देवद (पनवेल) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर मान्यवर आणि धर्मप्रेमी यांना आलेल्या अनुभूती
ध्यानमंदिरात ध्यानाला बसल्यावर मला उठावेसेच वाटत नव्हते. तेथे मला एक प्रकारची मानसिक शांतता आणि सात्त्विकता अनुभवायला मिळाली.
ध्यानमंदिरात ध्यानाला बसल्यावर मला उठावेसेच वाटत नव्हते. तेथे मला एक प्रकारची मानसिक शांतता आणि सात्त्विकता अनुभवायला मिळाली.
पुष्कळ प्रवास करून प.पू. बाबांचे भक्त आश्रमात आले असूनही चैतन्यदायी पादुकांसमवेतच्या प्रवासामुळे रात्रीही त्यांचा उत्साह पुष्कळ ओसांडून वहात होता !
श्री गुरूंच्या कृपेमुळे मला आश्रमात प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करायला मिळत आहे. त्यामुळे माझी मांसाहार करण्याची इच्छाही उणावत चालली आहे.
‘देवद (पनवेल) आश्रमात एका सेवेसाठी येऊ शकता का ?’, असे विचारल्यावर ‘गावातहोणार्या यज्ञापेक्षा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सेवा करणे, हाच मोठा यज्ञ आहे’, असे वाटणे
सत्संगात भावजागृतीचा प्रयोग सांगत असतांना साधिकेला ‘हवेत उंच उचलली जात आहे’, असे जाणवणे आणि ही अनुभूती सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् सहसाधिका यांना सांगतांना पुन्हा तशीच स्थिती अनुभवणे…..
महाविद्यालयीन विद्यार्थी श्री. शशी यादव यांनी सांगितले, ‘‘बाहेरून आश्रमात पाऊल टाकल्यावर पुष्कळ सकारात्मक ऊर्जा जाणवली. बाहेरील आणि आश्रमातील वातावरण पुष्कळ वेगळे आहे.
प्रभु श्रीराम कलशाचे सनातनच्या देवद आश्रमाजवळील शिवमंदिरात सायंकाळी ६.३० वाजता आगमन झाले. कलशाचे पूजन ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातन संस्थेचे श्री. अविनाश गिरकर यांनी केले. त्यानंतर कलश शिवमंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.
श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तजयंतीच्या निमित्ताने निघणार्या दत्तपालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सायंकाळी ६.४० वाजता ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाच्या गजरात आगमन झाले !
आश्रमवासियांनी दुतर्फा हात जोडून उभे राहून दिंडीचे स्वागत केले. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या लहान मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन, तर मुलींनी हातात भगवे झेंडे घेतले होते.
सनातनचे साधक चि. राजेंद्र दुसाने आणि साधिका चि.सौ.कां. दीपाली माळी यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !