भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार ‘भरतनाट्यम्’ आणि ‘कथ्थक’ यांविषयी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांना मिळालेले ज्ञान !

या लेखात ‘भरतनाट्यम्’ आणि ‘कथ्थक’ ही नृत्ये शिकणार्‍या व्यक्तीवर होणारे मानसिक अन् आध्यात्मिक परिणाम, तसेच पाश्‍चात्त्य नृत्य आणि वरील दोन्ही भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार यांविषयी मिळालेले ज्ञान येथे देत आहोत.

सहजता आणि सर्वांशी जवळीक साधणारे चि. सागर गरुड अन् काटकसरी आणि कोणत्याही प्रसंगात स्थिर रहाणार्‍या चि.सौ.कां. पूजा जठार !

आज देवद आश्रमात सेवा करणारे चि. सागर गरुड आणि चि.सौ.कां. पूजा जठार यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्ताने साधकांना आणि संतांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये …

म्हैसुरू (कर्नाटक) येथे दलिताचे केस कापणार्‍या केशकर्तनालयाच्या मालकाला ५० सहस्र रुपयांचा दंड आणि सामाजिक बहिष्कार

हिंदु धर्मात ईश्‍वरनिर्मित वर्णाश्रमव्यवस्था आहे आणि त्यात जाती नाहीत. जाती या मनुष्याने निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे ईश्‍वरी राज्यात म्हणजेच हिंदु राष्ट्रात अशा प्रकारचा जातीभेद नसल्याने कुणावरही अन्याय होणार नाही !

मंदिरांच्या मर्यादेचे रक्षण करणारा देव !

देवदर्शनाकरता व्याकुळलेल्या चोखोबा भक्ताच्या भेटीला पांडुरंगच स्वतः मंदिराबाहेर येतात. शास्त्रविधीनुसार मंदिर मर्यादेच देव स्वतःच रक्षण करतात.

राम तुळस आणि कृष्ण तुळस यांच्या रोपांवर धार्मिक संस्कार केल्याचा त्यांच्यावर झालेला सकारात्मक परिणाम

या चाचणीतून सनातन हिंदु धर्मात सांगितलेल्या विविध धार्मिक कृतींचे महत्त्व लक्षात येते, तसेच या घोर कलियुगातही भाविकांना त्याची अनुभूती देणार्‍या सर्वज्ञ अन् करुणाकर महर्षींचा आध्यात्मिक अधिकार स्पष्ट होतो.

कोरोना संकटातही वर्ष २०२१ मध्ये हरिद्वार येथे कुंभमेळा भरणार !

कोरोनाच्या संकटातही वर्ष २०२१ मध्ये हरिद्वार येथे कुंभमेळा भव्य-दिव्य होईल, अशी घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केली आहे. या घोषणेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी आखाडा परिषदेसमवेत एक बैठक घेतली.

म्हसवड (जिल्हा सातारा) येथे श्री सिद्धनाथांचे उभ्या नवरात्राचे व्रत चालू

दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हसवड (जिल्हा सातारा) येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्‍वरी यांच्या शाही विवाहसोहळ्याची धामधूम चालू झाली आहे. दिवाळी पाडवा ते तुळशी विवाह या १२ दिवसांच्या कालावधीत पारंपरिक पद्धतीने चालत आलेले उभ्या नवरात्रीचे कडक व्रत चालू झाले आहे.

निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या भावामुळे पुनर्प्रसारणाच्या वेळीही लोकप्रिय ठरलेली ‘रामायण’ मालिका !

या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या अन् मालिकेशी जोडल्या गेलेल्या कलाकारांच्या मालिकेप्रती असलेल्या भावामुळे ही मालिका कोणत्याही काळात दाखवली, तरी लोकांना तेवढीच आवडेल !

चुलत भाऊ आणि बहीण यांचा विवाह अवैधच ! – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय

लुधियानातील एका २१ वर्षांच्या मुलावर अपहरण आणि अत्याचार यांचा गुन्हा नोंद असून त्याने या प्रकरणी केलेल्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करतांना न्यायालयाने हा निर्णय दिला. आरोपी तिचा चुलतभाऊ आहे.