रत्नागिरीत अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात योग महोत्सव साजरा
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक तसेच कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम्.सी.व्ही.सी. शाखेतील ४०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक तसेच कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम्.सी.व्ही.सी. शाखेतील ४०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.
संक्रांतीस तीळगूळ आणि तिळाचे लाडू थंडीत पचून तुम्हाला थंडीपासून बचाव करण्यास, शरिरात ऊर्जा निर्माण करण्यास साहाय्यभूत ठरतात. वर्षाऋतूत पावसाळ्यात अग्नी मंद असतो; म्हणून बरेसचे उपवास त्या ऋतूत येतात.
कुटुंबातील सदस्यांची नावेही पालटण्यात आली आहेत. पत्नी रजियाचे नाव सावित्री, मुलगा रिहानचे नाव रुद्र, मुलगी मुस्कानचे नाव रुक्मिणी आणि दुसरी मुलगी रोजीचे नाव दीक्षा ठेवण्यात आले आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची श्रद्धा, संस्कृती आणि नैतिक मूल्ये यांवर आघात होत असल्याच्या तक्रारी अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
७.६.२०२६ या दिवशी रामू गणपति मिसाळ यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. १८.६.२०२६ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१७.६.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘देवतांचे भक्तांच्या संदर्भातील कार्य’ याविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
काही वेळा असुर अधर्माचरण करून पुष्कळ बळ प्राप्त करण्यासह धार्मिक कर्म करूनही पुण्यबळ प्राप्त करतात. अशा वेळी असुरांचे बळ क्षीण करण्यासाठी भगवंत विविध अवतार धारण करतो.
‘काही वेळा आसुरी शक्ती इतक्या बलवान होतात की, त्या स्वर्गलोकातील देवीदेवतांना युद्धात पराजित करून त्यांना स्वर्गलोकातून पिटाळून लावतात.
‘काही वेळा काही विपरीत घटकांमुळे संपूर्ण सृष्टीवर संकट ओढवते. अशा वेळी भगवंत विशिष्ट रूप किंवा अवतार धारण करून सृष्टीचे रक्षण करतो.
तेलंगाणा उच्च न्यायालयाने महिलेचा घटस्फोटाचा अर्ज स्वीकारतांना नोंदवले निरीक्षण