ही आहे राजकीय पक्षांची दु:स्थिती !
‘हल्ली निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांत चांगले उमेदवार अल्प प्रमाणात असल्याने मतदारांना त्यातल्यात्यात कमी वाईट उमेदवाराला मत द्यावे लागते !’
‘हल्ली निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांत चांगले उमेदवार अल्प प्रमाणात असल्याने मतदारांना त्यातल्यात्यात कमी वाईट उमेदवाराला मत द्यावे लागते !’
बर्गेकाकांच्या घरी गेल्यावर मला ‘स्वतःला मनापासून कसे स्वीकारायचे ? कोणत्याही परिस्थितीत सेवा करून आनंदी कसे राहू शकतो ? कुटुंबियांमधील सेवाभाव आणि प्रेमभाव अन् इतरांचा विचार कसा करावा ?’, इत्यादी गोष्टी मला शिकायला मिळाल्या.
साधकांना साधनेत पुढे नेण्याच्या तीव्र तळमळीमुळे पू. अण्णा दिवस-रात्र चिंतन करून प्रयत्न करत असत. त्यामुळे साधकांमध्ये आमूलाग्र पालट झालेला दिसून येत होता.
‘देहत्याग करावा’, असे वाटणे आणि ‘तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।’ असे वाटणे, या संतांच्या विचारांच्या संदर्भात माहिती हवी. संतांच्या मनात किती टक्के आध्यात्मिक पातळीला कोणता विचार येतो ?
‘आयुष्यभर थोडीफार नामजपादी साधना केल्यानंतर म्हातारपणी त्याची आठवण झाल्यावर ‘आयुष्यात देवासाठी काही तरी केले !’, याची जाणीव होते आणि आयुष्याच्या पुढील प्रवासाच्या संदर्भात निश्चिंतता होऊन मनाला एक समाधान लाभते !’
‘सध्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्ती साधकांच्या श्रद्धेचे भंजन करून त्यांना साधनेपासून परावृत्त करण्यासाठी ‘शब्दशक्ती’द्वारे मोठ्या प्रमाणात सूक्ष्मयुद्ध करत आहेत.
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी कधी संशोधन करण्यासाठी उपकरणांचा वापर करून ‘अध्यात्मशास्त्र चुकीचे कसे आहे’, हे सिद्ध केले नाही; पण महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘अध्यात्मशास्त्र चिरंतन सत्य सांगते’, हे शेकडो प्रयोग करून सिद्ध केले आहे आणि अनेक राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय परिषदांत शोधप्रबंध सादर केले आहेत.’
सासूबाईंना पूर्वी गप्पा-गोष्टी करायला पुष्कळ आवडायच्या; मात्र आता त्यांचे बोलणे पुष्कळ न्यून झाले आहे. ‘त्या आता शांत झाल्या आहेत’, असे मला वाटते.
‘‘मला मोक्ष म्हणजे काय ?’, हे ठाऊक नाही. मला केवळ गुरूंचे चरण हवे आहेत. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत गुरूंच्या चरणांची सेवा करत राहीन.’’
‘सध्या संपूर्ण जग आपत्काळाच्या उंबरठ्यावर आहे. युद्ध, नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारखी रोगराई यांसारख्या विविध माध्यमांतून आपत्काळ कधीही येऊ शकतो. आजवर देवाने आपली साधना होण्यासाठी हा काळ थोपवून धरला आहे; पण तो आज ना उद्या येणारच आहे.