देहलीस्थित बांधकाम व्यावसायिक समूहावर गोवा, देहली आणि नोयडा येथे एकूण ९ ठिकाणी धाडी

‘आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या’च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. संबंधित आस्थापन आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक सतिंदर सिंह भसीन यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली.

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय ६६१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करणार

ईडीने बजावली काँग्रेसचे ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्र आणि ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भात ६६१ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्याची नोटीस !

वक्फ मालमत्तांची अवैध विक्री आणि करचुकवेगिरी करत पुण्यात वक्फ भूमींचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा !

वक्फ मालमत्तांची अवैध विक्री आणि करचुकवेगिरी करत पुण्यात कोट्यवधी रुपये किमतीचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

193 ED Cases Against Politicians : गेल्या १० वर्षांत ‘ईडी’कडून १९३ नेत्यांवर गुन्हे नोंद

गेल्या १० वर्षांत, म्हणजे १ एप्रिल २०१५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) तब्बल १९३ राजकीय नेत्यांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे नोंदवले आहेत; मात्र त्यांतील केवळ दोघांवरील आरोप अद्याप सिद्ध झाले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अपघातातील मृतदेहांची ‘डी.एन्.ए.’ चाचणी होणार !; ‘ईडी’च्या १३ ठिकाणी धाडी !…

जळगाव येथे झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांमध्ये ७ प्रवाशांची ओळख पटली असून ओळख न पटलेल्या मृतदेहांची ‘डी.एन्.ए.’ चाचणी केली जाणार आहे.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्ची याची संपत्ती ‘ईडी’कडून जप्त !

गिरगावातील पठ्ठे बापूराव मार्गावरील न्यू रोशन टॉकीज येथे असलेली संपत्ती मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पी.एम्.एल्.ए.) जप्त करण्यात आली आहे. ‘ईडी’ने डिसेंबर २०२४ मध्ये कायद्याचे कलम ८(४) लागू करून संपत्ती कह्यात घेतली.

अंमलबजावणी संचालनालयाने आणखी २० भूमींची कागदपत्रे घेतली कह्यात

बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याच्या प्रकरणी पैशांचा गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणांचे अन्वेषण करतांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘इडी’ने) आणखी २० भूमींची कागदपत्रे कह्यात घेतली आहेत.

Illegal Indian Migrants : मुंबई आणि नागपूर येथील केवळ २ दलालांनी प्रतिवर्षी जवळपास ३५ सहस्र बेकायदेशीर स्थलांतरितांना परदेशात पाठवले !

अशा प्रकारचे कृत्य केले जात असतांना भारतीय सुरक्षायंत्रणा आणि गुप्तचर झोपले होते का ? त्यामुळे संबंधित उत्तरदायींवरही कारवाई झाली पाहिजे !

घोटाळे करून भारताबाहेर पळून गेलेल्या उद्योगपतींकडून आतापर्यंत २२ सहस्र २८० कोटी रुपये वसूल ! – FM Nirmala Sitharaman

आम्ही कुणालाही सोडले नाही. भलेही ते देश सोडून पळाले असतील; पण आम्ही त्यांच्या मागे लागलो आहोत. जो पैसा बँकांचा आहे, तो बँकांना परत मिळालाच पाहिजे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

एकगठ्ठा व्होट बँकेचा ‘व्होट (मतदान) जिहाद’!

व्होट स्कॅम (घोटाळा) जिहाद’ प्रकार नव्याने उघडकीस आला आहे. ही गोष्ट अतिशय गंभीर असून यात स्थानिक धर्मांध, संस्था, व्यक्ती आणि संघटना यांचा किती सहभाग आहे ?, याचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने अन्वेषण करावे, असे हिंदु मतदारांना वाटते.