Brain Stroke Risk By Air & Noise Pollution : हवा आणि ध्वनी प्रदूषण यांमुळे मस्तिष्काघाताचा (‘ब्रेन स्ट्रोक’चा) धोका वाढतो !
भारतासाठीही चेतावणी : जगातील १०० प्रदूषित शहरांपैकी ७४ शहरे भारतात !
भारतासाठीही चेतावणी : जगातील १०० प्रदूषित शहरांपैकी ७४ शहरे भारतात !
नदीतील वाळू उपशामुळे येथील नागरिक आणि जीवसृष्टी यांचे आरोग्य संकटात आहे. याच नदीकाठावर महिला धुणी-भांडीही करतात. नदीत टाकलेले निर्माल्य कुजते. यांमुळेही पाणी दूषित होत असल्याचा आरोप केला जात आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कधी जाग येणार ? आतातरी प्रशासन नदी प्रदूषण कायमस्वरूपी थांबवण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना राबवणार का ?
सोसायट्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भातील सर्वंकष धोरण आखण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे
देहलीतील प्रदूषणाची पातळी प्रतिदिन वाढत आहे. आपल्या मुलांना अशा वातावरणात वाढणे अस्वीकार्य आहे, जिथे त्यांना बाहेर खेळण्यासाठीदेखील मुखपट्टी (मास्क) घालावी लागते आणि लहान वयातच श्वसनाच्या आजारांची काळजी करावी लागते.
वाहने पर्यावरणपूरक करणे या स्तुत्य प्रयत्नासह वाढते अपघात रोखण्यासाठीही प्रशासनाने प्रयत्न करावेत !
स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी न मिळणे हे लाजिरवाणे !
‘गंगेच्या पाण्याला एवढे महत्त्व असण्याचे मुख्य कारण म्हणजे, हे कधी खराब होत नाही आणि यात आळ्या किंवा किडे होत नाहीत यांविषयी ३५० वर्षांपूर्वी ताव्हर्निये याने सांगणे हे फारच आश्चर्यजनक आहे;
मुठा उजवा कालवा हा पुण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी महत्त्वाचा असून, त्याच्या आजूबाजूला वाढलेली अतिक्रमणे आणि प्रदूषण यांमुळे तो धोक्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडे अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असूनही कारवाई होत नाही, हे अत्यंत गंभीर आहे.
‘होळीला लाकडे जाळल्याने प्रदूषण होते, वृक्षतोड होते; म्हणून होळी पेटवू नका’, ही धूसफूस होळीनिमित्त कथित पुरोगाम्यांकडून न चुकता होत असते, यात काही वाद नाही; पण या कथित पुरोगाम्यांचे पुरोगामित्व खरे कि खोटे ? यासाठी त्यांनी विज्ञानाचेच …