Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
अशांना कारागृहात ठेवून पोसत रहाण्याऐवजी जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
अशांना कारागृहात ठेवून पोसत रहाण्याऐवजी जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
श्रीराम मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणानंतर प्रथमच अयोध्येत आलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येथे बोलत होते. कुणीही रामभक्तांच्या भावना दुखावतील, अशी विधाने करू नये, असे आवाहनही त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केले.
भारताची लोकशाही व्यवस्था दुर्बल करून वर्ष २०४७ पर्यंत ‘शरीयत’ आधारित व्यवस्था स्थापन करण्याची योजना आखण्यात मुसलमानांचे गट गुंतले आहेत. या योजनेअंतर्गत अशी यंत्रणा विकसित केली जात होती, जी सशस्त्र संघर्षाच्या दिशेने काम करू शकली असती, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने न्यायालयाला दिली.
समाजघातकी लोकांचा भरणा असलेल्या तृणमूल काँग्रेसवर खरे तर आतापर्यंत बंदी घालायला हवी होती. सरकार आता तरी हे पाऊल उचलणार का ?
भिवंडीत पोलीसच असुरक्षित ! पोलीस ठाण्याचेच आतंकवादी आक्रमणापासून रक्षण करण्याची वेळ येणे दुर्दैवी !
प्रश्नपत्रिका फुटीचे सर्वांत मोठे केंद्र महाराष्ट्र आहे. येथूनच राजस्थान आणि इतर राज्यांमधील विद्यार्थ्यांपर्यंत ‘क्वेश्चन बँक’ पोचली.
मदरसे आतंकवादाची केंद्रे बनल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे देशातील मदरशांवर बंदी घालणेच राष्ट्रहिताच्या दृष्टीने योग्य ठरेल !
लाल किल्ल्याजवळ गेल्या वर्षी झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ७ सहस्र ५०० पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. यानुसार आतंकवादी संघटना ‘अल-कायदा’शी संबंधित आतंकवाद्यांनी घातपातासाठी चॅट जीपीटी आणि यू ट्यूब या संकेतस्थळांचा वापर केल्याचे सांगण्यात आले आहे.
आता अटकेतील आतंकवाद्यांना कारागृहात ठेवून पोसत बसण्यापेक्षा त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे किंवा तसा कायदाच केला पाहिजे !
प्रत्येक आतंकवाद्याला फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा करणे आवश्यक आहे अन्यथा असे आतंकवादी शिक्षा भोगून सुटल्यानंतर पुन्हा घातपाती कारवायाच करणार, यात शंका नाही !