लक्षद्वीप येथील समुद्रात २ नौकांमधून सापडले १ सहस्र ५२६ कोटी रुपयांचे हेरॉईन !
हे हेरॉईन कुठून आणण्यात आले होते, याची चौकशी करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात अनुमाने २५ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
हे हेरॉईन कुठून आणण्यात आले होते, याची चौकशी करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात अनुमाने २५ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
देहली, पाटलीपुत्र आणि गोपालगंज येथील ठिकाणांवर धाडी ! यादव यांनी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्रीपदी असतांना लोकांना नोकर्या देण्यासाठी लाच म्हणून भूखंड स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
जर हे आतंकवादी आक्रमण असेल, तर जम्मूमधील हिंदूही आता सुरक्षित नाहीत, असे म्हणावे लागेल. पुढील मासात प्रारंभ होणार्या अमरनाथ यात्रेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. हे पहाता हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी संघटित होऊन सरकारवर सुरक्षेसाठी दबाव आणला पाहिजे !
कुणाचेही हिंदूंकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस होणार नाही, असे संघटन हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक आहे !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याच्या संशयावरून माहीम दर्ग्याच्या विश्वस्तांसह मुंबईतील २९ ठिकाणी धाडी टाकल्या. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा प्रतिज्ञापत्रात गंभीर आरोप !
राणा यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शक्तीचा महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न !
भारताचे सरन्यायाधीशच थेट अशा प्रकारचे विधान करतात, याचा अर्थ केंद्रीय अन्वेषण यंत्रणा आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांची बटीक बनून त्यांच्या आदेशानुसार कार्य करत आल्या आहेत.
पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणार्या आतंकवाद्यांची पाळेमुळे शोधून ती नष्ट करण्यासाठी सरकारने आता तरी कठोरात कठोर पावले उचलावीत ! यासह आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकलाही नष्ट करावे, हाच आतंकवाद संपवण्याचा एकमेव उपाय आहे !
यांना ‘सरकारी यंत्रणा उलथवून स्वतःचे सरकार स्थापन करायचे आहे’. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटापर्यंत हे नक्षलवादी पुढे गेल्याचे अन्वेषणात उघड झाले. यावरून त्यांच्या लढ्याचे स्वरूप किती गंभीर आणि देशद्रोही स्वरूपाचे आहे, हे लक्षात येते. त्यामुळे केंद्र शासनाने नक्षलवाद किंवा माओवाद समूळ नष्ट होण्याकडेच आता वाटचाल करावी !