जगातील समस्या कट्टर धर्मांधांमुळे निर्माण होतात, श्रद्धेमुळे नाही ! – दाजी, ‘हार्टफुलनेस’

आपल्याला आपल्या अंत:करणात उत्तरे शोधण्याची आवश्यकता आहे. गीतेत मनाविषयी १०० हून अधिक संदर्भ आहेत. प्रत्येक पंथ दोन शस्त्रे वापरतो – नरकाची भीती आणि स्वर्गाचा मोह !

नागेशी (फोंडा, गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. राघवेंद्र माणगावकर (वय ६७ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या मुलाला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

आज १४.३.२०२४ या दिवशी श्री. राघवेंद्र माणगावकर यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने आणि अनमोल विचारधन !

श्री गुरूंच्या शिकवणीत सिद्ध झालेला चांगला साधक कुठेही गेला, कुठल्याही परिस्थितीत असला, तरी तो आनंदी असतो आणि त्याच्यातील आध्यात्मिक आनंदाने सारे जग प्रकाशमान करतो.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दूरभाषवर संभाषण करतांना विविध उदाहरणे आणि प्रसंग सांगून त्यातून शिकवणे               

आजच्या लेखात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रत्येकच कृतीतून किंवा त्यांच्या सहज बोलण्यातूनही पुष्कळ शिकता येते. माझी झोळी फाटकी असल्याने मला ते पूर्ण शिकता आले नसले, तरीही जे काही थोडेफार शिकता आले….

‘शक्य असेल, तेथे प्रत्यक्ष जाऊन सूक्ष्म परीक्षण केल्यास साधनेतील शक्ती अनावश्यक व्यय होत नाही’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. ९ मार्च या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला, आज अंतिम भाग १८ पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना सजिवांप्रमाणे निर्जीव वस्तूंचेही परीक्षण करण्यास शिकवणे

‘कपडे, भांडी, भिंती यांमध्ये कशा प्रकारची स्पंदने आहेत ?’, हे आपल्याला ओळखता आले पाहिजे, प्रत्येक वस्तू ही सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी बनलेली असते.

‘जिवाने साधना केली नसेल, तर त्याला मृत्यूनंतर गती मिळण्यास फार कठीण होते’; म्हणून जिवाने जिवंतपणी गांभीर्याने साधना करून मुक्त होणे आवश्यक असणे

‘बर्‍याच वेळा मनुष्य मायेत इतका गुंतलेला असतो की, त्याला साधनेचे महत्त्व मृत्यूनंतर कळते.

दळणवळण बंदीच्या काळात घरी एकटे रहातांना शिकायला मिळालेली सूत्रे

साधनेत पुढे जायचे असेल, तर परिपूर्ण आणि चारही वर्णांची साधना होणे आवश्यक आहे. ‘गुरु शिष्याला कुठल्याही गोष्टीत अर्धवट सोडत नाहीत’

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळमाऊली, तू या विश्वाची ।

महर्षींची गे तू कार्तिकपुत्री । आज्ञापालन त्यांचे त्वरित करसी । आज इथे तर उद्या तिथे । अविश्रांत गे तू वणवण फिरसी ।।

५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अहिल्यानगर येथील चि. कैवल्य प्रथमेश केंगे (वय दीड वर्षे) !

मला सेवा करायची असतांना मी त्याला म्हणत असे, ‘‘बाळा, तू आता झोप. मला सेवा करायची आहे.’’ तेव्हा तो माझी सेवा पूर्ण होईपर्यंत झोपत असे.’