संपादकीय : पाकिस्तानच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नच ! 

संपादकीय : पाकिस्तानच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नच ! 

सैन्यासमोर झुकणार्‍या आणि आतंकवाद्यांना पोसणार्‍या पाकिस्तानमधील मंत्र्यांवर विश्वास ठेवणे, म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखेच !

संपादकीय : आतंकवादी कारखाना चालू ?

संपादकीय : आतंकवादी कारखाना चालू ?

पाकमध्ये नव्याने उभारले जाणारे आतंकवादी तळ ही पुढील आक्रमणांची सिद्धता आहे, हे भारताने लक्षात घेऊन प्रत्युत्तर द्यायला हवे !

पाकचे नाव नकाशातून गायब करण्याची भारताची क्षमता ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

पाकचे नाव नकाशातून गायब करण्याची भारताची क्षमता ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

पाकने त्याच्या क्षमतेप्रमाणे राहिले पाहिजे; अन्यथा नकाशावरून त्याचे नाव गायब करण्याची भारताची क्षमता आहे

भारतीय नौसेनेची विजयी शर्थ !

भारतीय नौसेनेची विजयी शर्थ !

३ ते १६ डिसेंबर १९७१ या १४ दिवसांच्‍या भारत-पाकिस्‍तानच्‍या त्‍या अभूतपूर्व युद्धाच्‍या वेगवान घडामोडींनी भारतीय सशस्‍त्र सेनादलांमधील वातावरण ढवळून निघाले होते.

संपादकीय : अशांत काश्मीर !

संपादकीय : अशांत काश्मीर !

इस्रायलचा आदर्श घेतला, तरच काश्मीरमधील आतंकवाद संपवणे शक्य आहे, अन्यथा भारतीय सैनिक हुतात्मा होत रहाणार !

पाकमधील ‘घुसखोर !’

पाकमधील ‘घुसखोर !’

पाकमध्‍ये घुसखोरांमुळे झालेल्‍या स्‍थितीचा लाभ उठवून भारताने त्‍याला कोंडीत पकडणे आवश्‍यक !

पाकमधील हिंदूंना भारताचा व्हिसा न मिळाल्याने त्यांना करावी लागते आत्महत्या !

पाकमधील हिंदूंना भारताचा व्हिसा न मिळाल्याने त्यांना करावी लागते आत्महत्या !

बाणेदार परराष्ट्र धोरणाद्वारे युरोप आणि अमेरिका यांना नमवणारा भारत शेजारील पाकिस्तानमधील हिंदूंच्या समस्यांकडे केव्हा लक्ष देणार ?

पाकचे साधे नाव घ्यायलाही घाबरणारा भारत !

पाकचे साधे नाव घ्यायलाही घाबरणारा भारत !

काही देश आतंकवाद्यांशी हातमिळवणी करत आहेत. अशा देशांना त्यांच्या या कृत्यांसाठी उत्तरदायी ठरवले पाहिजे, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकचे नाव न घेता केली.

आतंकवादाची परिणती : पाकिस्‍तान फुटीच्‍या उंबरठ्यावर !

आतंकवादाची परिणती : पाकिस्‍तान फुटीच्‍या उंबरठ्यावर !

अमेरिकेच्‍या नेत्‍या हिलरी क्‍लिंटन यांनी वर्ष २०११ मध्‍ये केलेले एक अत्‍यंत प्रसिद्ध वक्‍तव्‍य जगभर गाजले. त्‍या म्‍हणाल्‍या होत्‍या, ‘‘तुम्‍ही सापांना दूध पाजत आहात आणि हे पाळलेले साप तुम्‍हाला चावणार नाहीत, अशी तुमची जी अपेक्षा आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे.’’ हे वक्‍तव्‍य त्‍यांनी पाकिस्‍तानसंबंधी केले होते.

पाकची मानवी ‘ॲप्स’  भारत सरकार कधी प्रतिबंधित करणार ?

पाकची मानवी ‘ॲप्स’  भारत सरकार कधी प्रतिबंधित करणार ?

बरखा दत्त यांनी पाकला भारतात पुलवामासारखे मोठे घातपाती आक्रमण करण्याचा सल्ला देणे