(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
पाकने अशा प्रकारची कितीही मागणी जगाकडे केली, तरी काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि असणार आहे, हे त्याने लक्षात ठेवण्यासह पाकचे स्वतःचे अस्तित्व टिकवण्याकडे लक्ष द्यावे !