ईश्वराचे अस्तित्व न मानणाऱ्या विज्ञानाची मर्यादा !

‘आजकाल आपण ज्याला ‘विज्ञान’, म्हणजे ‘विशेष ज्ञान’ म्हणतो, ते ‘विगतं ज्ञानं यस्मात् ।’, म्हणजेच ‘ज्यातून ज्ञान निघून गेले आहे ते, झाले आहे.’ विज्ञानाला ‘ईश्‍वर आहे.  ईश्‍वर निर्गुण निराकार आहे आणि त्याची व्याप्ती अनंत कोटी ब्रह्मांडांइतकी आहेʼ, हेही ज्ञात नाही.’

अपेक्षा न करता साधना करत रहायचे !

‘मला ‘साधनेमध्ये स्थिर रहायला हवे. साधना अंतर्मनापासून सातत्याने व्हावी’, असे वाटते; परंतु कधी कधी माझी बहिर्मुखता असते. 

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती संध्या बधाले यांनी रुग्णाईत असतांना अनुभवलेली गुरुकृपा !

मी रुग्णालयात असतांना आणि आश्रमात आल्यावर माझे नातेवाईक किंवा साधक मला भेटायला आल्यावर सांगत, ‘‘तुमच्याकडे पाहून तुमचे नुकतेच शस्त्रकर्म झाले आहे’, असे वाटत नाही. तुमचा चेहरा आनंदी दिसत आहे.

साधक साधनेतील अडथळे किंवा होत असलेले त्रास दूर करण्यासाठी ‘नामजपाचे मंडल घालणे’ या योजत असलेल्या सोप्या उपायाचा त्यांना लाभ होण्याचे कारण म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून देवतेचा कृपाशीर्वाद मिळवून देणारी करवून घेतलेली साधना !

साधक करत असलेले पंचतत्त्वांचे नामजप, उच्च देवतांचे नामजप, तसेच ‘शून्य, महाशून्य, निर्गुण आणि ॐ’, हे निर्गुण स्तराचे नामजप त्यांना सिद्ध झाल्यासारखेच आहेत.

विज्ञानाची बाल्यावस्था आणि अध्यात्माची परिपूर्णता !

‘अध्यात्मामध्ये अनंत-कोटी ब्रह्मांडांचे, तसेच विश्‍वाच्या उत्पत्तीपासून प्रलयापर्यंतचे ज्ञान आहे. या तुलनेत विज्ञानाला पृथ्वी काय मनुष्याच्या देहाचे कार्यही पूर्णपणे ज्ञात झालेले नाही !’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘सेवा आणि नामजप’ यांविषयी केलेले मार्गदर्शन !

आपण देवाला साहाय्यासाठी रात्रं-दिवस कधीही हाक मारतो, आपल्याला देवासारखे व्हायचे आहे, म्हणजे रात्रं-दिवस सेवा करायला हवी ! 

मुंबई सेवाकेंद्रामध्ये प.पू. डॉक्टरांच्या सहवासात असतांना सेवेच्या संदर्भात शिकायला मिळालेली अनमोल सूत्रे !

आज आपण प.पू. डॉक्टरांनी दिलेल्या विविध सेवांतून डॉ. दुर्गेश सामंत यांची झालेली घडण्याची प्रक्रिया, तसेच त्यांना प.पू. डॉक्टरांची जाणवलेली काही वैशिष्ट्ये येथे दिली आहेत…    

केवळ हिंदु धर्मातच आहे मोक्ष देण्याचे सामर्थ्य !

‘अनेक हिंदू ‘हिंदु धर्माने आम्हाला काय दिले ? इतर धर्म आम्हाला अनेक गोष्टी देतात !’, असे म्हणून धर्मांतर करतात. ‘केवळ हिंदु धर्मच मोक्ष देतो, इतर धर्म नाही’, हे हिंदु धर्माचे महत्त्व हिंदूंवर बिंबवणे, हाच खरा धर्मांतर रोखण्यासाठीचा खरा उपाय आहे.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या नवचंडी यागाच्या वेळी शिकायला मिळालेली सूत्रे आणि झालेला अभ्यास !

‘पूर्णाहुती चालू असतांना केवळ अग्नीकडेच बघत रहावे’, असे मला वाटत होते. अग्नीकडे पाहिल्यावर मला भाव जाणवत होता. ‘अग्नीत देवतातत्त्व जागृत झाले आहे’, असे मला वाटत होते.’

उतारवयात आश्रमात येऊनही सहजावस्थेत असलेले पू. राजाराम भाऊ नरुटे (आबा) (वय ९२ वर्षे) !

‘पू. आबा नेहमी सहजावस्थेत असतात’, असे मला जाणवते. त्यांना ‘विशिष्ट कृती ठरलेल्या वेळीच व्हायला हवी किंवा एखादी वस्तू हवी’, असे वाटत नाही.