Jaishankar On Kashmir Issue : काश्मीरच्या प्रकरणी भारत संयुक्त राष्ट्रांत गेल्यावर पाश्‍चात्त्य देशांनी आक्रमणाला वादाचे स्वरूप दिले !

दोहा (कतार) आणि ओस्लो (नॉर्वे) येथील परिषदांमध्ये ज्या तालिबानी नेत्यांचे स्वागत झाले होते, त्यांनाच आता अफगाणिस्तानातील बिघडत्या परिस्थितीसाठी दोषी ठरवले जात आहे.

S Jaishankar On POK : पाकव्याप्त काश्मीर भारतात आल्यावर काश्मीरची समस्या कायमची सुटेल !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे लंडन येथे विधान

Erdogan Urges India : (म्हणे) ‘आम्ही पूर्वीप्रमाणेच काश्मिरी बांधवांसमवेत एकजुटीने उभे आहोत !’ – तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, हे लक्षात घेऊन एर्दोगान यांनी यात नाक खुपसू नये ! पाकिस्तान बुडणारा देश आहे, त्याला साहाय्य करणारेही बुडून जातील, हे त्याने कायम लक्षात ठेवावे !

Jamaat-e-Islami Pakistan : भारत पाकच्या नागरिकांना ठार करत असतांना सरकार गप्प !

याचे कारण आता काळ पालटला आहे. आता भारत गांधीगिरी करत नसून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार वागत आहे. भविष्यात जगाच्या नकाशावरून पाकचे अस्तित्वच नष्ट करणे, हे भारताचे अंतिम लक्ष्य असणार आहे !

Belarus President Refused Talk On Kashmir : पाकला भेट देणार्‍या बेलारूसच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांनी काश्‍मीरवर विधान करण्‍यास पाकला दिला नकार !

पाकला मिळालेली ही चपराकच होय ! असा कितीही अपमान झाला, तरी पाकचे शेपूट वाकडे ते वाकडेच रहाणार आहे !

PM on Article 370 : जम्मू-काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना लागू न करणारी काँग्रेस खरी राज्यघटनाद्रोही ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेसचे नेते केवळ दाखवण्यासाठी रिकाम्या पानांची राज्यघटना घेऊन फिरतात. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० कलम हटवणे, हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांत मोठी श्रद्धांजली आहे.

‘Sunday Market’ Attacked : श्रीनगरच्या ‘संडे मार्केट’मध्ये आतंकवाद्यांकडून ग्रेनेडद्वारे आक्रमण !

राज्यात आतंकवाद्यांची आक्रमणे वाढतच आहेत. यातून आता पुढील टप्प्याची कारवाई अपेक्षित असून भारतीय सैन्याने आतंकवाद्यांचे पाकव्याप्त काश्मिरातील सर्व अड्डे नष्ट करण्याची मोहीम हाती घ्यावी !

‘हिजबुल्ला’ आतंकवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरूल्लाच्‍या हत्‍येचे जागतिक परिणाम !

जागतिक स्‍तरावरील पाकचे घटते महत्त्व आणि भारताचा दबदबा लक्षात घेऊन काश्‍मीरचा प्रश्‍न कायमस्‍वरूपी सोडवावा, ही अपेक्षा !

UKPNP  On Pakistani Kashmiris : पाकिस्तानमध्ये काश्मिरींना वेचून ठार मारले जाते ! 

वर्ष २०२३ पासून आतापर्यंत पाकिस्तानच्या विविध भागांत १२ हून अधिक  काश्मिरींनी त्यांचा जीव गमावला आहे.

संपादकीय : हिजबुल्लाचे काश्‍मीर ‘कनेक्‍शन’ !

बाटला हाऊस चकमक, महंमद अफझल, बुरहान वानी, इशरत जहां, कसाब आणि गाझा अन् हिजबुल्ला प्रेमी या सर्वांवर प्रेमाची फुंकर घालणारे भारतातील अन्‍यही मेहबूबा मुफ्‍ती यांच्‍यासारखेच राष्‍ट्रविरोधी आहेत.