प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन करणार्‍या कारखान्यांवर धाडी !

प्लास्टिक पिशव्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार्‍या कारखान्यांवर उल्हासनगर महानगरपालिका, प्लास्टिक निर्मूलन पथक, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी धाडी घातल्या.

स्मशानभूमीमुळे होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला हवेच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण करण्याची पुणे महानगरपालिकेची विनंती !

शहरातील स्मशानभूमीमुळे होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी रहिवाशांनी पुणे महानगरपालिकेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत, त्यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. स्मशानभूमीसाठी वायू प्रदूषणाचे नियम नसल्याविषयी नागरिकांनी चिंता व्यक्त केली.

सध्या वाढत असलेल्या प्रदूषणास वाहतूक आणि बांधकाम क्षेत्र अधिक कारणीभूत !

‘यज्ञयागामुळे प्रदूषण होते’, असा कांगावा करणारे तथाकथित पर्यावरणवादी देशात वाढत असलेल्या प्रदूषणाविषयी काही बोलतील का ?

५ महिन्यांत मुंबईतील केवळ ४ सहस्र ३५८ वाहने प्रदूषण करत असल्याचे निष्पन्न !

मुंबईसारख्या अवाढव्य शहरात प्रतिदिन सहस्रो वाहने प्रदूषणकारी धूर सोडत असतांना केवळ १४ टक्के वाहनेच प्रदूषणकारी कशी आढळली ?

Smart City Panjim : न्यायाधीश शहराची पहाणी करत असतांना ‘स्मार्ट सिटी’चे सल्लागार कुठे होते ?

प्रकल्प रेंगाळल्याने पणजीतील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नोंदवून संबंधित यंत्रणांना धारेवर धरले आहे !

कल्याण येथील प्रदूषण करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई !

कल्याण येथे वारंवार असे प्रकार आढळत असतांना अधिकार्‍यांनी यापूर्वी कारवाई का केली नाही ? सामान्यांनाही प्रदूषण कशामुळे होते ते कळते, ते प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांना लक्षात येत नाही का ?

पणजीतील धूळप्रदूषण रोखण्यासाठी स्वच्छ बांधकाम पद्धतींचा अवलंब करा !

गोव्याची राजधानी पणजीमध्ये ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात धूळप्रदूषण होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या २ न्यायमूर्तींनी पणजीतील धूळप्रदूषणासंदर्भात स्वतः प्रत्यक्ष पहाणीही केली. त्यामुळे अशी कामे करतांना स्वच्छ बांधकाम पद्धतींचा अवलंब करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

डोंबिवली येथे नाल्यातील पाण्याला निळा रंग आला !

यापूर्वीही रासायनिक सांडपाण्यामुळे नाल्यातील पाण्याला हिरवा, निळा, लाल रंग आला होता.

Polluted Smart City Panjim : ‘स्मार्ट सिटी’च्या कामांसाठी समन्वयक समिती नसणे, ही मुख्य समस्या ! – न्यायमूर्ती

मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा येथील न्यायमूर्ती महेश सोनक आणि वाल्मीकि मिनेझीस यांच्या खंडपिठाने १ एप्रिल या दिवशी स्वतः या कामांची पहाणी केली. त्यानंतर त्यांनी अशी टिपणी केली.