अथर्वशीर्षाच्या पठणामुळे उपासकाला आध्यात्मिक स्तरावर झालेला लाभ आणि त्याचा श्री गणेशमूर्तीवर झालेला सकारात्मक परिणाम !

‘श्री गणेशचतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

असे संशोधन करतांना ते स्‍वतःच्‍या मनाने करण्‍यापेक्षा त्‍यातील जाणकारांना विचारून, तसेच त्‍यांचे मार्गदर्शन घेऊन करणे श्रेयस्‍कर !

व्‍यक्‍तीने स्‍वतःच्‍या ऊर्जेशी जुळणारी श्री गणेशमूर्ती आणण्‍यापेक्षा ज्‍या मूर्तीमध्‍ये सकारात्‍मक ऊर्जा अधिक आहे, ती निवडणे श्रेयस्‍कर !

पृथ्वीमुळे चंद्रावर पाणी निर्माण होत आहे !

पौर्णिमा आणि अमावास्या यांच्या काळात चंद्रामुळे पृथ्वीवरील वातावरणात सूक्ष्मस्तरावर काही पालट होत असतात. त्याचा परिणाम मनुष्याच्या मनावरही होतो, हे ऋषी-मुनी यांनी सांगितलेले आहे. आता यावरही विज्ञानवाद्यांनी सखोल संशोधन करावे !

चंद्र आणि सूर्य मोहिमेनंतर भारत आता समुद्रात पाठवणार ‘समुद्रयान’ !

सामान्यत: पाणबुडी केवळ ३०० ते ४०० मीटर पर्यंत जाते. समुद्रयान समुद्रातील खोलीत गॅस, कोबाल्ट क्रस्टसारख्या संसाधनांचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात येत आहे.

हरितालिका व्रत भावपूर्ण केल्याने पूजक आणि पुरोहित यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

‘हरितालिका व्रत केल्याचा पूजकाला (सौ. शकुुंतला जोशी यांना), तसेच त्या व्रताचा पूजाविधी सांगणार्‍या पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर काय लाभ होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्या दिवशी सौ. जोशी यांच्या निवासस्थानी पूजनस्थळी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या…

‘नासा’ पुढील वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणार !

या यानातूनही एक रोव्हर बाहेर येऊन चंद्राचा अभ्यास करणार आहे. नासा याद्वारे चंद्रावर बर्फ शोधणार आहे.

भारतात भूजलाच्या वाढत्या उपशामुळे भारताला गंभीर धोका ! –  अमेरिकी शास्त्रज्ञांचे संशोधन

शीतपेय, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या यांच्यामुळेच अधिक उपसा होत असल्याने यावर प्रथम बंदी घालण्याची आवश्यकता आहे, असे कुणाला वाटले, तर ते चुकीचे ठरू नये !

‘प्रज्ञान’ रोव्हरकडून गेल्या १० दिवसांत १०० मीटरचे मार्गक्रमण !

सध्या ‘प्रज्ञान’ विक्रम लँडरपासून (‘शिवशक्ती पॉईंट’पासून) १०० मीटर अंतरावर आहे. याचे छायाचित्रही ‘इस्रो’ने प्रसारित केले आहे. चंद्रावर या दोघांच्या अस्तित्वाचे अद्याप ४ दिवस शेष आहेत.

चीनची हेरगिरी करणारी दुसरी नौका श्रीलंकेत येणार !

श्रीलंकेला दिवाळखोरीत सर्व प्रकारचे साहाय्य करणार्‍या भारताचा विरोध डावलून श्रीलंका चीनला अशा प्रकारे साहाय्य करतच रहाणार असेल, तर भारताने त्याला साहाय्य करण्याविषयी विचार करण्याची आवश्यकता आहे !

‘पेपर कप’ हे प्लास्टिकच्या कपासारखेच विषारी ! – नवे संशोधन

फुलपाखरू आणि डास यांच्या समुहावर प्लास्टिक अन् पेपर कपमधून निघणार्‍या रसायनांचा परिणाम प्लास्टिकसारखाच पेपरचाही नकारात्मक परिणाम जीवाणूंवर होतो.