Clashes In POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर गोळीबार : किमान ३० जण ठार

Clashes In POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर गोळीबार : किमान ३० जण ठार

काश्मीरमधील मुसलमान जनतेवर भारतीय सैन्य आणि सरकार अन्याय करते, अशी ओरड करणार्‍या भारतातील उपटसुंभांना आता पाकव्याप्त काश्मीरमधील या हिंसाचाराविषयी जाब विचारा !

नरसंहाराचा इतिहास असलेल्या देशाने भारताला उपदेश करू नये ! – हरीश पार्वतानेनी, भारताचे संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी

नरसंहाराचा इतिहास असलेल्या देशाने भारताला उपदेश करू नये ! – हरीश पार्वतानेनी, भारताचे संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी

भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला आरसा दाखवण्यासह संपूर्ण काश्मीरला स्वत:च्या नियंत्रणात घेण्यासाठी व्यूहरचना आखून तशी कृती केली पाहिजे. यानेच हे खडेबोल शाब्दिक वचक न रहाता त्याला कृतीचे पाठबळ मिळेल !

काश्मीरमधील मशिदी आणि मदरसा यांच्याविषयीच्या माहिती संकलन मोहिमेवरील आक्षेप अन् विदेशातील वस्तूस्थिती !

काश्मीरमधील मशिदी आणि मदरसा यांच्याविषयीच्या माहिती संकलन मोहिमेवरील आक्षेप अन् विदेशातील वस्तूस्थिती !

‘आतंकवाद नव्हे, तर मशिदींची माहिती गोळा करणे, म्हणजे समाजात भेद करणे’, असे म्हणणारे काश्मीरमधील मुसलमान नेते !

काश्मिरी पंडितांचा (हिंदूंचा) नरसंहार, पुनर्वसन आणि सांस्कृतिक विस्तारवाद !

काश्मिरी पंडितांचा (हिंदूंचा) नरसंहार, पुनर्वसन आणि सांस्कृतिक विस्तारवाद !

काश्मिरी हिंदूंचा नरसंहार, त्यांना हाकलणे आणि त्यांचे पुनर्वसन हा विषय कदाचित् कधीच सुटणार नाही. ‘सांस्कृतिक विस्तारवाद’ हे या समस्येचे मूळ कारण आहे आणि भारतीय लोकशाहीचे तीनही स्तंभ या विस्तारवादाला पोषक आहेत.

China On Kashmir Issue : काश्मीरचा प्रश्न आपापसांतच सोडवा ! – चीन

China On Kashmir Issue : काश्मीरचा प्रश्न आपापसांतच सोडवा ! – चीन

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांच्या सातव्या धोरणात्मक चर्चेनंतर घोषित झालेल्या संयुक्त निवेदनात काश्मीरचा उल्लेख आहे; मात्र पाकिस्तानच्या बाजूने चीनने कोणतीही भूमिका घेतलेली नाही.

काश्मिरी हिंदु समुदायाला संघटित करण्याचा निर्धार !

काश्मिरी हिंदु समुदायाला संघटित करण्याचा निर्धार !

काश्मिरी हिंदूंचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासह खोर्‍यातील मूळ रहिवासी म्हणून या समुदायाला संघटित ठेवणे, या २ महत्त्वाच्या पैलूंवर सदस्यांचे एकमत झाले….

Pakistan On Kashmir : (म्हणे) ‘काश्मीर कधीच भारताचा भाग नव्हता आणि कधी होणारही नाही !’

Pakistan On Kashmir : (म्हणे) ‘काश्मीर कधीच भारताचा भाग नव्हता आणि कधी होणारही नाही !’

पाकने कितीही थयथायट केला, तरी सत्त कधीच पालटणार नाही आणि काश्मीर कधीही पाकचा भाग होणार नाही. उलट पुढील काही काळात पाकचेच अस्तित्व नष्ट होईल, हे त्याने लक्षात ठेवावे !

Shankhnad Mahotsav Delhi : ‘रणसंवाद – भारताचे सामरिक धोरण’ परिसंवाद !

Shankhnad Mahotsav Delhi : ‘रणसंवाद – भारताचे सामरिक धोरण’ परिसंवाद !

वैचारिक स्तरावर पहिले ‘गझवा-ए-इस्लाम’ चालू झाले पाहिजे. ‘गझवा-ए-हिंद’ला उत्तर म्हणून वैचारिक ‘गझवा-ए-इस्लाम’ला प्रारंभ करा, असे आवाहन ‘रॉ’ आणि भारतीय सेना यांचे माजी अधिकारी कर्नल आर्.एस्.एन्. सिंह यांनी केले.

धोकादायक भ्रम दूर करा : आतंकवाद हा विचारसरणीवर चालतो, परिस्थितीवर नाही !

धोकादायक भ्रम दूर करा : आतंकवाद हा विचारसरणीवर चालतो, परिस्थितीवर नाही !

जर अत्याचार झाल्यामुळे आतंकवादी निर्माण झाले असते, तर आतंकवाद्यांमध्ये काश्मिरी हिंदू हा सर्वांत मोठा आतंकवादी गट ठरला असता; परंतु ते आतंकवादी विचारसरणीला पाठिंबा देत नाहीत.

Rahul Kaul MahaAbhiyan Ahvan : काश्मिरी हिंदूंच्या ३५ वर्षांच्या संघर्षातील सर्वांत निर्णायक चळवळ !

Rahul Kaul MahaAbhiyan Ahvan : काश्मिरी हिंदूंच्या ३५ वर्षांच्या संघर्षातील सर्वांत निर्णायक चळवळ !

महाअभियान म्हणजे ‘नरसंहारामुळे मायभूमीतून उखडलेल्या परंतु आत्म्याने या भूमीशी जोडलेल्या लोकांचे ठाम पुनरुत्थान.’ भारत सरकारने आतातरी विस्थापित हिंदूंशी संवाद साधावा.