जीवनात संकल्पानेच सर्व कार्य होते ! – स्वामी शिवज्ञानानंद सरस्वती महाराज, त्र्यंबकेश्वर, नाशिक

आश्रमात आल्यावर मला साधकांचे दर्शन झाले. साधकांचे दर्शन म्हणजे दिव्य आत्म्याचे दर्शन आहे. आपण जसे यात्रेला जातो, त्याप्रमाणेच जीवन हीसुद्धा एक यात्रा आहे. भाग्याचे जीवनात ५ टक्के, कर्माचे २० ते २५ टक्के, तर संकल्पाचे जीवनात ७० ते ७५ टक्के महत्त्व आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेले अमर्याद ऊर्जास्रोत असलेले आणि साधकांना शक्ती अन् चैतन्य प्रदान करणारे सनातनचे आश्रम !

देवद आश्रमाच्या शेजारी असलेल्या संकुलात अन्य लोकही रहातात. त्यांच्यापैकी काही जण सकाळी चालण्याचा व्यायाम करतात. ते आश्रमाच्या समोरून जातांना आश्रमाला नमस्कार करतात आणि पुढे जातात. ते पाहून मला ‘आपणही एखाद्या मंदिरासमोरून जात असतांना मंदिराकडे पाहून नमस्कार करतो’, त्याची आठवण होते. 

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करणार्‍या वयस्कर साधकांविषयी जाणवलेली सूत्रे !

‘देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करणारे काही साधक वयस्कर आहेत, तरीही ते तरुणांना लाजवेल, अशी उत्साहाने आणि मनापासून सेवा करतात. 

हे गुरुसेवका, विनंती ही माझी आपण स्वीकारावी ।

सदा सर्वदा भेट आपली होत रहावी । साधना उभयतांची प्रगत व्हावी ।।

एका संतांची अनुभवलेली सिद्धी !

एका संतांनी पाण्यात ‘पुष्कराज’ नावाचा पिवळ्या रंगाचा खडा टाकला. ५ ते १० मिनिटांमध्ये तो पुष्कराज खडा पाण्यात पूर्ण विरघळला आणि पेल्यातले पाणी पिवळ्या रंगाचे झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले त्रिकालज्ञानी असल्याविषयी आलेली अनुभूती

साधिकेच्या मनात लादी पुसण्याचा विचार येणे, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी आश्रमात येणार्‍या संतांना लादीवर पडलेले डाग दाखवण्यासाठी तिला लादी न पुसण्यास सांगणे…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे पू. (सौ.) अश्विनी पवार विविध रूपांतून साधिकेला घडवत असल्याबद्दल साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

मला आश्रमात अनेक सेवा करण्याची संधी मिळाली. एकदा मी एके ठिकाणी सेवेसाठी गेल्यावर तेथे सेवा उपलब्ध नसल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हा तेथून पू. (सौ.) अश्विनी पवार जात होत्या…

समंजस आणि इतरांना साहाय्‍य करणारे चि. संदेश नाणोसकर अन् हसतमुख आणि इतरांचा विचार करणार्‍या चि.सौ.कां. दीपाली माळी !

चि. संदेश नाणोसकर आणि चि.सौ.कां. दीपाली माळी यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने हार्दिक शुभेच्‍छा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आश्रमाला भेट देऊन जीवनाचे कल्याण करावे !

मानवच विचार करू शकतो की, ‘माझा जन्म कशासाठी झाला ?, यामध्ये परमेश्वरी हेतू काय ?’ त्याला लाभलेल्या स्वाभाविक प्रगल्भतेने तो लौकिक जीवन जगत असतांना या अंतिम सत्याचा शोध घेऊ शकतो.

प्रारंभीपासूनच आश्रमात जाऊन सेवा करण्याची तीव्र तळमळ असलेल्या रामनाथी आश्रमातील सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर !

ध्वनीक्षेपकावर बोलायला आरंभ करण्यापूर्वी ५ मिनिटे  मनातल्या मनात ‘प.पू. डॉक्टर, तुम्हीच माझ्या माध्यमातून ध्वनीक्षेपकावर बोला’, अशी प्रार्थना करायचे. त्यानंतर मला सहज बोलता यायचे.