मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९ जणांचा मृत्यू !

मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९ जणांचा मृत्यू !

कुकी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

मुसलमान मुलीच्या हिंदु प्रियकराची तिच्या भावाकडून निर्घृण हत्या !

मुसलमान मुलीच्या हिंदु प्रियकराची तिच्या भावाकडून निर्घृण हत्या !

‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त करण्यासमवेत मुसलमान मुलींवर प्रेम असणार्‍या हिंदु मुलांचेही जीवन संपवले जात आहे. एरवी ‘प्रेमाला धर्माच्या बंधनात अडकवू नका’, असा उपदेश देणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ?

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केल्याने अमजदकडून एका हिंदूची हत्या !

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केल्याने अमजदकडून एका हिंदूची हत्या !

धर्मांध मुसलमानांच्या मनात भारताविषयी विष कालवले जात असल्यानेच ते अशी कृत्ये करतात, हे जाणा ! अशांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी !

धर्मांधांच्या विरोधातील संघर्ष आणि धर्मबळाची आवश्यकता !

धर्मांधांच्या विरोधातील संघर्ष आणि धर्मबळाची आवश्यकता !

धर्मपथ हाच सत्य आणि विजय यांचा मार्ग !

अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील सफार गल्लीत रात्री मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून झालेले भांडण वाढत जाऊन धर्मांधांनी हिंदूंवर प्रचंड मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्याने दंगल उसळली.

अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे मुलांच्या खेळातील भांडणातून धर्मांधांनी घडवली दंगल !

अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे मुलांच्या खेळातील भांडणातून धर्मांधांनी घडवली दंगल !

धर्मांध दंगल करण्यासाठी निमित्तच कसे शोधत आहेत, हेच यातून लक्षात येते. ‘सरकार दंगली घडवण्यासाठी फूस लावत आहे’, असे आरोप करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

भारताच्‍या सीमावर्ती राज्‍यांची भयावह स्‍थिती !

भारताच्‍या सीमावर्ती राज्‍यांची भयावह स्‍थिती !

वर्ष १९४७ मध्‍ये भारताचे दोन भाग करून पाकिस्‍तानच्‍या जिना यांनी द्विराष्‍ट्र तत्त्व स्‍वीकारले होते. मग मात्र भारतालाच मागील ७५ वर्षांपासून ‘धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र’, असे का घोषित करावे ? वर्ष १९७२ मध्‍ये बांगलादेशाची निर्मिती झाली. इस्‍लामिक कट्टरतावाद्यांनी  बांगलादेशामध्‍ये भयंकर परिस्‍थिती निर्माण केली आहे. पूर्वी तेथे १५ टक्‍के हिंदू होते. आता त्‍यांची लोकसंख्‍या केवळ ८ टक्‍क्‍यांच्‍या आसपास आहे.

उमरेठ (गुजरात) येथे धर्मांध मुसलमानांकडून शिवमंदिरावर तलवारी आणि काठ्या यांद्वारे आक्रमण

उमरेठ (गुजरात) येथे धर्मांध मुसलमानांकडून शिवमंदिरावर तलवारी आणि काठ्या यांद्वारे आक्रमण

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमानांचे असे धाडस होऊ नये आणि झाले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून ते पुन्हा धाडस करू शकणार नाहीत, असेच हिंदूंना वाटते !

बुलंदशहरमधील ४ मंदिरांतील देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

बुलंदशहरमधील ४ मंदिरांतील देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

छत्रपती संभाजीनगर येथे मशिदीसमोर डीजे वाजवल्‍याने धर्मांधांची मिरवणुकीवर दगडफेक !

छत्रपती संभाजीनगर येथे मशिदीसमोर डीजे वाजवल्‍याने धर्मांधांची मिरवणुकीवर दगडफेक !

शेलगाव येथे नवरदेवाच्‍या मिरवणुकीत मशिदीसमोर डीजे वाजवण्‍याच्‍या कारणावरून झालेल्‍या वाद झाला. त्‍यानंतर धर्मांधांनी थेट चाकूने आक्रमण केले आणि मिरवणुकीवर दगडफेकही केली.