जीवन-मुक्त
‘याची देही, याची डोळा’ आपले मरण आणि जन्मही पाहून तेथे दुसरे काहीही न रहाता, स्वतःच शेष रहाणे, यालाच ‘जीवन-मुक्त’ म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी
‘याची देही, याची डोळा’ आपले मरण आणि जन्मही पाहून तेथे दुसरे काहीही न रहाता, स्वतःच शेष रहाणे, यालाच ‘जीवन-मुक्त’ म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी
श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून जसे भक्तांचे रक्षण केले, तसे सूक्ष्मातून प.पू. गुरुमाऊली नदीवरील पूल उचलून पतीचे रक्षण करत असल्याचे जाणवणे आणि काळजी दूर होणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी पू. पाटीलआजी यांची मुलाखत घेतली. त्यांच्या संवादामधून पू. पाटीलआजींचे भगवंतमय झालेले भावविश्व आणि त्यांची अखंड भावावस्था यांचे दर्शन होते.
देवद आश्रमातील कु. महानंदा पाटील यांनी ४ जुलै २०२० या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यांच्याविषयी पू. (सौ.) आश्विनी पवार यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
पुणे येथील श्रीमती अनुराधा पेंडसे यांनी जून २०२० मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी गुरुपौर्णिमेनिमित्तच्या ऑनलाईन सत्संगात सांगितली. साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
जेव्हा स्थुलातील प्रयत्न न्यून पडतात, तेव्हा सूक्ष्मातील प्रयत्न करावे लागतात. विविध संप्रदायांनी त्यांच्या उपासकांना देवाची भक्ती करण्यास सांगितले. औषधांसमवेत प्रार्थना आणि नामजप आदी उपाय केल्याने कोरोनापासून त्यांचे रक्षण झाले. याची नोंदही प्रशासनाने घेण्याची आज वेळ आली आहे !
दळणवळण बंदीच्या कालावधीत सोलापूर सेवाकेंद्रातील साधकांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा प्रदीर्घ सहवास लाभला. त्या वेळी साधकांना झालेले सद्गुरु स्वातीताईंतील विविध गुणांचे दर्शन !
‘जेव्हा गुरुदेवांवर पुष्पवृष्टी होत होती आणि गुरुदेव समाधी अवस्थेत होते, तेव्हा मला त्यांच्या ठिकाणी ‘नारायणाचे (भगवान विष्णूचे) दर्शन झाले.
‘व्यष्टी साधना हाच समष्टी साधनेचा पाया आहे’, याची साधकांना जाणीव झाली. व्यष्टी साधनेच्या प्रयत्नाने त्यांच्या समष्टी सेवेची फलनिष्पत्तीही वाढली.
हे वैकुंठरूपी आश्रम उभारले, प्रीतीने सारे भरले, कुणी बरे ? ।
ही साधक-फुले सुगंधित केली, रंगांनी (गुणांनी) सारी भरली, कुणी बरे ? ।
या घोर आपत्काली, रक्षिले तळहातीच्या फोडापरी, कुणी बरे ? ॥