शिवोपासना कशी करावी ?

शिवोपासना कशी करावी या विषयीचे शास्त्र प्रस्तुत लेखात देण्यात येत आहे.

दक्षिण आफ्रिकेतील ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’त ‘श्रीमद्भगवद्गीता श्लोक पठण’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ स्पर्धेत कु. हेमात्रेय जामदार (वय १२ वर्षे) याने मिळवलेले सुयश !

आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’त ‘श्रीमद्भगवद्गीता श्लोक पठण आणि त्याचा अर्थबोध’ या विषयावर ‘ऑनलाईन’ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत कु. हेमात्रेय समीर जामदार (वय १२ वर्षे) याने वय १० ते २४ वर्षे या गटामध्ये भाग घेऊन उत्कृष्ट पद्धतीने विषय सादर करून स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

Eating With NO FORKS : विदेशात हाताने भोजन करण्याच्या पद्धतीत वाढ !

हिंदु संस्कृतीतील प्रत्येक आचरणामागे आध्यात्मिक कारण आहे. याचे महत्त्व पाश्‍चात्त्यांना जेव्हा समजेल, तेव्हा ते नक्कीच पालन करतील, हे यातून लक्षात येते ! विशेष म्हणजे यानंतरच पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय स्वतःच्या संस्कृतीचे पालन करू लागतील !

सनातनच्या ३६ व्या (व्यष्टी) संत पू. (कै.) श्रीमती शालिनी नेने यांनी सांगितलेले पूर्वीच्या मुलींचे सुसंस्कार, त्यांचे सात्त्विक आचरण आणि त्या करत असलेले धर्माचरण

‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. नेनेआजींचे वय ९५ वर्षे असतांना त्यांच्याशी केलेल्या वार्तालापामध्ये पू. आजींनी पूर्वीच्या मुलींवरील सुसंस्कार याविषयीचे त्यांचे अनुभव येथे दिलेले आहेत.

Goa DressCode In Temples : पणजी येथील प्रमुख २ मंदिरे आणि वेर्णा येथील एक या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू

वस्त्रसंहिता लागू करून मंदिराचे पावित्र्य जपणार्‍या पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिर, मळा येथील श्री मारुति मंदिर आणि वेर्णा येथील श्री महालसा मंदिर यांच्यासह अन्य मंदिर समित्यांचे अभिनंदन !

प्रेमाच्या उच्च आदर्शांचा गळा घोटणारा ‘व्हॅलेंटाईन डे’ !

आज देश-विदेशात अनेक ठिकाणी कथित ‘व्हॅलेंटाईन डे’, म्हणजे ‘प्रेमदिवस’ साजरा केला जातो. त्या निमित्ताने…

प्रबोधन लेखमालिका : संध्याकर्म

प्रत्येक ब्राह्मणाने प्रतिदिन संध्या केली, तर आजची हिंदु धर्माची दैन्यावस्था संपण्यास वेळ लागणार नाही.

लग्नविधींचे महत्त्व !

लग्नविधी हा धार्मिक असून त्याचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. याविषयी सध्या बहुतांश जण अनभिज्ञच असतात. विधींमध्ये चेष्टामस्करी करणे, काहीतरी आधुनिक गोष्टी करणे, असे केले जाते.

हिंदु धर्मातील सर्व घटक एकत्र बांधून ठेवण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल ?

‘नेमकेपणाने सांगायचे, तर समाजातील विविध घटक ज्यांचे विभिन्न स्वभाव, प्रकृती आणि क्षमता असतात, त्यांना सुसंवाद पद्धतीने अन् परस्परांमध्ये संघर्ष होऊ न देता एकत्र नांदवण्यासाठी हिंदु धर्माची व्यवस्था निर्माण झाली.

Puja Started At Gyanvapi : ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरात रात्रीपासूनच पूजेला प्रारंभ !

तळघराच्या ठिकाणी काशी विश्‍वनाथाचे मंदिरच आहे ! देवाची पूजा आणि आरती करण्याचा अधिकार मिळाला, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. – जितेंद्र नाथ व्यास