पाश्‍चात्त्य संस्कृती आणि तत्त्वज्ञान अन् हिंदु संस्कृती आणि तत्त्वज्ञान

‘पाश्‍चात्त्य संस्कृती आणि तत्त्वज्ञान फक्त भौतिक आणि सामाजिक विषयांचा अभ्यास करतात. याउलट हिंदु संस्कृती आणि तत्त्वज्ञान भौतिक अन्‌ सामाजिक विषयांबरोबर आध्यात्मिक विषयांचा अभ्यास करतात आणि ईश्‍वरप्राप्ती या ध्येयाच्या संदर्भात मार्गदर्शन करतात.’

बांधकामाशी संबंधित कृती भावपूर्ण, परिपूर्ण आणि सेवाभावाने केल्यावर त्यातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात !

बांधकामाशी संबंधित कृती करतांना त्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने काही संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला. लोलकाने वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. हे संशोधन पुढे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन ! 

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत.

साधना न शिकवता शासनकर्त्यांनी सर्वधर्मसमभाव शिकवल्याचा दुष्परिणाम !

‘जनतेला साधना शिकवून तिला सात्त्विक करणे’, हे शासनकर्त्यांचे कर्तव्य असतेे. त्याचे पालन करण्याऐवजी राज्यकर्त्यांनी जनतेला ‘सर्वधर्मसमभाव’ शिकवला. त्यामुळे सर्वसाधारण मनुष्य स्वतःचा धर्म विसरला आणि धर्माने शिकवलेली नीतीमूल्येही विसरला. त्याचा परिणाम म्हणजे जनतेला अनेक सरकारी कर्मचारी भ्रष्टाचारी असल्याचे अनुभवास येते.’

‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली धर्मशक्तीच हिंदु राष्ट्र स्थापन करील !

या २५ वर्षांच्या काळात ‘सनातन प्रभात’ने सतत शब्दसामर्थ्याने जात्यंध, समाजकंटक, देशद्रोही आणि धर्मद्वेष्टे यांच्याविरुद्ध वैचारिक लढा दिला. अधर्माचरण, अनैतिकता, भ्रष्टाचार आणि धर्मांधता या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अल्पावधीत हिंदु राष्ट्र-स्थापनेची देशभर चर्चा घडवणारे ते एकमेव नियतकालिक ठरले. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म-चित्रे काढणार्‍या विदेशी साधिकेला ‘तुम्हाला हिदु देवतांची नावे आणि त्यांच्या कथा यांविषयी इतके ज्ञान कसे आहे ?’, असा प्रश्न विचारल्यावर साधिकेचे झालेले चिंतन

‘वस्तू किंवा नक्षी (कलाकुसर) यांत कोणते देवतातत्त्व आहे ? त्यांत शक्ती, चैतन्य, भाव, आनंद आणि शांती यांतील कोणती स्पंदने किती प्रमाणात (टक्के) आहेत ? आणि त्यांचे प्रक्षेपण कसे होते ?’, यांचा अभ्यास करू लागले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधक, राष्ट्रभक्त आणि धर्मरक्षक यांना सांगितलेली कलियुगातील गीता म्हणजे ‘सनातन प्रभात’ !

समाजाला काय आवडते, यापेक्षा काय आवश्यक ते देणारे दैनिक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

देवाचे केवळ नामस्मरण करण्यापेक्षा त्याला सर्वस्व अर्पण केल्यास तो सर्व काही देईल !

शिकण्याच्या स्थितीत असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला अमित औंधकर (वय १८ वर्षे) !

‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात कु. अपाला औंधकर यांना शिकण्यासाठी बसायला सांगितले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर आणि अपाला यांच्यात झालेला संवाद येथे दिला आहे.

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन !

गोव्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर ३ दिवसांसाठी संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आणि प्रतिष्ठित यांच्यासह २० सहस्रांहून अधिक साधक अन् धर्मनिष्ठ एकत्र येत आहेत. हा जणू गोमंतक भूमीतील सनातन धर्मियांचा भव्य कुंभमेळाच असून येथे धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित होणार आहे.