मालेगाव बाँबस्फोटाचा निकाल ३१ जुलैपर्यंत पुढे ढकलला !
१९ एप्रिल या दिवशी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. ३१ ऑगस्टपर्यंत निकाल घोषित करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. ३२३ पैकी ३२ जणांनी त्यांची साक्ष परत घेतली आहे.
१९ एप्रिल या दिवशी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. ३१ ऑगस्टपर्यंत निकाल घोषित करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. ३२३ पैकी ३२ जणांनी त्यांची साक्ष परत घेतली आहे.
येथील बैसरण भागात २२ एप्रिलला झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
आरोपी शुकूर भाग्यनगरमध्ये रहात होता. तो अधून-मधून पोलीस आणि गुप्तचर विभाग यांना चकवा देऊन शिरसीला ये-जा करत असे. त्यामुळे शिरसीतील त्याच्या पत्नीला अवघ्या ६ वर्षात ५ मुले झाली.
वर्ष २०१३ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणाचा वर्ष २०२५ मध्ये लागलेला निकाल हा न्याय नव्हे, तर अन्यायच होय !
कोणत्याही क्षेत्रात गुन्हेगारी करण्यामध्ये देशातील अल्पसंख्यांकच बहुसंख्य असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी ही घटना ! अशांना फाशी देण्याचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे !
अशांचे खटले जलद गती न्यायालयात चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावणे आवश्यक !
प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला सियालदाह न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
बांगलादेशाची भारताच्या शत्रूविषयी मवाळ भूमिका
देशद्रोही आणि हिंदुद्वेषी आरोपींना साहाय्य करणार्या संघटनांवर देशात बंदी घातली पाहिजे आणि त्यांच्या पदाधिकार्यांना अन् कार्यकर्त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
देशात गुन्हे करून परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणून त्यांना शिक्षा करणे, हे आजही सुरक्षायंत्रणांसमोर आव्हान आहे.