India Slams Pakistan In UN : पाकिस्तानची आतंकवादी मानसिकता सर्वांनाच ठाऊक असून ती पालटणार नाही !
संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकला पुन्हा सुनावले !
संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकला पुन्हा सुनावले !
एकूणच संयुक्त राष्ट्रे एक बुजगावणे ठरले आहे. त्याच्यावर खर्च करण्यात येत असलेल्या पैशांच्या तुलनेत त्याच्याकडून किती प्रमाणात ठोस कृती, निर्णय आदी घेतले जातात, याचा आढावा घेणे आवश्यक झाले आहे. जर याच्या कार्यपद्धतीत पालट होणार नसेल, तर या संघटनेला विसर्जित करणेच योग्य ठरेल !
संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकला पुन्हा एकदा फटकारले !
भारताने पाकला शब्दांद्वारे कितीही वेळा फटकारले, तरी त्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच रहाणार आहे. त्याला शब्दांची नाही, तर शस्त्रांचीच भाषा समजते आणि ती सांगण्याचे धाडस भारत दाखवत नाही, हे भारतियांचे दुर्दैव !
आतंकवाद्यांना भारताचे इस्लामिस्तान करायचे आहे. याविषयी जगभरातील आतंकवादी कट रचत असल्याची माहिती समोर येत असतांना भारत ही समस्या निपटण्यासाठी सिद्ध आहे का ?
आफ्रिका खंडातील काँगो देशातील गोमा शहरावर ‘एम् २३’ (मूव्हमेंट २३) नावाच्या बंडखोर संघटनेने नियंत्रण मिळवल्यानंतर येथील मुन्झेन्झे कारागृहातील शेकडो महिलांवर बलात्कार केल्याचे आणि त्यांना जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे.
भारतीय सैनिकांनी संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार मानवाधिकारांचे संरक्षण केले आहे आणि युद्धग्रस्त लोकांना साहाय्य केले आहे.
कट्टरतावादी इस्लामी देश असलेल्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर प्रतिनिधित्व बहाल करणे म्हणजे आतंकवादाला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ‘२१ डिसेंबर’ हा ‘जागतिक ध्यान दिवस’ म्हणून घोषित करण्याचा भारताचा प्रस्ताव सर्व देशांनी मान्य केला. भारत, लिक्टेंस्टीन, श्रीलंका, नेपाळ, मेक्सिको आणि अंडोरा या देशांच्या गटाने १९३ सदस्यांसमोर हा प्रस्ताव आणला होता. या देशांनी या प्रस्तावासंबंधीची सर्व माहिती संयुक्त राष्ट्रांच्या देशांसमोर मांडली.
सीरियामधील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. सीरियात ९० भारतीय नागरिक आहेत. ज्यांपैकी १४ जण संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांसाठी काम करत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल.