जिहादच्या विरोधात समाज कृतीशील होत असल्याचे उदाहरण म्हणजे हिंदूंनी ठिकठिकाणी काढलेले हिंदु जनआक्रोश मोर्चे !
देशभक्त गुण्यागोविंदाने राहू न शकण्याला कट्टरतावाद्यांच्या वाढत्या कारवाया आणि तुष्टीकरण हेच घटक कारणीभूत !जिहाद नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलणे हेच उत्तर होय !