क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !

क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !

महासागराच्या तीरावर, सोन्याप्रमाणे चमकणार्‍या नीलशिखरावर स्थित असलेल्या भव्य मंदिरात आपले बलवान भाऊ बलभद्र आणि मध्यभागी बहिण सुभद्रा यांच्यासह निवास करणारे, सर्व देवतांना सेवेची संधी प्रदान करणारे जगन्नाथस्वामी माझ्या दृष्टीपथात विराजमान राहोत.

Chhattisgarh High Court : शाळांमध्ये गायत्री मंत्राचे पठण करण्याचे निर्देश देणार्‍या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

Chhattisgarh High Court : शाळांमध्ये गायत्री मंत्राचे पठण करण्याचे निर्देश देणार्‍या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

शाळांमध्ये सरस्वती वंदना, गायत्री मंत्र, गुरुमंत्र आणि इतर हिंदु प्रार्थना यांचे पठण करण्याचे निर्देश देणार्‍या राज्य सरकारच्या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका छत्तीसगड उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली.

(म्हणे) ‘कुंकू इस्लामी देशांमधून येते, तर मग हिंदू टिळा लावणे बंद करतील का ?’ – Priyank Kharge

(म्हणे) ‘कुंकू इस्लामी देशांमधून येते, तर मग हिंदू टिळा लावणे बंद करतील का ?’ – Priyank Kharge

मुळात कुंकवाचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. त्यामुळे इस्लामी देशांकडून ते खरेदी करण्याचा आणि हिंदूंनी ते वापरण्यचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास स्वतःची बुद्धी आणि वेळ वापरला, तर जनतेचे भले होईल !

कथित स्त्रीवाद्यांकडून हिंदु समाजावर करण्यात येणारे आघात !

कथित स्त्रीवाद्यांकडून हिंदु समाजावर करण्यात येणारे आघात !

‘सनातन संस्था ही खरोखरच अद्भुत आहे. त्यांच्या विरोधात अनेक खोटे कथानक रचून समाजात मानहानी करण्यात आली. एवढे होऊनही देश-विदेशात अनेक निःस्वार्थ भावाने कार्य करणारे सहस्रो ‘साधक’ निर्माण केले.

हरवलेल्या श्रद्धेचा हिंदुत्ववाद !

हरवलेल्या श्रद्धेचा हिंदुत्ववाद !

आज पैसा आहे; पण आत्मा मेला. म्हणूनच चर्च विकली जातात आणि त्याच चौकात मशिदींचे भोंगे घुमतात. मग सहस्रो वर्षांच्या माराखाली भारत कसा टिकला ? कारण इथल्या माणसाच्या हाडामांसात श्रद्धा भिनली होती.

शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी

शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी

मद्यपी व्यक्तीने भैरवाच्या व्यतिरिक्त इतर मंदिरात प्रवेश करू नये.

नव्या आध्यात्मिक युगाच्या प्रारंभासाठी पुन्हा एकदा श्री सरस्वतीदेवीचे आवाहन करणे महत्त्वाचे !

नव्या आध्यात्मिक युगाच्या प्रारंभासाठी पुन्हा एकदा श्री सरस्वतीदेवीचे आवाहन करणे महत्त्वाचे !

वैदिक ज्ञानाचे जतन आणि प्रसार, मंदिर परंपरा अन् विधींचा विकास, तत्त्वज्ञान, कला आणि शास्त्रीय संगीतातील योगदान, तसेच शिक्षण अन् बौद्धिक कार्य यांवर दिलेला विशेष भर यांद्वारे सारस्वतांनी भारतीय संस्कृतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

हिंदु विवाह कायद्यानुसार विवाह वैध ठरण्यासाठी केवळ विवाहाचे प्रमाणपत्र असणे पुरेसे नाही ! – Gujrat High Court

हिंदु विवाह कायद्यानुसार विवाह वैध ठरण्यासाठी केवळ विवाहाचे प्रमाणपत्र असणे पुरेसे नाही ! – Gujrat High Court

विवाह २ व्यक्तींमध्ये आयुष्यभरासाठी सन्मान, समान आणि संमती यांवर आधारित नाते निर्माण करतो. हिंदु धर्मात विवाहाकडे मोक्ष प्राप्तीचे एक माध्यम म्हणूनही पाहिले जाते; पण त्यासाठी विधी योग्य प्रकारे पूर्ण होणे आवश्यक आहे.

शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी

शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी

चरणामृत घेतांना उजव्या हाताखाली रूमाल धरावा, जेणेकरून एक थेंबही खाली पडणार नाही. चरणामृत पिऊन हात डोक्याला किंवा शेंडीला पुसू नयेत, तर डोळ्यांना लावावेत. शेंडीवर गायत्रीदेवीचा निवास असतो, तिला अपवित्र करू नये.               

वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदु स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते.