रासायनिक खतांचा अतीवापर : ७ जिल्ह्यांतील भूजल पिण्यास अयोग्य
स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी न मिळणे हे लाजिरवाणे !
स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी न मिळणे हे लाजिरवाणे !
‘गंगेच्या पाण्याला एवढे महत्त्व असण्याचे मुख्य कारण म्हणजे, हे कधी खराब होत नाही आणि यात आळ्या किंवा किडे होत नाहीत यांविषयी ३५० वर्षांपूर्वी ताव्हर्निये याने सांगणे हे फारच आश्चर्यजनक आहे;
मुठा उजवा कालवा हा पुण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी महत्त्वाचा असून, त्याच्या आजूबाजूला वाढलेली अतिक्रमणे आणि प्रदूषण यांमुळे तो धोक्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडे अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असूनही कारवाई होत नाही, हे अत्यंत गंभीर आहे.
‘होळीला लाकडे जाळल्याने प्रदूषण होते, वृक्षतोड होते; म्हणून होळी पेटवू नका’, ही धूसफूस होळीनिमित्त कथित पुरोगाम्यांकडून न चुकता होत असते, यात काही वाद नाही; पण या कथित पुरोगाम्यांचे पुरोगामित्व खरे कि खोटे ? यासाठी त्यांनी विज्ञानाचेच …
धूलिवंदनाच्या दिवशी जलाशयाचे संरक्षण होण्याच्या उद्देशाने गेली २२ वर्षे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून उभे रहातात. धरणाच्या पाण्यात कुणी उतरू नये, तसेच पाण्याचे प्रदूषण होऊ नये यांसाठी समिती निःस्वार्थपणे हे कार्य करत आहे.
हिंदूंच्या सणांच्या वेळी ओरड करणारे पर्यावरणप्रेमी आता कुठे आहेत ? वरील स्थितीविषयी त्यांनी काय कृती केली, हे सांगायला हवे !
१४ मार्च धूलिवंदन आणि १९ मार्च रंगपंचमी या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून जलाशयाचे प्रदूषण रोखण्यात येणार आहे. या अभियानाचे यंदाचे हे २३ वे वर्ष आहे.
आमदार चंद्रकांत नवघरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्यशासनाने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती बनवण्यावर घातलेल्या बंदीचा पुनर्विचार करावा, याविषयीची लक्षवेधी सूचना विधानसभेत उपस्थित केली होती.
पूर्वीच्या काळी पर्यावरण शुद्ध होते. भरपूर झाडे होती. लोकसंख्या अल्प होती, प्रवासासाठी गाड्या, रेल्वे किंवा विमाने नव्हती. घरे सेंद्रिय वस्तू म्हणजे माती, दगड यांपासून बनवली जात असत.
यासंदर्भात वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी सूचना दिली असून भाविकांनी नदीत कोणतीही वस्तू टाकू नये, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.