२१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत खारघर येथे भव्य अश्वमेध महायज्ञ !
या भव्य यज्ञासाठी ८० हून अधिक देशांतून भाविक येणार असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या १ कोटीहून अधिक लोकांचा यामध्ये सहभाग असणार आहे.
या भव्य यज्ञासाठी ८० हून अधिक देशांतून भाविक येणार असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या १ कोटीहून अधिक लोकांचा यामध्ये सहभाग असणार आहे.
अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने खारघर सेंट्रल पार्क मैदानामध्ये मुंबई ४७ व्या अश्वमेध महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत महायज्ञ होणार आहे.
यज्ञशाळेत १ सहस्र ८ तलाव असणार आहेत. प्रत्येक यज्ञकुंडात १० भाविक बसतील. १० सहस्र भाविकांना एकाच वेळी यज्ञ करता येणार असून तितक्याच संख्येने भाविकांना परिक्रमा करता येणार आहे. तसेच सहस्रो भाविक प्रतीक्षागृहात बसणार आहेत.
हा यज्ञ ज्या ठिकाणी करण्यात आला, ते मंदिर सुरेबन शहराजवळील खडकाळ टेकडीच्या फाट्यावर वसलेले आहे. हे मंदिर बेळगाव पासून १०७ किलोमीटर अंतरावर असून याच ठिकाणी प्रभु श्रीराम आणि माता शबरी यांची भेट झाली,..
इचलकरंजी – येथे २ ते ८ जानेवारी या कालावधीत ‘श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती’द्वारे १०८ कुंडीय गणपति महायज्ञ, तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रत्येक यज्ञ कुठल्या तरी विशिष्ट इच्छेने केला जातो; मात्र आमची इच्छा इतकीच आहे की, पाकव्याप्त काश्मीरचा समावेश भारतात व्हावा. आम्हाला निश्चिती आहे की, ते नक्की होईल.
२३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत ४८ वा अश्वमेध महायज्ञ होणार
लक्ष्मी यंत्रातून प्रत्यक्ष अग्नीची ज्योत बाहेर पडतांना दिसत आहे, म्हणजेच नरसिंहाने मला सांगितले, ‘अगं, जेथे श्री म्हणजे लक्ष्मी आहे, तेथे अग्नीच्या ज्वाळांच्या रूपात मीसुद्धा आहे !’
‘आश्विन शुक्ल प्रतिपदा (घटस्थापना) २६.९.२०२२ या दिवशी ‘देवी होम’ याग चालू असतांना आरंभी माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार चालू होते. थोड्याच वेळात मला ‘देवी तिच्या चैतन्याने माझ्यातील नकारात्मकता नष्ट करत आहे’, असे जाणवले.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात केलेल्या चंडीयागाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.