नाट्यशास्त्रातील भावरंग !
नृत्यशास्त्रातील रंगांचे महत्त्व यातून आपल्या लक्षात येईल. केवळ नर्तकच नाही, तर आपण प्रत्येक जण त्याच्या अंतरातील रंग अनुभवू शकतो. आपण कोणत्याही क्षेत्रात असू तरी आपल्याला हे रंग अनुभवता येणार आहेत !
नृत्यशास्त्रातील रंगांचे महत्त्व यातून आपल्या लक्षात येईल. केवळ नर्तकच नाही, तर आपण प्रत्येक जण त्याच्या अंतरातील रंग अनुभवू शकतो. आपण कोणत्याही क्षेत्रात असू तरी आपल्याला हे रंग अनुभवता येणार आहेत !
‘श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर काय परिणाम होतो?’, हे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीत तुलनेसाठी म्हणून एका साधकाने श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्याने त्याच्यावर काय परिणाम होतो ?, हेही अभ्यासण्यात आले.
‘आपण दैनंदिन आहारात विविध प्रकारची धान्ये, उदा. ज्वारी, बाजरी इत्यादी; कडधान्ये, उदा. मटकी, चवळी इत्यादी आणि डाळी, उदा. तुरडाळ, मूगडाळ इत्यादी यांचा उपयोग करतो…
‘सनातनच्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) गत ८ मासांपासून बेशुद्धावस्थेत आहेत. पू. आजींवर वैद्यकीय उपायांसमवेत विविध आध्यात्मिक स्तरावरील उपायही करण्यात येत आहेत…
सनातन-निर्मित शिवाच्या चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी ‘यू.ए.एस्. हे उपकरण, लोलक आणि ‘पी.आय.पी.’ हे तंत्रज्ञान यांचा उपयोग करण्यात आला.
बांधकामासारखी कृती (वास्तूनिर्मिती) सेवाभावाने केली, तर त्या बांधकामात (वास्तूत) पुष्कळ सात्त्विकता निर्माण होते !
देवापुढे प्रतिदिन तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल, तर किमान . . . जेणेकरून त्यांच्या ज्योतींतून प्रक्षेपित होणार्या चैतन्यमय स्पंदनांचा आपल्याला लाभ होईल, तसेच वाढदिवस, धार्मिक विधी इत्यादी प्रसंगी तुपाच्या निरांजनाने औक्षण करा, जेणेकरून औक्षण करून घेणार्याला सात्त्विकतेचा लाभ होईल.
कुंभमेळ्यासाठी आलेले लोक, साधूसंत इत्यादींना या तिन्ही संस्थांची प्रदर्शने आकर्षून घेत आहेत. या तिन्ही संस्थांचे तंबू भव्य आणि सजावटीने आकर्षक नसूनही ते लोकांना आकर्षित करतात, याचे कारण त्यांच्यामध्ये असलेले माणसाच्या वृत्तीत पालट करून ती सात्त्विक करणारे चैतन्य आणि साधे-सोपे ज्ञान !
मला खोलीतील नाद आणखी स्पष्ट ऐकायला आला. त्या वेळी मला पुष्कळ शांत वाटले आणि माझे ध्यान लागल्यासारखे झाले, तसेच ‘त्याच स्थितीत रहावे’, असेही मला वाटले.
हिमाचल प्रदेशमधील साधुपुल, शिमला येथील विवेकानंद विद्यानिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ६ फेब्रुवारी २०२५ या दिवशी रामनाथी, गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांचे शिक्षक उपस्थित होते.