प्रारब्धावर ‘साधना’ हाच एकमेव उपाय !
कुणालाही साहाय्य करतांना त्याच्या मुख्य अडचणी प्रारब्धामुळे आल्या आहेत, हे लक्षात घेऊन त्याला साधना करण्यासही सांगावे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कुणालाही साहाय्य करतांना त्याच्या मुख्य अडचणी प्रारब्धामुळे आल्या आहेत, हे लक्षात घेऊन त्याला साधना करण्यासही सांगावे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
एरव्ही तो काही अंतर चालल्यावर त्याचे पाय दुखतात आणि त्याला दमायला होते; पण गुरुदेवांच्या कृपेने तो संपूर्ण दिंडीत उत्साहाने सहभागी झाला.
अहंकाराने मनुष्याचा सर्वनाश होतो; म्हणून स्वतःमधील स्वभावदोष आणि अहंकार यांच्या पैलूंचा अभ्यास करून त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केले तर मन स्वच्छ होईल अन् नंतर गुरुप्राप्ती होईल.
‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सौ. विद्या कदम यांनी लोंढे दांपत्याची गुणवैशिष्ट्ये सांगून दोघेही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याचे उपस्थितांना सांगितले. या वेळी लोंढे दांपत्याचा कृतज्ञताभाव जागृत झाला.
‘प्रत्यक्ष गुरुदेव माझा देह आणि माझे मुख यांच्या माध्यमातून धर्मशिक्षणवर्ग घेत आहेत’, असे मला जाणवते.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले सर्व साधकांवर किती प्रीती करतात ! ते त्यांना भूवैकुंठरूपी आश्रमात साधक, संत, सद्गुरु आणि तिन्ही गुरु अन् साक्षात् नारायणाच्या सहवासात ठेवतात.
परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन घेण्यासाठी भारतभरातून साधक आले होते. सर्व साधकांना दर्शन देतांना साक्षात् श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या डोळ्यांमधील प्रीती ओसंडून वहात होती.
‘इतर नियतकालिकांत मुलांची वाढदिवसाची छायाचित्रे विज्ञापनाचे पैसे देऊन छापण्यात येतात, तर ‘सनातन प्रभात’मध्ये गुणवंत मुलांच्या छायाचित्रांसह त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येही छापण्यात येतात.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांचे सर्व शारीरिक त्रास दूर व्हावेत आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, म्हणून त्यांच्या खोलीमध्ये १८ ते २५.१.२०२४ या कालावधीत शाकंभरी नवरात्रीनिमित्त श्री दुर्गासप्तशतीचे पठण केले जात होते. या अनुष्ठानात श्री दुर्गादेवीच्या चित्राची पूजा केली जात होती.