भारतीय वाद्यांचा नाद ऐकल्यावर त्यासंदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

भारतीय वाद्यांचा नाद ऐकल्यावर त्यासंदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

भारतीय वाद्यांच्या नादाचे चलत्‌चित्र पहाण्याआधी माझे डोके जड झाले होते आणि मला काहीही सुचत नव्हते. जेव्हा मी भारतीय वाद्यांचा नाद ऐकला, तेव्हा मला होणारे विविध त्रास दूर होऊन माझ्या शरिराला हलकेपणा … जाणवू लागला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अध्यात्माचा सखोल अभ्यास सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून मिळणारे ज्ञान पडताळण्यापूर्वी का झाला होता ?, यामागील कार्यकारणभाव

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अध्यात्माचा सखोल अभ्यास सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून मिळणारे ज्ञान पडताळण्यापूर्वी का झाला होता ?, यामागील कार्यकारणभाव

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेल्या अपूर्ण ज्ञानासंबंधी उपप्रश्न विचारतात. त्याचे उत्तर सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे मिळवतात. त्यामुळे तो विषय परिपूर्ण होतो.

‘सूर्यनमस्कार’ : व्यक्तीच्या जीवनाच्या सर्वच अंगांसाठी लाभदायक !

‘सूर्यनमस्कार’ : व्यक्तीच्या जीवनाच्या सर्वच अंगांसाठी लाभदायक !

सूर्यनमस्कार घातल्याने व्यक्तीची कुंडलिनीचक्रे कार्यरत आणि संतुलित बनतात’, असे योगशास्त्र (हठयोग आणि पातंजलयोग), तसेच आयुर्वेद यांत सांगितले आहे.

अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

१९.६.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘अवतारांनी पतित झालेल्या जिवांना मनुष्यत्व प्राप्त करून देणे आणि भगवंताची अन्य अवतारी कार्ये’ यांविषयी पाहिले. आज अंतिम भाग पाहू.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !

श्रीराम धर्मसंस्थापनेशी निगडित प्रगट शक्ती, तर हनुमंत कार्यसापेक्ष प्रगट शक्ती आहे. त्यामुळे दोन्ही शक्तींच्या समन्वयाने अडथळ्यांविरहित कार्य पूर्ण झाले.

अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

१८.६.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘अवतारांचे भक्त आणि मनुष्य यांच्या संदर्भातील कार्य’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.

अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

१७.६.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘देवतांचे भक्तांच्या संदर्भातील कार्य’ याविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.    

अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

काही वेळा असुर अधर्माचरण करून पुष्कळ बळ प्राप्त करण्यासह धार्मिक कर्म करूनही पुण्यबळ प्राप्त करतात. अशा वेळी असुरांचे बळ क्षीण करण्यासाठी भगवंत विविध अवतार धारण करतो.

अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘काही वेळा आसुरी शक्ती इतक्या बलवान होतात की, त्या स्वर्गलोकातील देवीदेवतांना युद्धात पराजित करून त्यांना स्वर्गलोकातून पिटाळून लावतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वर्ष १९८९ ते वर्ष २०१० या कालावधीत ध्यानाद्वारे विशिष्ट अडचणीवर प्रश्‍न विचारून उत्तरे मिळवली. ही पद्धत ‘पृथ्वी आणि आप’ या तत्त्वांशी संबंधित आहे…