‘रामराज्य निर्माण अभियाना’च्या अंतर्गत कोल्हापूर येथे हिंदु एकता दिंडी !
‘रामराज्य निर्माण अभियाना’च्या अंतर्गत हिंदु एकता दिंडीत सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावा !
‘रामराज्य निर्माण अभियाना’च्या अंतर्गत हिंदु एकता दिंडीत सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावा !
‘ॲमेझॉन किंडल’ आणि ‘गूगल प्ले बुक्स’वर सवलतीच्या दरातील ‘ई-बुक’चा त्वरित लाभ घ्या !
हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान अन् हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय्य तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते.
‘अक्षय्य तृतीयेला दान करण्याची धर्मपरंपरा आहे. खरे पहाता साधक गुरूंना दान करू शकत नाही; कारण साधकाला सर्व गुरूंनीच दिलेले असते, म्हणजे त्याला सर्व गुरुकृपेनेच प्राप्त होत असते ! हाच भाव मनात सतत जागृत ठेवण्याचा संकल्प करणे, हेच साधकाच्या दृष्टीने खरे अक्षय्य दान ठरेल !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी तळमळीने केलेल्या ज्ञानसंग्रहामुळे अजून ५,००० हून अधिक ग्रंथ प्रकाशित होतील, एवढे लिखाण संगणकात विषयांनुसार वर्गीकरण करून ठेवण्यात आले आहे.
हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, समविचारी संघटना आणि खडकवासला ग्रामस्थ यांचा संयुक्त उपक्रम
या सभेस हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
राष्ट्र आणि धर्म रक्षणाचा कृतीशील झंझावात सनातन प्रभात !
आपल्या धर्मतत्त्वांचा दबाव दुसर्यांवर आणण्याची कुणालाच अनुमती नाही; म्हणून जुलुम बळजोरीचे धर्मांतर कधीच स्वीकारले आणि सहन केले जाणार नाही.
हा मंत्र सशस्त्र क्रांतीकारकांना जसा बळ पुरवणारा ठरला, तसाच सनदशीर मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कटिबद्ध झालेल्यानांही याच मंत्राने धैर्य दिले. हा मंत्र भारतियांच्या हृदयाचे चिरंजीव स्पंदन बनून गेला आहे.