‘साधना केली (देवाचे केले) आणि हानी झाली (नुकसान झाले)’, असे जगात एकतरी उदाहरण आहे का ?

‘आपल्या जन्माचा उद्देश ‘प्रारब्ध भोग भोगून संपवणे आणि आनंदप्राप्ती (ईश्‍वरप्राप्ती) करणे’ हा आहे. याचा आज मानवाला पूर्णपणे विसर पडला आहे. त्यामुळे ‘साधना करणे, म्हणजे जीवन वाया घालवणे’, असे त्यांना वाटते. याविषयी पूर्णवेळ साधकाचे अनुभव ऐकून ‘गुरु आणि ईश्‍वर अशा साधकांची कशी काळजी घेतात ? आणि त्याला सर्वोच्च
सुख, म्हणजेच आनंद कसा प्राप्त करून देतात ?’, हे शिकता येईल.

साधकांनो, आता काळानुसार समष्टी साधना ६५ टक्के आणि व्यष्टी साधना ३५ टक्के महत्त्वाची असल्याने व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवा !

‘समष्टी साधना म्हणजे समाजाची साधना आणि व्यष्टी साधना म्हणजे व्यक्तीची साधना. पूर्वी कालमहिम्यानुसार समष्टी साधनेला ७० टक्के आणि व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व होते; पण आता काळानुसार समष्टी साधना ६५ टक्के आणि व्यष्टी साधना ३५ टक्के महत्त्वाची आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चौकटीनुसार स्वतःचे त्रासदायक आडनाव पालटून आज्ञापालनाचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे श्री. अशोक भागवत !

‘२३.७.२०२३ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘त्रासदायक अर्थ असणार्‍या आडनावांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत असल्यान अशी आडनावे पालटा !’, ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची चौकट प्रसिद्ध झाली होती. सनातनचे साधक श्री. अशोक दहातोंडे यांनी ही चौकट वाचली आणि त्याप्रमाणे त्रासदायक अर्थ असणारे आपले आडनाव पालटून ‘भागवत’, असे आडनाव लावले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी साधकांना देण्यात आलेल्या उत्सवचिन्हाच्या (बिल्ल्याच्या) संदर्भातील अनुभूती

‘संत म्हणजे चैतन्याचे स्रोत ! संतांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचे कपडे, त्यांचे लिखाण आणि त्यांच्याशी संबंधित प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य सामावलेले असते अन् प्रत्येक वस्तूमधून सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होते. त्यामुळे अशा वस्तू जपून ठेवण्याची पद्धत रूढ आहे.

सांगली येथील ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. दत्तात्रय कुलकर्णी (वय ७९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांचा सधन कुटुंबात जन्‍म झाला. ते सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्‍यापासून गुरुकृपेमुळे प्रत्‍येक परिस्‍थितीत स्‍थिर राहू शकले. त्‍यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे.

आनंदी रहाण्‍याचे महत्त्व छोट्या प्रसंगातून शिकवणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

हसल्‍याने मनावरील न्‍यून होतो आणि उत्‍साह वाढून सेवाही चांगली होते, तसेच साधकांमध्‍ये सुसंवाद साधणेही शक्‍य होते. परात्‍पर गुरुदेवांनी छोट्याशा कृतीतून आनंदी रहाण्‍याचे महत्त्व विशद केले.

सेवेची अखंड तळमळ असणार्‍या देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातील ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. केतकी कौस्‍तुभ येळेगावकर (वय ५५ वर्षे) !

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा करणार्‍या सौ. केतकी येळेगावकर यांचा  भाद्रपद कृष्‍ण प्रतिपदा (३०.९.२०२३) या दिवशी वाढदिवस आहे.

‘क्षमायाचना करतांना उजव्‍या हाताने डावा कान आणि डाव्‍या हाताने उजवा कान धरून केलेली प्रार्थना, म्‍हणजे अहं-निर्मूलनासाठी केलेला छोटासा शुद्धीयज्ञच !

परात्‍पर गुरु पांडे महाराज यांनी क्षमायाचना करतांना ‘उजव्‍या हाताने डावा कान आणि डाव्‍या हाताने उजवा कान धरणे’ या कृतीचे सांगितलेले लाभ 

पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांच्‍या प्रथम वर्ष श्राद्धविधीच्‍या वेळी त्‍यांचे पती श्री. प्रकाश मराठे (वय ७८ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना जाणवलेली सूत्रे

पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांचा प्रथम वर्ष श्राद्धविधी ४.७.२०२३ आणि ५.७.२०२३ या दोन दिवशी रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात करण्‍यात आला. त्‍यांचे पती श्री. प्रकाश मराठे (वय ७८ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना त्‍या विधींच्‍या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

साधना करतांना पुणे येथील साधिका सौ. नीता दिलीप साळुंखे यांना शिकायला मिळालेली सूत्रे  

‘वर्ष १९९७ ते २०२३ या कालावधीत देवाने करवून घेतलेल्‍या साधनेमध्‍ये सौ. नीता दिलीप साळुंखे यांना शिकायला मिळलेली सूत्रे येथे दिली आहेत.