परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वत:ला गुरु न समजण्यामागील शास्त्र
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
साधकांना सूक्ष्मातून मिळणाऱ्या ज्ञानातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘संत’ असा नसून ‘अवतार’ असा असतो, त्यामागील कारण या लेखात देत आहे.
संतांचे कार्य आणि आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य यांतील भेद
स्वर्गलोकात मिळणाऱ्या सुखाचे वर्णन करणारी ओवी
स्वर्गसुखाची गोडी । नसे थोडी थोडकी ।
अमाप ते सुख । असे समीप ।।
कु. ॲलिस विदेशातील असूनही त्यांना देवतेचे रूप अनुभवता येणे कल्पनातीत आहे. कु. ॲलिस यांच्या उदाहरणावरून एखाद्या साधकाला सूक्ष्म-दृष्टी कशी असू शकते, हे कळते !
१.१.१९८७ या दिवशी ध्यानात जाऊन पुन्हा विचारले असता, ‘घंटाकर्ण आणि अंबाजी, या दोन्ही शक्ती एकच आहेत’, असे उत्तर आले. तेव्हा ध्यानात घंटाकर्ण आणि देवी, अशी दोन रूपे दिसली.
देवाने रात्री अंधार केला आहे. मानवाने विजेच्या दिव्यामुळे तो न्यून केला आहे. विजेच्या दिव्यामुळे होणारे लाभ आणि हानी यांची माहिती येथे दिली आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांची सूक्ष्मातील जाणण्याच्या संदर्भातील शिकवण, साधकांना त्यांनी कसे घडवले ? यासंदर्भातील त्यांचे कार्य या लेखमालेच्या माध्यमातून आपण समजून घेऊया.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य हे ‘अवतारी कार्य’ आहे. त्याचे अनेकविध पैलू असून त्याची व्याप्ती शब्दांच्या माध्यमातून स्पष्ट करून देणे अशक्यच आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘अवतारी कार्या’ची ओळख समाजाला व्हावी, यासाठी आजपासून प्रतिदिन ही लेखमाला चालू करत आहोत.
‘शृंगेरी पिठामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या उजव्या हातात घालण्यासाठी तांब्याच्या धातूचे कडे दिले जाते. जेव्हा या पिठातील विद्यार्थी ‘घनपाठी’ ही पदवी प्राप्त करतो, तेव्हा त्याच्या उजव्या हातात घालण्यासाठी त्याला सोन्याच्या धातूचे कडे दिले जाते. यामागील अध्यात्मशास्त्र पुढील प्रमाणे आहे.