अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीची निर्मिती केलेले मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

भगवंताशी अंशात्मकरित्या एकरूप झाल्यामुळे श्री रामलल्लाचे शिल्प घडवत असतांना मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांनी काही क्षण सायुज्य मुक्तीची अनुभूती घेतली.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

शिवधनुष्य भंग करून सीतेशी स्वयंवर केल्यावर श्रीरामामधील शक्ती जागृत झाली आणि त्याच्याकडून श्रीविष्णूच्या तत्त्व लहरींसहित रामतत्त्वयुक्त अन् सीतामय झालेल्या दैवी शक्तीचे प्रक्षेपण वाढले.

समष्टी सोहळे आध्यात्मिक आणि भावाच्या स्तरावर करण्याचे महत्त्व !

अयोध्येत होणार्‍या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त त्या देवळात श्रीरामाचा सामूहिक आणि भावपूर्ण नामजप केला गेल्यामुळे देवळातील सूक्ष्म अंधार न्यून होऊन चैतन्य वाढणे.

शिवभक्त महानंदा शिवासाठी नृत्य करत असतांना तिला स्फुरलेली कविता !

तुझेच कीर्तन आणि तुझेच अर्चन ।
तुझेच पूजन नि तुझ्यासाठीच नर्तन ।

अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मंदिराची स्थापना झाल्याने विश्वात रामराज्याची स्थापना होऊन सुवर्णयुगाचा प्रारंभ लवकरच होणार असणे

अयोध्येत श्रीराममंदिराच्या स्थापनेच्या अंतर्गत झालेल्या किंवा होणार्‍या विविध धार्मिक विधींच्या वेळी सूक्ष्मातून घडलेली प्रक्रिया आणि आध्यात्मिक स्तरावर भाविकांना झालेला लाभ !

अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या पुनर्स्थापनेचे समष्टी आणि हिंदु राष्ट्र यांच्या दृष्टीने आध्यात्मिक महत्त्व !

अनेक हिंदुद्वेषींकडून ‘केवळ मंदिर बांधल्याने काय होणार ?’, असे विधान करून हिंदूंचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दृष्टीने श्रीरामाप्रती भाव असणारे भाविक (साधक) आणि भक्त यांना अयोध्या येथील श्रीराममंदिर पुनर्स्थापनेचे आध्यात्मिक महत्त्व कळावे, या दृष्टीने हा लेख आहे !

महाराष्‍ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्‍या दक्षिणायन किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व !

कोल्‍हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी हे महाराष्‍ट्रातील प्रमुख साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक महत्त्वपूर्ण शक्‍तीपीठ आहे. या लेखाच्‍या पूर्वार्धात ९ नोव्‍हेंबर या दिवशी आपण किरणोत्‍सव चालू असतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया जाणून घेतली. आज त्‍यापुढील भाग पाहूया.

महाराष्‍ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्‍या दक्षिणायन किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व !

श्री महालक्ष्मीदेवीच्‍या मंदिरात होणारा ‘किरणोत्‍सव’ म्‍हणजे ‘ज्‍योतीने तेजाची आरती’ करण्‍याप्रमाणे ‘ज्‍योतसे ज्‍योत जगाओ’, म्‍हणजे तेजाने तेजाची वृद्धी करण्‍याची प्रक्रिया होत असते.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकाला सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्‍यासाठी देत असलेल्‍या विविध विषयांवरील प्रश्‍नांची जाणवलेली वैशिष्‍ट्ये !

साधक मला विचारतात, ‘‘सध्‍या परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी तुला सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्‍यासाठी कोणते प्रश्‍न दिले आहेत ?’’ तेव्‍हा मी त्‍यांना काही प्रश्‍न सांगतो. ते ऐकून साधकांनाही आनंद मिळतो.

पौर्णमास इष्‍टीच्‍या वेळी अग्‍निनारायणाने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना श्रीपरशुरामाचा तेजांशाने युक्‍त असणारा कुंभ देणे

गोव्‍यात पौर्णमास इष्‍टी झाली. या शुभप्रसंगी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ उपस्‍थित होत्‍या. तेव्‍हा त्‍यांनी यज्ञाच्‍या पवित्र अग्‍नीचे दर्शन घेतले. तेव्‍हा यज्ञज्‍वालेतून साक्षात् अग्‍निनारायण प्रगट झाला.