G-4 Rejects Muslim Country Reservation In UNSC : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इस्लामी देशाला आरक्षण देण्याची मागणी भारतासह जी-४ देशांनी फेटाळली !
तुर्कीये, पाकिस्तान, सौदी अरेबिया यांना दिला झटका !
तुर्कीये, पाकिस्तान, सौदी अरेबिया यांना दिला झटका !
म्हणजेचे प्रतिदिन सरासरी ५२ महिलांचे प्राण गेले. हे प्रमाण जगात गर्भवतींच्या होणार्या एकूण मृत्यूंपैकी ७.२ टक्के आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात देण्यात आली आहे.
पाकला शब्दांची नाही, तर शस्त्रांचीच भाषा समजत असल्याने त्याद्वारे भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करणे आवश्यक आहे !
संयुक्त राष्ट्रांचा इतिहास पाहिला, तर ते एक बुजगावण्याच्या पलिकडे काही नाही. हिंदूंवर पाकिस्तान आणि बांगलादेश येथे ७८ वर्षांपासून अत्याचार होत आहेत. काश्मीरमध्येही झाले; मात्र संयुक्त राष्ट्रांनी काय दिवे लावले, हे हिंदूंना ठाऊक आहे !
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करणे, हाच संपूर्ण जगासाठी शांततेचा प्रयत्न ठरेल ! यासाठी भारताने पुढाकार घेणे आवश्यक आहे; कारण तो पाकचा शेजारी आणि पाकपुरस्कृत आतंकवादाने सर्वाधिक पीडित देश आहे !
सिंधू नदीवर बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या कालव्यांना केला विरोध
संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकला पुन्हा सुनावले !
एकूणच संयुक्त राष्ट्रे एक बुजगावणे ठरले आहे. त्याच्यावर खर्च करण्यात येत असलेल्या पैशांच्या तुलनेत त्याच्याकडून किती प्रमाणात ठोस कृती, निर्णय आदी घेतले जातात, याचा आढावा घेणे आवश्यक झाले आहे. जर याच्या कार्यपद्धतीत पालट होणार नसेल, तर या संघटनेला विसर्जित करणेच योग्य ठरेल !
संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकला पुन्हा एकदा फटकारले !
भारताने पाकला शब्दांद्वारे कितीही वेळा फटकारले, तरी त्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच रहाणार आहे. त्याला शब्दांची नाही, तर शस्त्रांचीच भाषा समजते आणि ती सांगण्याचे धाडस भारत दाखवत नाही, हे भारतियांचे दुर्दैव !