संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !

संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !

‘लिहितांना ज्याप्रमाणे अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे ते बोलतांना त्याचा उच्चारही महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांपैकी केवळ संस्कृत भाषेतच याला महत्त्व दिले गेले आहे. याच कारणामुळे भारतात वेदांचे उच्चार सर्वत्र एकसारखे आणि प्रभावी होतात.

‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !

‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !

जेव्हा पृथ्वीवर दुर्गमासुराने उच्छाद मांडून देवीभक्त ऋषींचा छळ करण्यास आरंभ केला, तेव्हा आदिशक्तीने ‘श्रीदुर्गादेवी’चा अवतार धारण केला.

साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !

साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !

‘भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (पू. शेवडेआबा) मे २०२४ पासून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आहेत. त्यांची सेवा करत असतांना श्री. दीप पाटणे आणि श्री. शिवप्रसाद कब्बुरे यांच्या लक्षात आलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देत आहोत.

म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !

म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !

‘वय झाले की, सर्वच कृती करण्याला मर्यादा येऊ लागतात. अशा वेळी म्हातारपणाचा कंटाळा येऊ लागतो; पण जर का आपण पूर्वीपासूनच मनाला नामजप करण्याची सवय लावली असेल, तर त्याच्यामुळे कधीच कंटाळा येत नाही.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

वाईट शक्तींच्या ‘आसुरी कलेचा’, अविष्कार म्हणजे विज्ञानातील नवनवीन घातक शोध लागणे आणि कोट्यवधी लोकांची ‘नैतिक, वैचारिक आणि आध्यात्मिक’ या स्तरांवर हानी होणे

२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे

२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे

‘श्रीराम स्वतः बोलत आहे आणि तेही स्वतःविषयी !’ त्या ४५ मिनिटांच्या मार्गदर्शनाच्या वेळी माझे डोळे अश्रूंनी भरलेले होते. त्या वेळी मला सभोवतालचे भान नव्हते. ‘भावजागृती म्हणजे काय असते ?’, हे मला त्या दिवशी प्रथमच कळले.

साधकांनो, येणार्‍या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !

साधकांनो, येणार्‍या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !

‘सध्या संपूर्ण जग आपत्काळाच्या उंबरठ्यावर आहे. युद्ध, नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारखी रोगराई यांसारख्या विविध माध्यमांतून आपत्काळ कधीही येऊ शकतो. आजवर देवाने आपली साधना होण्यासाठी हा काळ थोपवून धरला आहे …

सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !

सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !

‘भ्रष्टाचार नाही’, असे एकही क्षेत्र नाही. सदनिका घ्यायची असली, तरी रोख (काळा पैसा) आणि धनादेश यांद्वारे रक्कम द्यावी लागते. सदनिका विकणार्‍यांकडे खोटे गिर्‍हाईक म्हणून सरकार कुणाला का पाठवत नाही ? सदनिका विकणार्‍या ५-१० जणांचा भ्रष्टाचार उघड झाला आणि त्यांना तात्काळ कठोर शिक्षा झाली की, सर्वच सदनिका-विक्रेते काळ्या पैशांतील व्यवहार तात्काळ थांबवतील. अशाच तर्‍हेने सर्वच क्षेत्रांतील आणि सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचार रोखता येईल.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !

पूर्वी देवासुर संग्राम शक्तीच्या स्तरावर होत होता. देवी या शक्तीस्वरूपिणी असल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवींच्या चित्रांमध्ये अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येत होते. आता देवासुर संग्राम चैतन्याच्या स्तरावर होत आहे.

‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !

‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !

छत्तीसगड येथील ‘पंडवानी’ (टीप) या लोककलेला जागतिक पातळीवर अजरामर करणार्‍या ज्येष्ठ लोककलाकार पद्मविभूषण डॉ. तीजनबाई यांचे ५ जुलै २०२६ या दिवशी दुःखद निधन झाले.