संपादकीय : पाकिस्तानच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नच !
सैन्यासमोर झुकणार्या आणि आतंकवाद्यांना पोसणार्या पाकिस्तानमधील मंत्र्यांवर विश्वास ठेवणे, म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखेच !
सैन्यासमोर झुकणार्या आणि आतंकवाद्यांना पोसणार्या पाकिस्तानमधील मंत्र्यांवर विश्वास ठेवणे, म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखेच !
पाकमध्ये नव्याने उभारले जाणारे आतंकवादी तळ ही पुढील आक्रमणांची सिद्धता आहे, हे भारताने लक्षात घेऊन प्रत्युत्तर द्यायला हवे !
पाकने त्याच्या क्षमतेप्रमाणे राहिले पाहिजे; अन्यथा नकाशावरून त्याचे नाव गायब करण्याची भारताची क्षमता आहे
३ ते १६ डिसेंबर १९७१ या १४ दिवसांच्या भारत-पाकिस्तानच्या त्या अभूतपूर्व युद्धाच्या वेगवान घडामोडींनी भारतीय सशस्त्र सेनादलांमधील वातावरण ढवळून निघाले होते.
इस्रायलचा आदर्श घेतला, तरच काश्मीरमधील आतंकवाद संपवणे शक्य आहे, अन्यथा भारतीय सैनिक हुतात्मा होत रहाणार !
पाकमध्ये घुसखोरांमुळे झालेल्या स्थितीचा लाभ उठवून भारताने त्याला कोंडीत पकडणे आवश्यक !
बाणेदार परराष्ट्र धोरणाद्वारे युरोप आणि अमेरिका यांना नमवणारा भारत शेजारील पाकिस्तानमधील हिंदूंच्या समस्यांकडे केव्हा लक्ष देणार ?
काही देश आतंकवाद्यांशी हातमिळवणी करत आहेत. अशा देशांना त्यांच्या या कृत्यांसाठी उत्तरदायी ठरवले पाहिजे, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकचे नाव न घेता केली.
अमेरिकेच्या नेत्या हिलरी क्लिंटन यांनी वर्ष २०११ मध्ये केलेले एक अत्यंत प्रसिद्ध वक्तव्य जगभर गाजले. त्या म्हणाल्या होत्या, ‘‘तुम्ही सापांना दूध पाजत आहात आणि हे पाळलेले साप तुम्हाला चावणार नाहीत, अशी तुमची जी अपेक्षा आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे.’’ हे वक्तव्य त्यांनी पाकिस्तानसंबंधी केले होते.
बरखा दत्त यांनी पाकला भारतात पुलवामासारखे मोठे घातपाती आक्रमण करण्याचा सल्ला देणे