छत्रपती संभाजीनगर येथे धर्माधांनी केलेल्या दगडफेकीत हिंदूंच्या ४ वाहनांची हानी !
हिंदूंचे रक्षणकर्ते वाली कुणी नसून आता हिंदूंनाच त्यांचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हावे लागणार आहे, असेच त्यांना वाटते !
हिंदूंचे रक्षणकर्ते वाली कुणी नसून आता हिंदूंनाच त्यांचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हावे लागणार आहे, असेच त्यांना वाटते !
आरोपी जैद फरार !
पोलिसांनी ‘हिंदु विरुद्ध मुसलमान’चा रंग नाकारला !
राज्यात गोहत्याबंदी कायदा असूनही गोतस्करी आणि गोहत्या चालूच असून त्यासाठी प्राण संकटात टाकून कार्य करणार्या गोरक्षकांनाच वेठीस धरले जाते.
जर सरकार जिहाद्यांच्या विरोधात कठोर होणार नसेल, तर भविष्यात सर्वच ठिकाणी नागरिकांनी अशी चेतावणी देणे चालू केले, तर आश्चर्य वाटणार नाही ! काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट, हेच सत्य आहे !
मुसलमान बहुसंख्य झाले आणि त्यात धर्मांध मुसलमानांचा सहभाग असला की, हिंदूंची काय स्थिती होते पहा ! यासाठीच भारतात हिंदु राष्ट्र हवे ! कारण हिंदु बहुसंख्येने निवडून आले, तरी ते धर्मनिरपेक्ष राहतात आणि मुसलमान पंचसदस्याला सामावूनही घेतात.
पत्रकारांना मारहाण करणार्या उद्दाम धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
एका वृत्तवाहिनीचे पत्रकार रविश कुमार यांनी एकदा म्हटले होते की, ‘मुसलमानांची संख्या वाढली, तर कोणता डोंगर कोसळणार आहे ?’ मुसलमानांची संख्या वाढल्याने डोंगर कोसळला नाही; पण देश तुटला. आणि लक्षावधी हिंदूंच्या हत्या झाल्या. असे परखड उद्गार त्यांनी काढले
असे व्हायला सहारनपूर भारतात आहे कि पाकिस्तानात ?
गोव्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणार्यांची पाळेमुळे खणून काढा !
वर्ष १८०० पूर्वी आपली शिक्षणपद्धती अत्यंत समृद्ध होती. त्या काळी ७० टक्के लोक सुशिक्षित म्हणजे नीतीवान आणि संस्कारित होते. देशातील प्रत्येक गावामध्ये १ गुरुकुल होते, अशी नोंद ब्रिटिशांनीच करून ठेवली आहे.