काश्मीरच्या सूत्रावर पाकिस्तानने भारताशी चर्चा करावी ! – सौदी अरेबिया
‘जोपर्यंत पाकिस्तान भारतात आतंकवादी कारवाया करण्याचे थांबवत नाही, तोपर्यंत भारत पाकसमवेत कोणतीही चर्चा करणार नाही’, असे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले असल्याने अशी चर्चा कधीही होऊ शकणार नाही, ही वस्तूस्थिती आहे.