जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्‌शक्ति  (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !

जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !

‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, तसेच साधकांचे आपत्काळात रक्षण व्हावे’, यांसाठी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प्रार्थना केली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वर्ष २०२६ मधील जन्मोत्सवाच्या कालावधीत साधिकेला शिवतत्त्वाची आलेली अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वर्ष २०२६ मधील जन्मोत्सवाच्या कालावधीत साधिकेला शिवतत्त्वाची आलेली अनुभूती

८.५.२०२६ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८४ वा जन्मोत्सव सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात साजरा करण्यात आला. त्या कालावधीत विविध प्रसंगांतून साधिकेला शिवतत्त्वाची आलेली अनुभूती देत आहोत.

गुरुपौर्णिमेपूर्वीच जयपूर (राजस्थान) येथील साधकांनी अनुभवला गुरुपौर्णिमा सोहळा !

गुरुपौर्णिमेपूर्वीच जयपूर (राजस्थान) येथील साधकांनी अनुभवला गुरुपौर्णिमा सोहळा !

गुरुपौर्णिमा (२९ जुलै २०२६) जवळ येऊ लागल्यावर प्रत्येक साधक श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तळमळीने प्रयत्नरत असतो. अशा वेळी गुरुपौर्णिमेच्या पूर्वी प्रत्यक्ष श्री गुरूंचे मार्गदर्शन लाभणे, याहून अनमोल असे साधकासाठी काय असू शकते ?

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी त्यांच्या भक्तांना नागदेवतेचे दर्शन घडवल्याच्या संदर्भातील अनुभूती !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी त्यांच्या भक्तांना नागदेवतेचे दर्शन घडवल्याच्या संदर्भातील अनुभूती !

योगतज्ञ दादाजींनी त्यांच्या सर्व भक्तांना एका खोलीत हालचाल न करता गोलाकार बसण्यास सांगितले. त्यांनी नागदेवतेला मनोमन प्रार्थना केली आणि भक्तांना सांगितले, ‘‘आपल्या प्रार्थनेमुळे नागदेवता येथे येण्यास सिद्ध झाल्या आहेत.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

सेवा करतांना स्वतःला ‘या सेवेतून माझी साधना झाली का ? माझी भावजागृती झाली का ? मला आनंद मिळाला का ?’, असे प्रश्न विचारावेत. आपला प्रवास हा बहिर्मुखतेकडून अंतर्मुखतेकडे व्हायला हवा.

२३ वर्षांपूर्वी परात्पर गुरुदेवांनी ‘गाडगीळबाईंना (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना) भेटून या, तुम्हाला आनंद मिळेल’, असे साधकांना सांगणे आणि साधकांनी ते अनुभवणे

२३ वर्षांपूर्वी परात्पर गुरुदेवांनी ‘गाडगीळबाईंना (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना) भेटून या, तुम्हाला आनंद मिळेल’, असे साधकांना सांगणे आणि साधकांनी ते अनुभवणे

‘वर्ष २००३ मध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या साधनेमध्ये नवीनच होत्या. या काळात सनातनचे सेवाकेंद्र फोंडा (गोवा) येथील ‘सुखसागर’ येथे होते…

सेवा करतांना मनात भाव असेल, तरच ती सेवा खर्‍या अर्थाने परिपूर्ण होते ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

सेवा करतांना मनात भाव असेल, तरच ती सेवा खर्‍या अर्थाने परिपूर्ण होते ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

आपण करत असलेला प्रत्येक संपर्क हा एक भावप्रयोग असायला हवा. प्रत्येक क्षणी आपली भावजागृती व्हायला हवी. संपर्काची सेवा करतांना ‘आपल्या मनात किती प्रमाणात भाव जागृत होता ?’, याची नोंद ठेवावी.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला केली प्रार्थना !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला केली प्रार्थना !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ४ जुलै २०२६ या दिवशी येथील प्रसिद्ध खोले हनुमान मंदिरात दर्शन घेतले…

देवाला ओळखण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता !

देवाला ओळखण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता !

देवापुढे विनम्र होऊन इच्छित गोष्ट तळमळीने मागणे, याला ‘प्रार्थना’ म्हणतात. प्रार्थनेत आदर, प्रेम, विनवणी, श्रद्धा आणि भक्तीभाव या गोष्टी अंतर्भूत आहेत. प्रार्थना करतांना भक्ताची असमर्थता, तसेच शरणागती व्यक्त होत असते अन् तो कर्तेपण ईश्वराला देत असतो.

गुरुचरणांकडे नेणारा शरणागतभाव !

गुरुचरणांकडे नेणारा शरणागतभाव !

गुरूंना कृतज्ञतेचा भाव असणार्‍या शिष्यापेक्षा शरणागत भाव असलेला शिष्य जास्त प्रिय असतो. गुरूंची कृपा सातत्याने होण्यासाठी स्वतःत शरणागतभाव निर्माण करा. तो निर्माण होण्यासाठी प्रथम कृतज्ञतेचा भाव येण्यासाठी प्रयत्न करा.’