विशेष अन्वेषण पथक सत्य-असत्याचा उलगडा करेल ! – Yogi Adityanath
श्रीराम मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणानंतर प्रथमच अयोध्येत आलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येथे बोलत होते. कुणीही रामभक्तांच्या भावना दुखावतील, अशी विधाने करू नये, असे आवाहनही त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केले.