एका संतांची अनुभवलेली सिद्धी !
एका संतांनी पाण्यात ‘पुष्कराज’ नावाचा पिवळ्या रंगाचा खडा टाकला. ५ ते १० मिनिटांमध्ये तो पुष्कराज खडा पाण्यात पूर्ण विरघळला आणि पेल्यातले पाणी पिवळ्या रंगाचे झाले.
एका संतांनी पाण्यात ‘पुष्कराज’ नावाचा पिवळ्या रंगाचा खडा टाकला. ५ ते १० मिनिटांमध्ये तो पुष्कराज खडा पाण्यात पूर्ण विरघळला आणि पेल्यातले पाणी पिवळ्या रंगाचे झाले.
साधिकेच्या मनात लादी पुसण्याचा विचार येणे, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी आश्रमात येणार्या संतांना लादीवर पडलेले डाग दाखवण्यासाठी तिला लादी न पुसण्यास सांगणे…
मला आश्रमात अनेक सेवा करण्याची संधी मिळाली. एकदा मी एके ठिकाणी सेवेसाठी गेल्यावर तेथे सेवा उपलब्ध नसल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हा तेथून पू. (सौ.) अश्विनी पवार जात होत्या…
चि. संदेश नाणोसकर आणि चि.सौ.कां. दीपाली माळी यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
मानवच विचार करू शकतो की, ‘माझा जन्म कशासाठी झाला ?, यामध्ये परमेश्वरी हेतू काय ?’ त्याला लाभलेल्या स्वाभाविक प्रगल्भतेने तो लौकिक जीवन जगत असतांना या अंतिम सत्याचा शोध घेऊ शकतो.
ध्वनीक्षेपकावर बोलायला आरंभ करण्यापूर्वी ५ मिनिटे मनातल्या मनात ‘प.पू. डॉक्टर, तुम्हीच माझ्या माध्यमातून ध्वनीक्षेपकावर बोला’, अशी प्रार्थना करायचे. त्यानंतर मला सहज बोलता यायचे.
निधनानंतर पू. रमेश गडकरी यांनी बाबांच्या गळ्यात तुळशीचा हार घातला. ‘संतांनी शेवटच्या क्षणी गळ्यात तुळशीचा हार घालणे’, हे भाग्यही किती अत्यल्प जणांना मिळत असेल ? ते माझ्या बाबांना मिळाले !
‘१४.१२.२०२४ (दत्तजयंती) या शुभदिनी चि. केतन जोशी आणि चि.सौ.कां. विद्या गरुड यांचा शुभविवाह देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात होणार आहे. त्या निमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
दिंडीच्या माध्यमातून षडरिपू निर्मूलन आणि व्यसन निर्मूलन यांच्या संदर्भात कार्य केले जाते. आश्रमात दिंडीचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी आश्रमात हरिद्वार येथील जुना आखाड्याचे मंडल श्री महंत ओम गिरीजी महाराज यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.
भारतवर्षाला प्रकाशमान करण्यासाठी आश्रमात अनेक दीपांची (साधकांची) निर्मिती होत आहे. आपल्यावर भगवंताची कृपा आहे. हिंदुत्वाला चेतवण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत