स्थलांतरित भारतीय !

आज विदेशात भौतिक सुख मिळत असले, तरी मनःशांती नाही. नैतिकतेचाही र्‍हास झालेला आहे. या दोन्ही गोष्टी हिंदु धर्मात आहेत. याच्या बळावर भारत जगाला दिशादर्शन करू शकतो. भौतिक सुविधा निर्माण करण्यास भारताला अनेक वर्षे लागू शकतील; मात्र साधनेच्या माध्यमांतून भारत विश्‍वगुरु होऊ शकतो !

सावधान ! आपल्या घरी गणरायासह हलाल उत्पादने तर येत नाहीत ना ? Ganeshotsav

प्रत्येक क्षेत्रामध्ये पसरत असलेल्या या घातक हलाल षड्यंत्रापासून हिंदूंचे पवित्र सण-उत्सवही सुटू शकले नाहीत ! अर्थसंपन्नतेमुळेच अमेरिका, इंग्लंड आदी देश पुढारलेले म्हणवले जातात ! म्हणूनच अर्थकारण महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत जगाचा विनाश करू पहाणार्‍या जिहाद्यांच्या हातात जर ही अर्थव्यवस्था गेली, तर…?

श्रावण मासात अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या दृष्‍टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !

‘१७.८.२०२३ या दिवसापासून श्रावण मासाला आरंभ झाला आहे. या काळात नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्‍ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात. या वेळी अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या दृष्‍टीने पुढील प्रयत्न करता येतील.

धर्म, परंपरा आणि संस्कार यांचा मुलांना अभिमान वाटण्यासाठी कृती करणे, हे धर्मप्रेमी हिंदूंचे दायित्व !

आई-वडिलांनी त्यांच्या मुलांवर धर्माचरणाचे संस्कार केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य !

श्रावण मासात अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या दृष्‍टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !

‘१७.८.२०२३ या दिवसापासून श्रावण मासाला आरंभ होत आहे. या काळात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्‍ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात. या वेळी अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या दृष्‍टीने करावयाचे प्रयत्न . . .

जगभर ‘सनातन धर्मा’चा जागर होत आहे ! – शहजाद पुनावाला, राष्ट्रीय प्रवक्ता, भाजप

शहजाद पुनावाला पुढे म्हणाले की, देवर्षी नारद यांच्या नावावरून काही लोक टीका करतात; परंतु त्यांना त्यांचे महत्त्व कळून येत नाही. देवर्षी नारदमुनी हे खरे आदर्शवादी पत्रकार होते.

पालकांचे कर्तव्‍य

आपले पालक अशा प्रकारे चौकशी करण्‍यास शाळा किंवा महाविद्यालयात येतात, हे पाहून मुले अनिष्‍ट मार्गाला जाण्‍यास धजावणार नाहीत !

(म्हणे) ‘मासिक पाळीच्या वेळी मंदिरात प्रवेश न करण्याला विज्ञानाशी जोडू नका !’- अभिनेत्री हेमांगी कवी

मंदिर हे सात्त्विक स्थळ आहे आणि मासिक पाळी ही रज-तम प्रधान ! तिथे जातांना मंदिरातील नियम पाळणे, हे तितकेच महत्त्वाचे असते.

गोव्यात गेल्या ५ वर्षांत ८६ किशोरवयीन मुलींना गर्भधारणा ! – मंत्री विश्वजीत राणे यांची विधानसभेत माहिती

आजवर लोकप्रतिनिधींनी जनतेला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे !

हिंदु सण आणि उत्‍सव हे हिंदूंचे विजयोत्‍सव !

आज मुलांना प्रेरणा देण्‍यासाठी देशभक्‍ती शिकवावी लागते; म्‍हणूनच हिंदूंचे सण आणि उत्‍सव हे आपले विजयोत्‍सव आहेत, हे मुलांना सांगून ते त्‍याच पवित्र भावनेने आपण साजरे करायला पाहिजेत. यासाठी प्रत्‍येक हिंदूने प्रतिदिन केवळ १ घंटा धर्मासाठी जरी दिला, तरी देश प्रगतीपथावर जाईल.