स्त्रियांनी साडीचा पदर मोकळा सोडण्यापेक्षा तो कंबरेला खोचणे लाभदायी असणे ! – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन
स्त्रियांनी किमान घरात असतांना साडी नेसावी, तसेच घरातील विविध कामे करतांना साडीचा पदर मोकळा न सोडता, तो कंबरेला खोचावा.
स्त्रियांनी किमान घरात असतांना साडी नेसावी, तसेच घरातील विविध कामे करतांना साडीचा पदर मोकळा न सोडता, तो कंबरेला खोचावा.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येणार्या आध्यात्मिक संशोधनावर आधारित विविध विषयांवरील संशोधनात्मक लेख गत ५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रत्येक रविवारी प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
बँकॉक, थायलँड येथे १७ ते १९ मार्च या कालावधीत झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅप्पीनेस अँड वेल-बिईंग (ICHW2024)’ या परिषदेत श्री. क्लार्क बोलत असताना त्यांनी ‘सूक्ष्म सकारात्मक स्पंदने आनंदप्राप्तीचाचा शोध कसा सक्षम करतात’, हा शोधनिबंध सादर केला.
भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्ट, सण, वस्तू या देवत्वाशी जोडल्या आहेत. वटपौर्णिमा असो वा तुळशीविवाह हिंदु संस्कृतीतील प्रत्येक कृती ही निसर्गानुकूल आहे. झाडांना आपण देव मानतो. त्यामुळे त्यांना जपतोही. त्यामुळे पृथ्वीला जर प्रदूषणापासून वाचवायचे असेल, तर आपल्याला अध्यात्माकडेच वळावे लागेल.
हस्त-पाद सामुद्रिक शास्त्राद्वारे ‘व्यक्तीला आध्यात्मिक त्रास असल्याचे लक्षात येते का ?’, यासंदर्भात संशोधन करायचे आहे.
प्राचीन काळी ऋषी-मुनींना याविषयी सखोल ज्ञान होते. आता भारतातही याविषयी संशोधन होत आहे, हे चांगलेच आहे. सरकारनेही अशा संशोधनांना प्रोत्साहन देणे आवश्यक !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांचे सर्व शारीरिक त्रास दूर व्हावेत आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, म्हणून त्यांच्या खोलीमध्ये १८ ते २५.१.२०२४ या कालावधीत शाकंभरी नवरात्रीनिमित्त श्री दुर्गासप्तशतीचे पठण केले जात होते. या अनुष्ठानात श्री दुर्गादेवीच्या चित्राची पूजा केली जात होती.
नुकतेच बँकॉक, थायलंड येथे झालेल्या ‘सेव्हन्थ ग्लोबल पब्लिक हेल्थ कॉन्फरन्स’ या परिषदेत श्री. क्लार्क बोलत होते, त्यांनी ‘निरामय आरोग्यासाठी, विशेषत: रक्तदाबावर केंद्रित संगीताचे उपाय’, हा शोधनिबंध सादर केला.
या अनुष्ठानाचा उद्देश ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांचे सर्व शारीरिक त्रास दूर व्हावेत आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे’, हा होता. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य पूर्ण होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जिवंत रहाणे अत्यावश्यक आहे’, असे सप्तर्षींनी सांगितले आहे.