‘ब्राह्मण सभा करवीर’ यांच्या वतीने ‘श्रीरामकथा’ आणि ‘श्रीराम यज्ञ’ यांचे आयोजन
‘अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, कोल्हापूर’च्या वतीने २२ ते २८ जून या कालावधीत श्रीरामकथा आणि श्रीराम यज्ञ यांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, कोल्हापूर’च्या वतीने २२ ते २८ जून या कालावधीत श्रीरामकथा आणि श्रीराम यज्ञ यांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोथरूड येथील शिवदर्शन सभागृहात आयोजित करण्यात आलेला ३ दिवसांचा ‘नऊकुंडी दत्तयाग’ अत्यंत मंगलमय आणि भावपूर्ण वातावरणात पूर्णाहुतीने पार पडला.
भगवान दत्तात्रेयांची अमोघ कृपा, पितृदोषांतून मुक्ती आणि नवविधा भक्तीचे परम पावन प्रतीक मानला जाणारा ‘नऊ कुंडीय दत्तयाग’ हा आध्यात्मिक विश्वातील अत्यंत दुर्मिळ अन् कल्याणकारी सोहळा मानला जातो. हिंदु धर्माचा प्रसार होण्यासह जनकल्याणार्थ उद्देशाने यागाचे आयोजन करण्यात आले आहे.
दत्त यागासाठी ‘श्री सखाराम महाराज अमळनेरकर संस्थाना’चे ११ वे गादीपती प.पू. प्रसाद महाराज अमळनेरकर हे पूर्ण ३ दिवस उपस्थित रहाणार आहेत.
यज्ञ हे आध्यात्मिक बळ निर्मितीचे सोपे माध्यम आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून ‘यज्ञ करणे’ हे इप्सित फलप्राप्ती आणि आपत्ती-निवारण यांसाठीचा सहज मार्ग आहे.
श्री राजमातंगी महायज्ञ सोहळ्याचा प्रारंभ १७ मेच्या दुपारी ३ वाजता श्री महागणपती पूजन करून करण्यात आला. त्यानंतर पुण्याहवाचन आणि महायज्ञाचा संकल्प करण्यात आला.
भारतीय संस्कृतीमध्ये असलेली यज्ञपरंपरा मोठी विलक्षण आहे. यज्ञ म्हणजे केवळ कर्मकांड नाही, तर ती एक अध्यात्मशास्त्रीय प्रक्रिया आहे. निसर्ग, देवता आणि समाज यांना एकत्र बांधणारे सूत्र म्हणजे यज्ञ !
वैदिक परंपरेत यज्ञ हा केवळ एक विधी नसून तो धर्मसंवर्धन, साधकसंरक्षण आणि समष्टी कल्याणाची प्रभावी साधना आहे. आजच्या काळात यज्ञसंस्कृती लोप पावत असतांना तिचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) अत्यंत सूक्ष्म, शास्त्रनिष्ठ आणि व्यापक असा दृष्टीकोन दिला आहे.
वैदिक धर्मपरंपरेत यज्ञ ही केवळ एक धार्मिक क्रिया नसून ती समष्टी कल्याणासाठीची दिव्य साधना मानली गेली आहे. ऋषिमुनींनी यज्ञसंस्कृतीद्वारे विश्वाच्या कल्याणाचा मार्ग दर्शवला. त्या परंपरेचा वारसा पुढे चालवत गुरुदेवांनी आतापर्यंत विविध यज्ञांचे आयोजन केले आहे.
मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणार्या लोकलमध्ये ७ मेपासून १९२ ‘एल्.ई.डी. स्क्रीन’द्वारे श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण आणि माहिती देण्यात येत आहे.