उतारवयात आश्रमात येऊनही सहजावस्थेत असलेले पू. राजाराम भाऊ नरुटे (आबा) (वय ९२ वर्षे) !
‘पू. आबा नेहमी सहजावस्थेत असतात’, असे मला जाणवते. त्यांना ‘विशिष्ट कृती ठरलेल्या वेळीच व्हायला हवी किंवा एखादी वस्तू हवी’, असे वाटत नाही.
‘पू. आबा नेहमी सहजावस्थेत असतात’, असे मला जाणवते. त्यांना ‘विशिष्ट कृती ठरलेल्या वेळीच व्हायला हवी किंवा एखादी वस्तू हवी’, असे वाटत नाही.
‘एकदा सत्संगात कु. वेदिका खातू यांनी विचारलेल्या प्रश्नांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेली उत्तरे येथे दिली आहेत.
आपण सेवाकेंद्रात प्रथमच आलेल्या साधकाने अनुभवलेली प.पू. डॉक्टरांची प्रीती आणि प.पू. डॉक्टरांनी दिलेल्या विविध सेवांतून झालेली माझी घडण्याची प्रक्रिया, तसेच मला जाणवलेली त्यांची काही वैशिष्ट्ये पाहूया…
‘आपण गुरूंवर (देवावर) सर्व भार सोपवला, तर ते आपली काळजी घेऊन आपल्याला आनंद देतात’, याची प्रचीती येणे…
आजच्या लेखात मुंबई सेवाकेंद्रात आल्यानंतर झालेल्या घडामोडी, डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांनी पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ करणे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्याचा लोकोत्तर निर्णय घेणारे प.पू. डॉक्टर यांविषयीची माहिती येथे दिली आहे.
ग्रंथसेवा ही श्रेष्ठ अशा ज्ञानशक्तीच्या स्तराची सेवा असल्याने शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून देणारीही आहे. यासाठी साधकांनो, आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ करून घ्या
रामसेतू बांधण्याच्या सेवेत सहभागी झालेल्या वानरांना मोक्षप्राप्ती झाली, तसेच सनातनच्या आश्रमातील सेवारूपी ‘रामसेतू’ सहभागी साधकांना मोक्षापर्यंत नेणारच आहे.’
एका प्रसंगानंतर माझी मारुतिरायाप्रती श्रद्धा न्यून झाली होती. भक्तीसत्संगाच्या माध्यमातून मारुतिरायाची थोरवी ऐकत असतांना मी मारुतिरायाशी एकरूप होऊन गेले.
हनुमान चालीसाचे पठन केल्याने भाव जागृत होऊन हनुमानाची तारक मारक शक्ती मिळून स्वतःभोवती संरक्षण कवच निर्माण होते.
जळगाव शहरामध्ये हिंदु धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रित येऊन पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देतात. तेव्हा प्रशांत दादा पुढाकार घेऊन नियोजन करतात आणि निवेदन देतांना संबंधितांशी अभ्यासपूर्ण चर्चा करतात. त्यामुळे संघटनांना प्रशांतदादांचा आधार वाटतो.