मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ देवलोकात होत असल्याची साधिकेला आलेली प्रचीती !

मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ देवलोकात होत असल्याची साधिकेला आलेली प्रचीती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त प्रभादेवी (मुंबई) येथे १७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी साधिकेला आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत. 

सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी वापरलेल्या साहित्याचे प्रदर्शन पहातांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी वापरलेल्या साहित्याचे प्रदर्शन पहातांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘सोरटी सोमनाथ येथील ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश ठेवलेला चौरंग पाहून ‘त्या चौरंगावर शिवशंकरच विराजमान आहेत’, असे मला जाणवत होते. 

सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ ‘ऑनलाईन’ पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ ‘ऑनलाईन’ पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘यज्ञाच्या वेळी प्रत्यक्ष श्री राजमातंगीदेवी तेथे सूक्ष्मातून उपस्थित आहे. यज्ञानंतर देवी प्रसन्न झाली आहे. श्री राजमातंगीदेवीने सर्व साधकांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत’, असे मला जाणवत होते.

हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘सध्या अनेक तरुण मुले दाढी वाढवतांना दिसतात. खरेतर तरुणांनी दाढी वाढवायला नको. एका तरुणाने मला विचारले, ‘‘दाढी का वाढवायची नाही ? पूर्वी ऋषिमुनींनी दाढी वाढवलेलीच होती ना !’……

‘श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘श्रीसत्‌शक्ति, चित्‌शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म आहे. या शब्दांमध्ये पुष्कळ शक्ती आहे. ते शब्द उच्चारल्यावर त्यातून चैतन्य आणि तत्त्व मिळते. त्या शब्दब्रह्माला आमचा नमस्कार आहे. आपल्याला त्या स्तरापर्यंत जायचे आहे. तो देह नाही, तर ते तत्त्व आहे. ते प्रकाशमान ब्रह्म आहे आणि कुठेतरी ते विराजमान आहे.

मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !

मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !

हे जलदेवते, तुझ्या कृपेमुळे मी जिवंत आहे. सर्व नद्यांचे तीर्थ या जलात येऊ दे. सप्तर्षी, महर्षि, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, …

‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।’, या संतवचनाप्रमाणे अत्युच्च आनंदाची अनुभूती देणारा पू. कै. (श्रीमती) आनंदी पाटील (वय १०४ वर्षे) यांचा देहत्याग !

‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।’, या संतवचनाप्रमाणे अत्युच्च आनंदाची अनुभूती देणारा पू. कै. (श्रीमती) आनंदी पाटील (वय १०४ वर्षे) यांचा देहत्याग !

पू. आजींच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या साधकांनाही उच्च आध्यात्मिक अनुभूती आल्या. ‘ब्रह्मांडाचे दर्शन होणे’, ‘पोकळी अनुभवणे’, ‘निर्विचार अवस्था अनुभवणे’, अशा उच्च आध्यात्मिक अनुभूती साधकांना पू. आजींच्या काही क्षणांच्या दर्शनाने अनुभवता आल्या.

‘सेवा’ हा ध्यास असलेले आणि कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणारे नाशिक येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनिल विष्णु पाटील (वय ७९ वर्षे) !

‘सेवा’ हा ध्यास असलेले आणि कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणारे नाशिक येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनिल विष्णु पाटील (वय ७९ वर्षे) !

माझी आई गंभीर रुग्णाईत झाली. तिचे सर्व अंथरुणात करावे लागे, तरीही बाबांनी कोणतीही सवलत न घेता ५ वर्षे तिची सेवा केली. ते पहाटे ३ वाजता उठून व्यष्टी साधना पूर्ण करत आणि सकाळी ६ ते ८ या वेळेत आईची सेवा करून प्रसारसेवेसाठी सिद्ध रहात.

मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीच्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती !

मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीच्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती !

‘सनातन संस्थेचे कार्य आरंभी एखाद्या लहानशा वेलीप्रमाणे होते आणि आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे’, असे वाटून माझा भाव जागृत झाला अन् माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

तीर्थक्षेत्रासम चैतन्याची अनुभूती देणारा मुंबई येथे झालेला राजमातंगी महायज्ञ !

‘यज्ञस्थळी सजवलेले व्यासपीठ, म्हणजे जणू श्री राजमातंगीदेवीचा दरबारच आहे’, असे मला जाणवले. ‘व्यासपिठावरून पुरोहित जे मंत्रपठण करत होते, त्याचे चैतन्य सर्वत्र प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.