Forget Kashmir : पाकिस्तानने काश्मीरचे सूत्र विसरावे ! – पाकिस्तानी संरक्षणतज्ञ
पाकिस्तानी संरक्षणतज्ञ कमर चीमा यांनी पाकिस्तानचे सरकार आणि सैन्यदल यांच्यावर सडकून टीका केली.
पाकिस्तानी संरक्षणतज्ञ कमर चीमा यांनी पाकिस्तानचे सरकार आणि सैन्यदल यांच्यावर सडकून टीका केली.
काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी असलेला जमील-उर-रहमान याला ऑक्टोबर २०२२ मध्ये भारताने आतंकवादी घोषित केले होते.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५५ व्या सत्राच्या उच्चस्तरीय विभागात भारताने पाकिस्तानला काश्मीर प्रश्न उपस्थित केल्यावरून सुनावले.
पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये गेल्या ७६ वर्षांपासून बलुची लोकांवर सैन्याद्वारे जे अत्याचार करत आहेत, हे जग पहात आहे. त्याकडे त्याने पहावे !
जिहादी आतंकवादाचा जनक असलेल्या पाकला काश्मिरातील आतंकवाद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी चालू असलेले भारताचे प्रयत्न अत्याचारच वाटणार !
काश्मीर संस्थानाचा विषय नेहरूंनी मुद्दामहून त्यांच्या हाती घेतला आणि त्या नंतर त्याचा कसा सत्यानाश केला, हे सगळ्या देशाने आणि जगाने गेली ७५ वर्षे अनुभवले !
१. भारतीय सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये वैयक्तिक स्तरावर ७ सहस्र ५०० कोटी हून अधिक रुपयांचा व्यय ‘जम्मू-काश्मीरच्या आर्थिक प्रगतीमध्ये भारतीय सैन्याचे प्रचंड मोठे योगदान आहे. भारतीय सैन्याचा ‘नॉर्दर्न कमांड’ हा जम्मू काश्मीरमध्ये आहे. अनुमाने ४ लाखांहून अधिक सैन्य, म्हणजेच अनुमाने ३० टक्के भारतीय सैन्य हे जम्मू-काश्मीर आणि लडाख येथे तैनात आहे. भारताची सर्व युद्धे याच भागात झाली आहेत, … Read more
अमेरिका भारताचा कधीही मित्र असू शकत नाही. अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या देशाला जवळ करते आणि स्वतःचा हेतू साध्य झाल्यावर त्याला झिडकारते.
तुर्कीयेचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पुन्हा एकदा काश्मीरचे सूत्र उपस्थित केले. ते म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा आणि सहकार्य यांद्वारे काश्मीरमध्ये स्थायी आणि न्यायपूर्ण शांतता निर्माण होऊ शकते.
काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जगालाही ठाऊक असल्याने पाकच्या या सूत्रावर २-३ देश वगळता कुणीही भीक घालत नाही !