‘धर्मासाठी कार्य करणे आवश्यक आहे’, हेही ज्ञात नसलेले तथाकथित हिंदु धर्माभिमानी !
वानरांनी रामनाम घेत दगड पाण्यात टाकल्यावर ते तरंगले आणि त्यातूनच रामसेतूची निर्मिती झाली. या उदाहरणातून बोध घेऊन आपण साधना म्हणून नामजप करत कार्य केल्यास हिंदु धर्माच्या रक्षणाचे आणि प्रचाराचे योग्य कार्य लवकर होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले