Jaishankar On Kashmir Issue : काश्मीरच्या प्रकरणी भारत संयुक्त राष्ट्रांत गेल्यावर पाश्चात्त्य देशांनी आक्रमणाला वादाचे स्वरूप दिले !
दोहा (कतार) आणि ओस्लो (नॉर्वे) येथील परिषदांमध्ये ज्या तालिबानी नेत्यांचे स्वागत झाले होते, त्यांनाच आता अफगाणिस्तानातील बिघडत्या परिस्थितीसाठी दोषी ठरवले जात आहे.