भ्रष्टाचार निर्मूलनासाठी गुप्तहेर खात्याचा उपयोग करा !
‘सरकारकडे गुप्तहेर खाते असूनही सरकारला त्याच्याच भ्रष्ट, देशद्रोही सहस्रो कर्मचार्यांना शिक्षा का करता येत नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सरकारकडे गुप्तहेर खाते असूनही सरकारला त्याच्याच भ्रष्ट, देशद्रोही सहस्रो कर्मचार्यांना शिक्षा का करता येत नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला त्यांच्यातील गुणांचे दर्शन घडले. सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
‘आपला नवरा भ्रष्टाचारी आहे, असे कळल्यावर त्याची धर्मपत्नी आणि जवळचे नातेवाईक यांनी त्याला पापापासून वाचवण्यासाठी त्याची समजूत घालणे, त्याच्या पापाचा पैसा न स्वीकारणे इत्यादी प्रयत्न करावेत. त्यानेही त्याच्यात पालट न झाल्यास त्याच्या विरोधात तक्रार करावी, म्हणजे पापात सहभागी झाल्याचे पाप त्यांना लागणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘रथोत्सवात नृत्यसेवा करणार्या सर्व साधिकांपैकी मीही एक आहे आणि आम्ही सर्व जणी फेर धरून पारंपरिक फेराचे नृत्य करत गीत म्हणत आहोत’, असे मला वाटले. त्या वेळी माऊलींच्या स्तुतीचा अनाहतनाद फेराच्या गीताच्या माध्यमातून माझ्या मनात अखंड उमटत राहिला. ते गीत पुढे दिले आहे.
‘विज्ञान माणसाला सुखी बनवते; पण आनंददायी अध्यात्मापासून दूर नेते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कार्तिक कृष्ण द्वितीया (२९.११.२०२३) या दिवशी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पू. शिवाजी वटकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .
‘श्री गुरूंनी ज्याला कृपाछत्राखाली घेतले, त्याच्या सर्व संकटांचे हरण श्रीगुरुच करतात. आईने बाळासाठी धाव घ्यावी, तसे गुरु भक्तासाठी धावून येतात. मग ‘भक्ताने चिंता का करावी ?’, हे मनाला समजावतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.
साधारण दीड वर्षापासून नामजप करायला लागल्यानंतर तंबोर्याची तार छेडल्यासारखे होऊन शरिरातून सूक्ष्म आवाज येतो आणि कंप होतो. त्यामुळे मला त्रास न होता आनंद होतो.
राज्यकर्त्यांनी जनतेला साधनेऐवजी ‘सर्वधर्मसमभाव’ शिकवला. त्यामुळे सर्वसाधारण मनुष्य स्वतःचा धर्म विसरला आणि धर्माने शिकवलेली नीतीमूल्येही विसरला. त्याचा परिणाम म्हणजे जनतेला अनेक सरकारी कर्मचारी भ्रष्टाचारी असल्याचे अनुभवास येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘एका साधकाला त्याच्या चुका सांगितल्यावर त्याच्या मनात काही क्षण विकल्प निर्माण झाले. तेव्हा त्याला समजावतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.