बँक फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून गोवा आणि इतर राज्यांमधील मालमत्ता जप्त
मलबजावणी संचालनालयाच्या जयपूर विभागीय कार्यालयाने ११२ कोटी ९० लाख रुपये मूल्याची जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे.
मलबजावणी संचालनालयाच्या जयपूर विभागीय कार्यालयाने ११२ कोटी ९० लाख रुपये मूल्याची जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या एका गटाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या खात्यांमधून होणारे सर्व व्यवहार आणि पैसे काढण्यावर बंदी घातली होती. या बंडखोर गटाचे नेतृत्व ऋतब्रत बॅनर्जी करत आहेत. आता ईडीने हे प्रकरण त्याच्या हाती घेऊन तपासाची व्याप्ती वाढवली आहे.
अशा भ्रष्ट पोलीस अधिकार्यांनी त्यांच्या सेवाकाळात कसे काम केले असेल ?, हे वेगळे सांगायला नको. पोलीसदलाला हे लज्जास्पद !
विदेशातील ख्रिस्ती संस्था भारतात हिंदूंचे धर्मांतर आणि देशविघातक कारवाया करण्यासाठी हा निधी पुरवतात. त्यामुळे अशा संस्था आणि त्यांच्या तालावर नाचणारे भारतीय यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक !
‘तृणमूल काँग्रेस म्हणजे घोटाळे’, असे समीकरणच झाले आहे. असा पक्ष बंगालमध्ये १५ वर्षे सत्तेत रहाणे, हे व्यवस्थेचे अपयशच नव्हे का ?
केरळमध्ये काँग्रेसचे राज्य आल्यावर ‘ईडी’च्या अधिकार्यांवर आक्रमण होऊ लागले आहे, हे लक्षात घ्या !
गुन्हेगारीत मुसलमान महिलाही पुढे असतात, याचे हे उदाहरण !
त्यांना अनेकदा समन्स बजावूनही ते उपस्थित न झाल्याने त्यांच्याविरुद्ध ‘लूक-आउट नोटीस’ प्रसारित करण्यात आली होती.
इतर पक्षांवर टीका करून सत्तेवर आलेला आम आदमी पक्षही त्याच पक्षांप्रमाणे गुंडगिरी आणि भ्रष्टाचार करू लागला आहे, यामुळेच जनता आता त्याचे राजकीय अस्तित्व संपवल्याविना रहाणार नाही !
गुन्हेगारी जगतातील काळा पैसा पांढरा करणार्या जाळ्यावर ईडीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. गुन्हेगारी कृत्यांतून मिळालेल्या पैशांतून या मालमत्तांची खरेदी करण्यात आली होती.