फ्रेंच प्रवासी ताव्हर्निये याने गंगेच्या पाण्याच्या स्वच्छतेविषयी केलेले लिखाण

‘गंगेच्या पाण्याला एवढे महत्त्व असण्याचे मुख्य कारण म्हणजे, हे कधी खराब होत नाही आणि यात आळ्या किंवा किडे होत नाहीत यांविषयी ३५० वर्षांपूर्वी ताव्हर्निये याने सांगणे हे फारच आश्चर्यजनक आहे;

इतरांना साहाय्य करणारे आणि सेवेची तळमळ असलेले चि. अनिकेत जमदाडे अन् हसतमुख आणि शांतपणे सेवा करणार्‍या चि.सौ.कां. मानसी अग्निहोत्री !

खाद्या साधकाची मनःस्थिती चांगली नसल्यास दादा अशा साधकाची स्थिती समजून घेतो आणि त्याला न दुखावता त्याच्याशी संवाद साधतो. दादा सतत हसतमुख असल्याने आणि त्याच्यातील सहजतेमुळे साधकांना त्याच्याशी जुळवून घेण्यास कठीण जात नाही.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बलीदानमासला प्रारंभ

धर्मरक्षणाची आग प्रत्येक हिंदूमध्ये निर्माण झाली पाहिजे, तरच आपण विश्वाच्या या संघर्षात हिंदु म्हणून टिकू शकतो.

Brittany Fortinberry Arrested : अमेरिका : महिला शिक्षिकेने १० मुलांवर केले लैंगिक अत्याचार !

अमेरिकी समाजाची नीतीमत्ता कोणत्या थराला गेली आहे, हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. भारताने हिंदु मूल्यांची कास धरली नाही, तर त्याची स्थितीसुद्धा या पाशवी विकृतीसारखीच होणार, हे जाणा !

शिवोपासना कशी करावी ?

शिवाला दुधाचा अभिषेक करावा; कारण दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते.

त्रिशूळाची उत्पत्ती कशी झाली ?

भगवान शंकर यांना आपण भोलेनाथ म्हणतो; कारण ते पटकन् भक्तावर प्रसन्न होतात आणि त्याची मनोकामना पूर्ण करतात.

महादेवाला त्रिपुंड्र का लावतात ?

शिवशंकराच्या पूजेत भक्तगण आवर्जून त्रिपुंड्र लावतात. शिवपिंडीवर नेहमीच त्रिपुंड्र पहायला मिळते. त्रिपुंड्रातील प्रत्येक ओळीचा एक अर्थ आहे.

शिवलिंगांची माहिती आणि त्यांचे विविध प्रकार

स्फटिक शिवलिंग घरात योग्य दिशेस आणि स्थानास ठेवून त्याच्यावर योग्य मंत्रोच्चार अन् पूजाविधी केल्यास, हे स्फटिक शिवलिंग पुष्कळ सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करेल अन् ते अधिक मात्रेत लाभदायक ठरेल.

विभूती एक रहस्य, शक्ती आणि तिचे महत्त्व !

विभूती अंगाला लावल्यामुळे माणसाचे वाईट आणि दुष्ट शक्तींपासून संरक्षण होते. भस्म आणि विभूती एक आहे, असे अनेक जणांचे म्हणणे आहे.

इतरांना साहाय्य करणारे आणि सेवेची तळमळ असलेले चि. ओंकार कानडे अन् नेहमी आनंदी असणार्‍या आणि इतरांशी जवळीक साधणार्‍या चि.सौ.कां. मृण्मयी गांधी !

‘माघ कृष्ण द्वादशी (२५.२.२०२५) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करणारे चि. ओंकार राजेंद्र कानडे आणि चि.सौ.कां. मृण्मयी संतोष गांधी यांचा शुभविवाह मिरज येथे आहे. त्यानिमित्त त्यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.