‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।

‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।

काळरात्रीला मागे सारून, क्षितिजावर धर्मसूर्य उगवत आहे ‘देवा, न मागताच तू मला सर्वकाही दिले आहेस, आतापर्यंत माझ्यासाठी पुष्कळच केले आहेस’.

साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !

साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !

‘सध्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्ती साधकांच्या श्रद्धेचे भंजन करून त्यांना साधनेपासून परावृत्त करण्यासाठी ‘शब्दशक्ती’द्वारे मोठ्या प्रमाणात सूक्ष्मयुद्ध करत आहेत.

अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !

अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !

‘अध्यात्मशास्त्रा’मध्ये ईश्वर, आत्मा यांसारख्या विषयांच्या संदर्भात तात्त्विक ज्ञान असते, तर ‘साधना’ म्हणजे मन, बुद्धी आणि अहं यांचा त्याग करून स्वस्वरूपाची ओळख करणे अथवा ईश्वरप्राप्ती करणे होय.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात ‘स्वीकारण्याची वृत्ती’ या विषयावर केलेले मार्गदर्शन ऐकून साधिकेने केलेले प्रयत्न आणि तिला झालेले लाभ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात ‘स्वीकारण्याची वृत्ती’ या विषयावर केलेले मार्गदर्शन ऐकून साधिकेने केलेले प्रयत्न आणि तिला झालेले लाभ !

‘१५.४.२०२६ या दिवशी माझे मोठ्या आतड्याचे शस्त्रकर्म झाले. भगवान श्रीकृष्ण, धन्वन्तरि देवता आणि गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्या कृपेने माझे मोठे शस्त्रकर्म पार पडले…

तळमळीने सेवा करणारे आणि रोगाचे अचूक निदान करण्याची दैवी शक्ती लाभल्याने साधकांचा मोठा आधार असणारे रत्नागिरी येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य कै. मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !

तळमळीने सेवा करणारे आणि रोगाचे अचूक निदान करण्याची दैवी शक्ती लाभल्याने साधकांचा मोठा आधार असणारे रत्नागिरी येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य कै. मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !

‘३.७.२०२६ या दिवशी रत्नागिरी येथील नामवंत वैद्य मंदार भिडे यांचे हृदयविकाराने मुंबई येथील सायन रुग्णालयात निधन झाले. १४.७.२०२६ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे…

श्रीरामरक्षास्तोत्रात ‘एकटेपणा जाणवणे’ आणि ‘असुरक्षित वाटणे’ या समस्यांच्या निवारणाचा उपाय असणे 

श्रीरामरक्षास्तोत्रात ‘एकटेपणा जाणवणे’ आणि ‘असुरक्षित वाटणे’ या समस्यांच्या निवारणाचा उपाय असणे 

‘एखादी व्यक्ती तिचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र यांपासून दूर असते. त्यामुळे तिला एकटेपणा जाणवतो, तसेच तिला ‘नोकरी जाणे, इतरांशी तुलना करणे, आर्थिक हानी होणे, मृत्यूची भीती वाटणे’ यांमुळे तिच्या भविष्यकाळाविषयी चिंता वाटते…

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करतांना अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करतांना अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

पूर्वी मला छोटे छोटे निर्णय घेतांना पुष्कळ भीती वाटत असे, उदा. मुंबईत प्रवास करतांना स्थानिक रेल्वेमध्ये चढणे, न्यायालयात कायदेशीर युक्तीवाद (सबमिशन) करणे, एखादा अर्ज लिहितांना ‘तो बरोबर आहे ना ? त्यात काही चूक राहिली का ?’, असा विचार केल्याने मला ताण येत असे.

विदेशातील रज-तम वातावरणात राहूनही शेवटच्या क्षणापर्यंत साधना करणार्‍या मोझांबिक (आफ्रिका खंड) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सरलाबाय जसवंतलाल रघुवंशी (वय ८७ वर्षे) !

विदेशातील रज-तम वातावरणात राहूनही शेवटच्या क्षणापर्यंत साधना करणार्‍या मोझांबिक (आफ्रिका खंड) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सरलाबाय जसवंतलाल रघुवंशी (वय ८७ वर्षे) !

माझी आई कै. (श्रीमती) सरलाबाय जसवंतलाल रघुवंशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८७ वर्षे) ही मोझांबिक या देशात रहात होती. तिला फुप्फुसाचा कर्करोग झाला होता. २०.६.२०२६ या दिवशी तिचे निधन झाले.

‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ ‘ऑनलाईन’ पहातांना यज्ञातील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !

‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ ‘ऑनलाईन’ पहातांना यज्ञातील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !

सनातन संस्थेच्या वतीने १७.५.२०२६ या दिवशी मुंबई येथे ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ’ पार पडला. त्या दिवशी हा महायज्ञ मला ‘ऑनलाईन’ पहाण्यास मिळाला. मी यज्ञाचे प्रक्षेपण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात बसून पाहिले.

मुंबईत सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

मुंबईत सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने १७.५.२०२६ या दिवशी प्रभादेवी (मुंबई) येथे ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ’ आयोजित करण्यात आला होता.