संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘क्रिकेट’ हा कोट्यवधी भारतियांसाठी महत्त्वपूर्ण खेळ ! त्यातही भारत-पाकिस्तान क्रिकेटचा सामना असेल, तर तेथे राष्ट्रभावनेचा प्रश्न निर्माण होतो. हे जरी असले, तरी पाकिस्तानी खेळाडूंच्या दृष्टीने भारतासमवेत क्रिकेट खेळणे, म्हणजे एक प्रकारचे जिहादी युद्धच होय