे या स्तुत्य प्रयत्नासह वाढते अपघात रोखण्यासाठीही प्रशासनाने प्रयत्न करावेत !

रासायनिक खतांचा अतीवापर : ७ जिल्ह्यांतील भूजल पिण्यास अयोग्य

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी न मिळणे हे लाजिरवाणे !

फ्रेंच प्रवासी ताव्हर्निये याने गंगेच्या पाण्याच्या स्वच्छतेविषयी केलेले लिखाण

‘गंगेच्या पाण्याला एवढे महत्त्व असण्याचे मुख्य कारण म्हणजे, हे कधी खराब होत नाही आणि यात आळ्या किंवा किडे होत नाहीत यांविषयी ३५० वर्षांपूर्वी ताव्हर्निये याने सांगणे हे फारच आश्चर्यजनक आहे;

अतिक्रमण आणि प्रदूषण यांच्या विळख्यात मुठा कालवा !

मुठा उजवा कालवा हा पुण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी महत्त्वाचा असून, त्याच्या आजूबाजूला वाढलेली अतिक्रमणे आणि प्रदूषण यांमुळे तो धोक्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडे अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असूनही कारवाई होत नाही, हे अत्यंत गंभीर आहे.

.तरच हे पुरोगामी, नाही तर अधोगामीच !

‘होळीला लाकडे जाळल्याने प्रदूषण होते, वृक्षतोड होते; म्हणून होळी पेटवू नका’, ही धूसफूस होळीनिमित्त कथित पुरोगाम्यांकडून न चुकता होत असते, यात काही वाद नाही; पण या कथित पुरोगाम्यांचे पुरोगामित्व खरे कि खोटे ? यासाठी त्यांनी विज्ञानाचेच …