विस्मरणाविषयीचे विविध घटक, मानसिक आणि आध्यात्मिक विस्मरण यांतील भेद 

विस्मरणाविषयीचे विविध घटक, मानसिक आणि आध्यात्मिक विस्मरण यांतील भेद 

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहाद्वारे प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे ‘साधकांना साधनेसाठी शक्ती मिळणे आणि त्यांच्या साधनेतील अडथळे न्यून होणे अन् वातावरणातील रज-तम न्यून होणे’, हे कार्य घडते. हे कार्य करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची निर्गुण स्थिती असते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘आई-वडिलांनी मातृ-पितृसुख अनुभवणे’, याविषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘आई-वडिलांनी मातृ-पितृसुख अनुभवणे’, याविषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

बहुतेक आई-वडील जीवनाचे ध्येय ईश्वरप्राप्ती असल्याचे विसरून मातृ-पितृसुखात अडकतात. त्यामुळे ते प्रथम सुखात आणि त्यानंतर दुःखात अनेक जन्म अडकतात; म्हणून आई-वडिलांनी त्यात न अडकता ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणे’ सर्वाधिक महत्त्वाचे आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संत आणि अवतार यांच्या कार्यांविषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संत आणि अवतार यांच्या कार्यांविषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

संत आणि अवतार या दोन्हींचे कार्य ईश्वरी असते; परंतु त्या कार्याचे स्वरूप आणि व्याप्ती ही भिन्न असते. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी लिखाणात ‘संत आणि गुरु व्यष्टीचे प्रारब्ध पालटू शकतात, तर अवतार समष्टीचे प्रारब्ध पालटू शकतात’, असे म्हटले आहे.’  

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘मनःशक्ती’ आणि ‘आत्मशक्ती’ या विषयांवरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘मनःशक्ती’ आणि ‘आत्मशक्ती’ या विषयांवरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

आत्मशक्ती असलेल्याला चांगली किंवा वाईट बातमी समजली, तरी त्याच्या उत्साहात फरक पडत नाही. त्याचा उत्साह नेहमीसारखाच असतो आणि तो सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा पुष्कळ जास्त असतो.’

‘संतांना ‘जगण्याचा कंटाळा आला आहे’, असे जे वाटते, ती त्यांची स्वेच्छा आहे कि ईश्वरेच्छा आहे ?’, हे ओळखण्यासाठीची लक्षणे

‘संतांना ‘जगण्याचा कंटाळा आला आहे’, असे जे वाटते, ती त्यांची स्वेच्छा आहे कि ईश्वरेच्छा आहे ?’, हे ओळखण्यासाठीची लक्षणे

उच्च आध्यात्मिक पातळीच्या संतांना ‘कार्यपूर्ती आणि देहत्याग करणे’ यांचे संकेत ईश्वराकडून प्राप्त होत असतात. त्यामुळे त्यांना जीवनाचा कंटाळा येतो.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘डॉक्टर’ असूनही अध्यात्माकडे वळले, यामागील अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘डॉक्टर’ असूनही अध्यात्माकडे वळले, यामागील अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी रुग्णांच्या समस्यांवरील मूळ उपाय शोधतांना ‘व्यक्तीचे जीवन स्थूल जगापुरते मर्यादित नसून त्यामागे अदृश्य असे सूक्ष्म जग आहे’, हे ओळखले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या संदर्भात सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांचे दैवी कार्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या संदर्भात सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांचे दैवी कार्य !

‘कलीच्या प्रभावाने काही साधक-जिवांना संतांच्या अस्तित्वाचे महत्त्व लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांना संतांच्या चैतन्याचा अपेक्षित असा लाभ करून घेणे कठीण होते. साधक संत आणि सद्गुरु यांना ‘देह’ म्हणून पहातात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘प्रार्थना करणे’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे सूक्ष्म ज्ञानातून उमगलेले उत्तररूपी आध्यात्मिक विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘प्रार्थना करणे’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे सूक्ष्म ज्ञानातून उमगलेले उत्तररूपी आध्यात्मिक विश्लेषण !

५ जुलै या दिवशीच्या अंकात आपण ‘प्रार्थना’ या शब्दाचा अर्थ, भक्तांनी भगवंताला प्रार्थना केल्यामुळे सूक्ष्म स्तरावर घडणारी प्रक्रिया, तसेच प्रार्थनेचे महत्त्व आदी सूत्रे जाणून घेतली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मनात स्वतःच्या कार्याविषयी येत असलेल्या विचारांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मनात स्वतःच्या कार्याविषयी येत असलेल्या विचारांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

संत ज्ञानेश्वरांनी साधनेने ईश्वरप्राप्ती साध्य केली. त्यांनी प्रामुख्याने ग्रंथ लिखाणाद्वारे ज्ञानकार्य केले. या कार्याची पूर्ती झाल्यावर त्यांनी समाधी घेतली.

जगद्गुरु तुकाराम महाराज हे ईश्वराचे समष्टी स्तरावरील श्रेष्ठ निष्काम भक्त !

जगद्गुरु तुकाराम महाराज हे ईश्वराचे समष्टी स्तरावरील श्रेष्ठ निष्काम भक्त !

जगद्गुरु तुकाराम महाराज हे ईश्वराचे परम निष्काम भक्त होते. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले; परंतु त्यांनी कधीच विठ्ठलाला वैयक्तिक उद्देशांसाठी प्रार्थना केली नाही…