‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
काळरात्रीला मागे सारून, क्षितिजावर धर्मसूर्य उगवत आहे ‘देवा, न मागताच तू मला सर्वकाही दिले आहेस, आतापर्यंत माझ्यासाठी पुष्कळच केले आहेस’.
काळरात्रीला मागे सारून, क्षितिजावर धर्मसूर्य उगवत आहे ‘देवा, न मागताच तू मला सर्वकाही दिले आहेस, आतापर्यंत माझ्यासाठी पुष्कळच केले आहेस’.
दत्तजयंतीच्या दिवशी मी गुरुचरित्राचे पारायण करण्यास आरंभ केला आणि सर्व पथ्ये पाळून ते पारायण पूर्ण केले. त्यानंतर माझी सर्व संकटे दूर झाली.
‘१५.४.२०२६ या दिवशी माझे मोठ्या आतड्याचे शस्त्रकर्म झाले. भगवान श्रीकृष्ण, धन्वन्तरि देवता आणि गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्या कृपेने माझे मोठे शस्त्रकर्म पार पडले…
पूर्वी मला छोटे छोटे निर्णय घेतांना पुष्कळ भीती वाटत असे, उदा. मुंबईत प्रवास करतांना स्थानिक रेल्वेमध्ये चढणे, न्यायालयात कायदेशीर युक्तीवाद (सबमिशन) करणे, एखादा अर्ज लिहितांना ‘तो बरोबर आहे ना ? त्यात काही चूक राहिली का ?’, असा विचार केल्याने मला ताण येत असे.
माझी आई कै. (श्रीमती) सरलाबाय जसवंतलाल रघुवंशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८७ वर्षे) ही मोझांबिक या देशात रहात होती. तिला फुप्फुसाचा कर्करोग झाला होता. २०.६.२०२६ या दिवशी तिचे निधन झाले.
सनातन संस्थेच्या वतीने १७.५.२०२६ या दिवशी मुंबई येथे ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ’ पार पडला. त्या दिवशी हा महायज्ञ मला ‘ऑनलाईन’ पहाण्यास मिळाला. मी यज्ञाचे प्रक्षेपण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात बसून पाहिले.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने १७.५.२०२६ या दिवशी प्रभादेवी (मुंबई) येथे ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ’ आयोजित करण्यात आला होता.
८.५.२०२६ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८४ वा जन्मोत्सव सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात साजरा करण्यात आला. त्या कालावधीत विविध प्रसंगांतून साधिकेला शिवतत्त्वाची आलेली अनुभूती देत आहोत.
‘आम्ही आईला नेहमीच्या शारीरिक तपासणीसाठी पुणे येथील आधुनिक वैद्यांकडे घेऊन गेलो होतो. मी रुग्णालयात जाण्यापूर्वी अल्पाहार केला होता. बाहेर गेल्यावर मला शक्यतो भूक लागत नाही; मात्र …
बहुतेक आई-वडील जीवनाचे ध्येय ईश्वरप्राप्ती असल्याचे विसरून मातृ-पितृसुखात अडकतात. त्यामुळे ते प्रथम सुखात आणि त्यानंतर दुःखात अनेक जन्म अडकतात; म्हणून आई-वडिलांनी त्यात न अडकता ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणे’ सर्वाधिक महत्त्वाचे आहे.