हिंदु संस्कृतीचे महत्त्वपूर्ण अंग असणार्या यज्ञयागांचे महत्त्व अधोरेखित करणारे संशोधन !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक यांचे समष्टी प्रयत्न अपेक्षित असे झाल्यावर आता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अस्तित्वामुळेच देवतांची तत्त्वे प्रत्यक्ष कार्यरत होण्यास आरंभ झाला आहे आणि त्याची अनुभूती साधकांना आता येत आहे.
वरील शोधनिबंधाचे सहलेखक ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे मुख्य सदस्य) आहेत. ऑक्टोबर २०१६ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने १८ राष्ट्रीय आणि ८७ आंतरराष्ट्रीय अशा एकूण १०५ वैज्ञानिक पिरषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.
एखाद्या वास्तूची निर्मिती करतांना विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे बांधकाम पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो. शिलान्यास विधी केल्याने देवतांचे आशीर्वाद मिळून बांधकाम निर्विघ्नपणे पूर्ण होण्यास साहाय्य होते.
प्रत्येकाने अध्यात्मशास्त्रानुसार ही साधना केली, तर कालांतराने ती व्यक्ती परमानंदाची किंवा आपल्यातील दैवी तत्त्वाची अनुभूती घेऊ शकते.
श्रीलंका येथे आयोजित द एट्थ वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वुमेन्स स्टडीज (The 8 th World Conference on Womens Studies (WCWS २०२२)) या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार प्राप्त संशोधन !
सर्व शोधनिबंधांचे लेखक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तर सहलेखक ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे मुख्य सदस्य) आहेत.
आध्यात्मिक संशोधनातून असे दिसून आले आहे की, एखाद्या व्यसनांची ३० टक्के कारणे शारीरिक असतात, तर ३० टक्के मानसिक आणि ४० टक्के ही आध्यात्मिक असतात. अध्यात्मशास्त्रानुसार योग्य आध्यात्मिक साधना केल्यास व्यसनावर अल्पावधीत मात करता येते.
कोणत्याही उपचारपद्धतीत आध्यात्मिक साधनांचा वापर करणे, हे मानवाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहे !
सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाची (टीप) प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली.प्रतिष्ठापनेनंतर श्रीराम शाळिग्रामावर गुलाबजल आणि दूध यांचा अभिषेक करण्यात आला.