धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन
‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने पुढे ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने याचे अभ्यासपूर्वक मनन करावे.
‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने पुढे ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने याचे अभ्यासपूर्वक मनन करावे.
आजची मुले म्हणजे उद्याच्या आदर्श भारताचे शिल्पकार ! पाश्चात्त्यांचे अंधानुकरण, दूरचित्रवाहिन्यांचा अतिरेक, ‘मोबाईल’चा अयोग्यरित्या वापर आदींमुळे नैतिक मूल्ये विसरलेल्या आणि दिशाहीन झालेल्या सध्याच्या पिढीला सुसंस्कारित अन् आदर्श …
हिंदु धर्मात सांगितलेल्या धार्मिक कृती योग्यरित्या केल्यास त्यांतून चैतन्य मिळते, तसेच त्या शास्त्र समजून केल्यास भावपूर्ण होतात आणि त्यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते.
हिंदु धर्मात सांगितलेल्या धार्मिक कृती योग्यरित्या केल्यास त्यांतून चैतन्य मिळते, तसेच त्या शास्त्र समजून केल्यास भावपूर्ण होतात व त्यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते.
स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेले भारतवर्ष हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले आणि ‘हिंदु राष्ट्र’ ही तेजस्वी संकल्पना झाकोळून गेली. सद्यस्थितीत राष्ट्राच्या संदर्भातील सर्व समस्यांवर एकच कायमस्वरूपी उत्तर आहे अन् ते म्हणजे, धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र-स्थापना’ ! याविषयी दिशादर्शन करणारी ग्रंथमालिका !
लेखिका डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा उलगडलेला जीवनपट अन् अनुभवलेली गुरुकृपा !
गुरुकृपायोगानुसार साधनेविषयी सर्वांगाने दिशादर्शन करणारी सनातनची अनमोल ग्रंथमालिका !
‘पित्यापेक्षाही गुरु श्रेष्ठ का आहेत ? गुरूंमुळे संकटांचे निवारण कसे होते ? गुरूंच्या अस्तित्वाने शिष्याची आध्यात्मिक उन्नती कशी होते ? साधकावर गुरुकृपा टप्प्याटप्प्याने कशी होते ?’ इ. प्रश्नांची उकल करून गुरूंचे महत्त्व सांगणारा ग्रंथ !
‘भाव तेथे देव’, असे सुवचन आहे. अनेक कीर्तने, प्रवचने आदींमधून भावाविषयी सुंदर विवेचन केले जाते; पण ‘स्वतःमध्ये भाव जागृत करण्यासाठी काय करावे ?’, हे शक्यतो नसते. ते या ग्रंथमालिकेतून समजून घ्या !
‘संमोहन उपचारतज्ञ’ ते ‘परात्पर गुरु’ या पदापर्यंत पोहोचेपर्यंतचा प.पू. डॉ. आठवले यांचा अध्यात्ममार्गावरील प्रवास, त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, त्यांचे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या माध्यमातून चालू असलेले अद्वितीय आध्यात्मिक संशोधन, तसेच त्यांचे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य अन् विचार यांची माहिती सांगणारी ही ग्रंथमालिका अवश्य वाचा !