जिहादच्या विरोधात समाज कृतीशील होत असल्याचे उदाहरण म्हणजे हिंदूंनी ठिकठिकाणी काढलेले हिंदु जनआक्रोश मोर्चे !

देशभक्त गुण्यागोविंदाने राहू न शकण्याला कट्टरतावाद्यांच्या वाढत्या कारवाया आणि तुष्टीकरण हेच घटक कारणीभूत !जिहाद नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलणे हेच उत्तर होय !

‘हिंदूंच्या विरुद्ध जिहाद करणे’, हा धर्मांधांच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक !

इस्लामिक विचारवंत ‘जिहाद’ शब्दाचा अर्थ सांगतात की, खरे तर जिहाद हा दुसर्‍याच्या विरोधात नसून ‘स्वतःमधील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी चालू केलेला प्रयत्न’, म्हणजे जिहादचा अर्थ आहे.

वैचारिक आतंकवादाच्या विरोधात प्रत्येकाने प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष हिंदु विधीज्ञ परिषद

वैचारिक आतंकवाद हा भयंकर असून तो देशाच्या अर्थव्यवस्थेसह आपली संस्कृती आणि स्वाभिमान यांना उद्ध्वस्त करतो. या आतंकवादाला कुठला रंग नाही. या वैचारिक आतंकवादाच्या विरोधात प्रत्येकाने प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे…

Pune Fanatics Samosa Jihad : कंत्राट न मिळाल्याने धर्मांधांनी सामोशामध्ये भरले निरोध, पानमसाला आणि दगड !

खाद्यपदार्थांत थुंकी मिसळण्याचे कृत्य धर्मांध करत होतेच, आता हे किळसवाणे कृत्य उघडकीस आले आहे. इतरांच्या आरोग्याशी खेळणारा धर्मांधांचा हा ‘अन्न जिहाद’ न थांबणारा आहे, हेच लक्षात येते. त्यामुळे अशा विकृतांकडील पदार्थ खायचे का ?, ते जनतेने ठरवावे !

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील ‘ड्रेस जिहाद’ हाणून पाडला !

लव्ह, लँड, योग, हलाल, इतिहास या जिहादांच्या जोडीला त्यात ‘ड्रेस’ जिहादची भर पडणे भारतासाठी धोकादायक !

‘योग जिहाद ?’

काही दिवसांपासून सोहेल अन्सारी या मुसलमान योग शिक्षकाकडून हिंदु मुली ‘योग’ शिकत असल्याचे ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहेत. योगाभ्यास करणार्‍या कुठल्याही व्यक्तीला अत्यंत तिडिक जावी, असे हे व्हिडिओ आहेत.

हिंदु मंदिरांचा विध्वंस केल्याने पाकिस्तान उद्ध्वस्त !

स्वतःला आध्यात्मिक वारशापासून दूर ठेवण्यासाठीच्या प्रक्रियेतील जाणूनबुजून मंदिराचा विध्वंस करणे, हा एक भाग आहे. याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानमध्ये बुद्धीहीन हिंसाचार उफाळून आला आहे. पाकिस्तानमध्ये आर्थिक दुर्बलता निर्माण होऊन त्याचे शेजारी राष्ट्रांशी संबंध बिघडलेले आहेत.

हिंदूंनो, तुम्हाला हिंदुत्वहीन करणार्‍यांचा डाव हाणून पाडा !

हिंदूंच्या रितीरिवाजांना अपकीर्त करणारी विज्ञापने बनवली जातात. आपल्या सहिष्णूतेचा अपलाभ घेऊन आपले अस्तित्व न्यून करणार्‍या घटकांचा डाव हाणून पाडला पाहिजे !

संपादकीय : जिहाद्यांवर अंकुश ?

विविध देश आतंकवाद्यांच्‍या संदर्भात राबवत असलेली धोरणे भारतानेही राबवल्‍यास आपत्‍काळात देशहानी अल्‍प होईल !

संपादकीय : भारतात असे करा !

जिहाद्यांची झळ बसू लागल्यावर युरोपमधील देश त्याविरोधात कृती करतात; मात्र भारत याचा बळी ठरूनही निष्क्रीय आहे, हे लज्जास्पद !