भारत आणि पाकिस्तान या देशांमधील संघर्षाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘७.५.२०२५ या दिवशी रात्री भारताने पाकिस्तानातील ९ आतंकवादी तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले. ८.५.२०२५ या दिवशी पाकिस्तानने भारताच्या शहरांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले.