हिंदूंचा वंशविच्छेद आणि इस्लामी वंशवृद्धी हाच उद्देश !

हिंदु मुलींना प्रेमपाशात अडकवून, धर्मांतरित करून मुसलमान मुले प्रसूत करण्याचे जिहाद्यांचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र म्हणजे ‘लव्ह जिहाद’ !

प्रत्येक गोष्टीत ‘हलाल’ आणण्यासाठी कार्यरत धूर्त धर्मांध !

जगासह भारत इस्लामी हलालद्वारे ‘आर्थिक जिहाद’ची शिकार झाला आहे आणि आपल्याला काहीच माहिती नाही; कारण आपण झोपले आहोत.

जिहाद्यांच्या हातात अर्थसत्ता जाण्याचा धोका !

जिहाद्यांच्या हातात जर अर्थसत्ता गेली तर ? मग आपण कल्पनाच करू शकत नाही, अशी परिस्थिती जगावर ओढवू शकते. हीच भीती आज जगापुढे उभी आहे.

हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !

महाराष्ट्रात ६४२ ठिकाणी गदापूजन

ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणांनी समृद्ध हिंदूंचा नववर्षारंभ !

‘हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, आज दिवसभरात या गुढीमध्ये जी शक्ती समाविष्ट झाली असेल, ती मला प्राप्त होऊ द्या. ही शक्ती राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी उपयोगात येऊ द्या, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

रंगपंचमी साजरी करण्यामागील शास्त्र आणि उद्देश

सण-उत्सवांमध्ये घुसडले गेलेले अपप्रकार रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे अपरिहार्य !

होलिका दहनाचे अध्यात्मशास्त्र आणि महत्त्व !

सण, धार्मिक उत्सव आणि व्रते हे हिंदु धर्माचे एक अविभाज्य अंग आहेत. शास्त्रानुसार धार्मिक कृती करून सण साजरा केल्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात अनेक लाभ होतात. यामुळे संपूर्ण समाजाची आध्यात्मिक उन्नती होते.

Kalaram Temple Notice Withdrawn : हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांनी पोलिसांचा पक्षपात उघड करताच श्री काळाराम मंदिराला दिलेली नोटीस पोलिसांकडून मागे !

मंदिरांवर कारवाई; मात्र शेकडो तक्रारीनंतरही मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई नाही, हा पोलिसांचा पक्षपातीपणाच नव्हे का ?

सक्तीने लादलेल्या ‘हलाल प्रमाणपत्रा’वर उत्तरप्रदेशप्रमाणे गुजरात आणि इतर राज्यांतही बंदी आणावी ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

वडोदरा (गुजरात) येथील ‘श्री महारुद्र हनुमान सेवा संस्थान’च्या वतीने ‘लव्ह जिहाद, हलाल जिहाद आणि भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावर व्याख्यान !

तेजस्वी रूपात प्रकटलेली ज्योतिर्लिंगे !

ज्योर्तिलिंग आणि संतांची समाधी यांतून पाताळाच्या दिशेने सतत चैतन्य अन् सात्त्विकता यांचे प्रक्षेपण होते. यामुळे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणापासून पृथ्वीचे रक्षण होते.