सीता-स्वयंवराच्या वेळी भंग पावलेल्या धनुष्यासमवेत झालेले श्रीरामाचे संभाषण !

भंग पावलेले शिवधनुष्य रामाने भूमीवर टाकले. तेव्हा त्याचे धनुष्याशी पुढील संभाषण झाले.

राम नाही, तर मोत्याची माळही कवडीमोलच !

जी गोष्ट देवाला स्मरून केली जाते, तीच गोष्ट हनुमानाला आवडते. प्रत्येक कृती भगवंताचे स्मरण करूनच केली पाहिजे.

‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक ट्रस्ट’ यांच्या वतीने ग्रंथ आणि साहित्य उपलब्ध

डॉ. वि.मा. पागे लिखित प.पू. सद्गुरु भक्तराज महाराज यांचे चरित्र. ‘नाथ माझा भक्तराज’ या ग्रंथाची सुधारित चतुर्थ आवृत्ती…..

संतांच्या ठिकाणी सदैव आनंद असण्यामागील कारण

अतृप्ती ही सदैव मनुष्याच्या ठिकाणी असते. संतांच्या ठिकाणी सदैव आनंद असतो; कारण आनंद नक्की कुठे असतो, हे त्यांना ठाऊक असते. 

ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते व भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते.

हिंदूंना अंतिम संदेश : कोणत्याही किमतीत ध्येय साध्य करा !

आज रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकरगुरुजी यांची जयंती (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

वीर सावरकर उवाच

आपण जर हिंदू म्हणून संघटित झालो नाही आणि मुसलमानांच्या मागण्या धुडकावून लावल्या नाहीत, तर या देशाचे तुकडे करण्याची मागणी केल्यावाचून ते रहाणार नाहीत.

आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

हिंदु राष्ट्र हे काही सहस्रो वर्षे टिकेल; परंतु ग्रंथांतील ज्ञान अनंत काळ टिकणारे असल्याने जसे हिंदु राष्ट्र लवकर येणे आवश्यक आहे, तितकीच घाई भीषण आपत्काळ चालू होण्यापूर्वी हे ग्रंथ प्रकाशित करण्याचीही आहे. 

साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. ही सेवा करून शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती केलेल्या अनेक साधकांची उदाहरणे आहेत. त्यामुळे साधकहो, या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !