Farooq Abdullah : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला गोळीबारात बचावले !
विवाह सोहळ्याच्या वेळी ६३ वर्षीय व्यक्तीकडून हत्या करण्याचा प्रयत्न
विवाह सोहळ्याच्या वेळी ६३ वर्षीय व्यक्तीकडून हत्या करण्याचा प्रयत्न
‘गुणवत्ता’ असलेले मुसलमान पुढे डॉक्टर झाल्यावर काय दिवे लावत आहेत, हे देहलीच्या स्फोटातून सर्व जगाने पाहिले आहे, हे ओमर अब्दुल्ला यांनी लक्षात ठेवावे !
श्री माता वैष्णोदेवी वैद्यकीय महाविद्यालयात मुसलमान विद्यार्थ्याच्या प्रवेशावरून झालेल्या वादावर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा आतंकवाद्यांचे समर्थन करणारा प्रश्न !
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० कायमस्वरूपी रहित केलेले असून हा प्रदेश संपूर्णतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. राष्ट्रद्रोह्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी प्रत्येक राष्ट्रप्रेमींची मागणी आहे.
भारताचे विभाजन होऊन ७८ वर्षे झाली, तरी विभाजन करणार्या धर्मांध शक्तींचे वंशज आजही एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ही गोष्ट देशासाठी लज्जास्पद !
केंद्र सरकारकडे याचे दायित्व असतांना अब्दुल्ला अशा प्रकारचे विधान करत असतील, तर त्यांच्यावर देशद्रोहाचाच गुन्हा नोंदवला पाहिजे !
या संदर्भात केंद्रीय पाणी पुरवठा मंत्री सी.आर्. पाटील म्हणाले की, या संदर्भात ३ प्रकारच्या रणनीती आखल्या जात आहेत. त्याद्वारे पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, ‘‘काँग्रेसने ‘ईव्हीएम्’ अर्थात् ‘इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन’च्या सूत्रावरून चालू केलेले रडगाणे थांबवावे. जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता, तेव्हा तुम्ही आनंद साजरा करता; मात्र जेव्हा तुम्ही पराभूत होता, तेव्हा तुम्ही ‘ईव्हीएम्’वर प्रश्न उपस्थित करता. हे योग्य नाही.
या उपक्रमामुळे विस्थापित काश्मिरी हिंदूंनी आनंद व्यक्त केला आहे. खोर्यातील त्यांच्या धार्मिक स्थळांचे संवर्धन आणि पुनर्बांधणी करण्याची त्यांची दीर्घकाळापासून मागणी होती.
जे काम सरकारने करायला हवे, ते आता काश्मिरी हिंदूंना स्वतःच करावे लागणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !