ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
टपाल फाटल्याचे आणि त्यातील साहित्य गहाळ झाल्याचे प्रकरण
टपाल फाटल्याचे आणि त्यातील साहित्य गहाळ झाल्याचे प्रकरण
अमृतसरमध्ये ‘पाच सिंह साहिबान’ (शीख धर्मगुरु) यांच्यात बैठक झाल्यानंतर अकाल तख्तचे जथेदार ग्यानी कुलदीप सिंह गरगज्ञ यांनी ‘फसील’वरून (अकाल तख्तच्या व्यासपिठावरून) हा आदेश सुनावला.
देशात गुन्हा करणार्यांना कारागृहात डांबले, तरी त्यातील किती जणांमधील गुन्हे करण्याची वृत्ती नष्ट होते, हा एक संशोधनाचा विषय आहे, असे म्हटले, तरी सामान्य लोकांना सत्य ठाऊक आहे.
अशा देशद्रोह्यांना याच महामार्गावर फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात पंजाबमध्ये राजकीय पक्षाच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या आक्रमण होणे, हे लज्जास्पद !
इतर पक्षांवर टीका करून सत्तेवर आलेला आम आदमी पक्षही त्याच पक्षांप्रमाणे गुंडगिरी आणि भ्रष्टाचार करू लागला आहे, यामुळेच जनता आता त्याचे राजकीय अस्तित्व संपवल्याविना रहाणार नाही !
पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांची वळवळ वाढण्यापूर्वीच त्यांना ठेचणे आवश्यक आहे, हे या घटनेवरून पुन्हा लक्षात येते !
पाकिस्तानी आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटना महिला आत्मघातकी पथकांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती करत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये आक्रमण करण्यासाठी ही महिला आत्मघातकी पथके सिद्ध करण्यात येत आहेत.
गेल्या काही वर्षांतील पंजाबमधील वाढती अराजकता पहाता, तेथे सरकार आणि पोलीस नावाच्या यंत्रणा अस्तित्वात आहेत का ?, असा प्रश्न पडतो !
आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या १० खासदारांपैकी ७ खासदार भाजपमध्ये जाणार आहेत, अशी माहिती पंजाबमधील आपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.