संपादकीय : भारतात असे करा !
जिहाद्यांची झळ बसू लागल्यावर युरोपमधील देश त्याविरोधात कृती करतात; मात्र भारत याचा बळी ठरूनही निष्क्रीय आहे, हे लज्जास्पद !
जिहाद्यांची झळ बसू लागल्यावर युरोपमधील देश त्याविरोधात कृती करतात; मात्र भारत याचा बळी ठरूनही निष्क्रीय आहे, हे लज्जास्पद !
कृत्रिम बुद्धीमत्तेचा तपास यंत्रणांना जसा उपयोग होऊन तपासात गती येऊ शकते, त्याप्रमाणेच त्याचा वापर करून जिहादी आतंकवादी आक्रमण करू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे.
आज ‘ओटीटी’वर ७०० ॲपच्या माध्यमातून प्रतिदिन ३० अश्लील चित्रपट मुलांच्या भ्रमणभाषवर येत आहेत. ही देशद्रोही प्रवृत्ती आहे. ‘अश्लील चित्रपट हेच बलात्काराचे मुख्य कारण आहे.
खोट्या हलाल प्रमाणपत्र प्रकरणी काहींना अटक होणे हे हलालविरुद्धच्या लढ्यातील हिंदूंसाठीचे आश्वासक पाऊल ! उत्तरप्रदेश शासनाने हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. अन्य राज्यांतील सरकारांनीही असे आवाहन करायला हवे.
आज देशात लव्ह जिहाद, लँड जिहाद अशा अनेक जिहादांनी हैदोस घातला आहे. धर्मांतराच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राला भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र चालू आहे.
फ्रान्स या देशाने जिहादी प्रवृत्तीच्या मुसलमान समाजाला वठणीवर आणण्यासाठी काही कठोर निर्बंध अस्तित्वात आणले आहेत. तसेच ते भारतातही अस्तित्वात आणावे लागतील.
जेव्हा ८० कोटी हिंदूंचा आवाज एकमुखी घुमेल, तेव्हा तो आवाज ऐकण्याव्यतिरिक्त कुणापुढेही अन्य पर्याय नसेल आणि त्याला कुणीही विरोधही करू शकणार नाही.
श्रीकृष्ण, श्रीराम हे हिंदूंसाठी आदर्श आहेत. त्यांनी वास्तव्य केलेले प्रत्येक क्षेत्र, ठिकाण हे हिंदूंसाठी परमपवित्र आणि पूजनीय आहे. हा हिंदूंचा वैभवशाली, गौरवशाली इतिहास आहे. या स्थानांचे जतन, जोपासना आणि संरक्षण होणे, हे हिंदूंच्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आवश्यक आहे.
भिवंडीजवळील पडघा जसा ‘इसिस’चा जिल्हा घोषित करण्यात आला, तसेच देशात अशा प्रकारचे ‘छोटे पाकिस्तान’ अनेक ठिकाणी आहेत आणि तिथे बाहेरचा माणूस सहजासहजी जाऊ शकत नाही.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ (अ) रहित केल्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यासंदर्भात घटनापिठाचे निकालपत्र नुकतेच प्रसिद्ध झाले.